मुंबई दि २१– प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्याच्या घरांचं उद्दिष्ट इतर राज्यात वळवण्यात आलेलं नाही ,एकही घर दुसऱ्या राज्यात गेलेलं नाही असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. ३१ डिसेंम्बर २०२२ पर्यंत घरांचं उद्दिष्ट कालबद्ध रीतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र […]Read More
अलिबाग, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, खालापूर, खोपोली, अलिबाग, रोहा, पाली, नागोठणे, कोलाड याठिकाणी मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मागच्या काही दिवसापासून हवामानात सारखा चढ उतार होत असल्याने उष्णतेमध्ये भयंकर वाढ झाली त्यामुळे हवामानात बदल होऊन कधी ऊन कधी सावली पडत असल्याने अखेर आज पेणमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण मुंबईतील हजी अली चौकातील डबेवाला कामगार पुतळा आहे. हा पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, विद्युत रोषणाई आणि उंच चौथऱ्यावर पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे.Dabevala give the statue a new look मुंबईत सध्या सुशोभिकरणाचे पेव फुटले आहे. बहुतेक ठिकाणी फुटपाथ नवीन केली […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जाॅगिंग ट्रॅक, ओपन जीम, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा भायखळा प्रभाग क्रमांक २११ मध्ये तब्बल ७०० चौरस मीटरचे उद्यान साकारण्यात येत आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८४ लाख ३० हजार ३४९ रुपये खर्चणार आहे. Byculla residents will get a new park विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये आरक्षित भूखंडाचा विकास करण्यात येत […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना योग्य ती मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.Panchname for Awakali started on war level अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १ लाख […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशररित्या हस्तांतरित करून त्या विक्री करण्यात आल्या असून त्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सभागृहात केला , अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करताना ते बोलत होते.Scam of thousands of acres of land of temples in the state यातील अनेक जमिनींचे खोटे […]Read More
मुंबई दि. २० – आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… गारपीट ग्रस्तांना नुकसान द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गुढीपाडवा ते श्रीरामनवमी दरम्यान चैत्रोत्सवानिमित्त अखिल भारतीय कीर्तन संस्थेतर्फे विशेष कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. रामायणातील सप्तकांडांवर वर आधारित कीर्तन २२ मार्च ते २९ मार्च २०२३ दरम्यान सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होतील. Special kirtan festival based on Saptakanda of Ramayana बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भाजप शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय परंतू अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. एकदा भाजप महाराष्ट्रात निवडणूका लढवेल आणि […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे नियम आहेत, सभापती नसतील तर उपसभापतींशी चर्चेची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका आज विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केली आहे. आज विधानसभेत याबाबतचा मुद्दा आशीष शेलार यांनी उपस्थित केला होता, विधानपरिषद उप सभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल त्या […]Read More
Recent Posts
- आरोग्य, पायाभूत सुविधांसह आत्मनिर्भरतेवर भर देणारा : अर्थसंकल्प २०२६-२७
- महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल
- विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प
- कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची प्रगती
- 2026 मध्ये मुंबईत सुरु होणार पाच नवे उड्डाणपूल
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019