नवी दिल्ली,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काश्मीरमध्ये पर्यटकांवर काल झालेल्या भीषण हल्ल्यात अनेकांना नाहक प्राण गमवावे लागले आहेत. या परिस्थितीत आता नुकत्याच सावरू लागलेल्या काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. उन्हाळी सुट्टयांनिमित्त काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांनी आता बुकींग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, दिल्लीतील अनेक ट्रॅव्हल एजन्सींनी आज सांगितले की, सुरक्षेच्या […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. आपत्कालिन स्थितीत नेहमीच अलर्ट मोड वर राहून लोकांच्या मदतीला धावून जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. […]Read More
काल काश्मीरमधील झालेल्या भीषण हल्ल्याच्या 27 पर्यटकांचा बळी गेला. याच्या निषेधार्थ आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या IPL सामन्यात सर्व खेळाडू आणि पंच काळ्या पट्ट्या घालून मैदानात प्रवेश करणार आहेत. तसेच या सामन्यादरम्यान मैदानावर कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा केला जाणार नाही. खेळ शांततेत खेळला जाईल. फटाके वाजवले जाणार नाहीत, तसेच चीअरलीडर्सकडून नृत्य केले […]Read More
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत आता महत्त्वाची माहिती आता समोर येऊ लागली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर […]Read More
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई, दि. 23 : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून […]Read More
जळगाव, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज अर्थात सौरऊर्जा योजनेंचा सुयोग्य वापर करत जळगाव जिल्ह्यातील ४७ हजार ३१२ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत वीजबिलातून मुक्तता मिळविली आहे.या योजनेंतर्गत तीन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून अनुदान दिले जाते. यात सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ७८ हजारांपर्यंत अनुदान लाभ मिळत आहे. […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फॅन्ड्री या सिनेमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हीने धर्मपरिवर्तन करून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मिडियावर तिने शेअर केलेल्या पोस्ट वरून तिने धर्म बदलल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तिचे चाहते खूपच नाराज झाले आहेत. अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या माये मस्क आई सध्या भारत दौऱ्यावर असून नुकतेच त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. ७७ वर्षीय माये मस्क या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे फोटो व्हायरल झाले असून त्यांच्यासमवेत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील दिसत आहे. माये मस्क यांनी ‘ए वुमन मेक्स अ प्लान’ हे […]Read More
सातारा,दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या जलाशयाचे ‘शिवसागर’ जलाशयाऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ जलाशय असे अधिकृत नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने या नामकरणामुळे देशातच नाही तर संपूर्ण जगात कोयना धरणाची भव्यता वाढणार आहे. छत्रपतींचे हे स्मारक चिरंकालीन राहील,याचा फायदा व लाभ कोयनानगरसह परिसराला चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास कोयनावासीयांना […]Read More
अलिगढ, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी अलिगढ दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांना संबोधित करताना ‘एक गाव, एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशान’ या सिद्धांताचा जोरदार पुरस्कार केला आहे. सामाजिक सौहार्द आणि राष्ट्र उभारणीसाठी हा ‘पंच परिवर्तन’सिद्धांत आमलात आणणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. RSS […]Read More
Archives
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019