mmcnews mmcnews

पर्यावरण

पर्यावरणपूरक होळी

ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाने नुकतीच दरवर्षीप्रमाणे नैसर्गिक रंगांवर कार्यशाळा घेतली आणि निसर्गाच्या रंगांचा प्रचार आणि प्रसार करून जनजागृती केली. बांदोडकर महाविद्यालयाचे विद्यार्थीही यात सहभागी झाले होते.Eco-friendly Holi महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागरिकांनी शक्यतोवर झाडे तोडणे टाळावे, धुलिवंदनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रंगाचा वापर केला जातो. त्यामुळे […]Read More

पर्यटन

लक्षद्वीपमध्ये भेट देण्याची ठिकाणे

लक्षद्वीप, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  निसर्ग सौंदर्याने धन्य, लक्षद्वीप बेटांचा समूह पर्यटकांसाठी एक स्वप्नवत ठिकाण आहे. अरबी समुद्रात भारताच्या पश्चिम किनार्‍यापासून अंदाजे 400 किमी अंतरावर स्थित, लक्षद्वीपमध्ये 36 बेटांचा समावेश आहे, ज्यात 3 खडक, 12 प्रवाळ आणि 5 बुडलेल्या किनार्यांचा समावेश आहे, त्यापैकी फक्त 10 लोक राहतात. डोलणाऱ्या पाम आणि नारळाच्या झाडांनी नटलेले त्याचे […]Read More

करिअर

इंडियन ऑइलने काढली एक्झिक्युटिव्हच्या रिक्त पदांवर भरती

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इंडियन ऑइलने एक्झिक्युटिव्हच्या रिक्त पदांवर भरती घेतल्या आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इंडियन ऑइलमध्ये ही भरती 106 कार्यकारी पदांसाठी आहे. ही भरती निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारे केली जाईल. अधिकृत वेबसाइट iocl.com वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: २८ फेब्रुवारी २०२३ […]Read More

Lifestyle

होळीच्या उत्सवासाठी पान थंडाई

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्ही होळीच्या उत्सवासाठी पान थंडाई बनवत असाल तर प्रथम सुपारीची पाने धुवून स्वच्छ करा आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून त्यांचे छोटे तुकडे करा. यानंतर, काजू आणि बदाम देखील चिरून घ्या. आता एक मोठे भांडे घ्या आणि त्यात खसखस, वेलची, काजू, बदाम, मगज, बडीशेप, गुलाबाच्या पाकळ्या आणि काळी मिरी […]Read More

बिझनेस

ऊस गाळपात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल

कोल्हापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात आतापर्यंत सुमारे ९५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून राज्यातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. फेब्रुवारी अखेर राज्यात ९५९ लाख मॅट्रिक टन उसाचं गाळप झालं असून ९५१.७५ लाख क्विंटल साखर उत्पादन झालं आहे.सरासरी आठ लाख क्विंटल साखर उत्पादन घटलं आहे. राज्यात एकूण साखर उतारा ९.९१ टक्के आहे. कोल्हापूर […]Read More

Featured

मोतीबाग तलावातील हजारो माशांचा मृत्यू

जालना, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहराचे आकर्षण असलेल्या मोतीबाग तलावाच्या पाळूला अक्षरश मृत्यू झालेल्या माशांचा खच बघायला मिळत आहे.Death of thousands of fishes in Motibag lake अज्ञात रोगाने या माशांचा मृत्यू होत असल्याची शक्यता वर्तविली जात असून काल दुपारी ३ च्या सुमारास हजारो माश्या तलावाच्या पाण्यात तरंगताना दिसून येऊ लागल्या आहेत.माश्यांचा मृत्यूचे नेमके कारण समजू […]Read More

पर्यटन

अकोला-पूर्णा रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण

वाशिम, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अकोला-पूर्णा रेल्वे विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या मार्गावरून तीन टप्प्यात विद्युत चाचणी पूर्ण झाली आहे. हिंगोली ते मरसूळपर्यंत विद्युत चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाल्याची माहिती वाशीम वाणिज्य विभागाकडून देण्यात आली. अकोला-पूर्णा या २०९ किमी लांबी असलेल्या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून केवळ अनुषंगिक […]Read More

Featured

आठवड्याच्या शेवटी बाजारात (Stock Market) जोरदार खरेदी सेन्सेक्स 950 अंकांनी

मुंबई, दि. 3 (जितेश सावंत): दिनांक 3 मार्च रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजाराला मागील आठवड्यातील काही तोटा पुसून टाकण्यात यश मिळाले व बाजार मध्यम वाढीसह बंद झाला. आठवड्याच्या सुरुवातीलाच निफ्टीने 17,353.40 ही अर्थसंकल्पीय दिवसाची खालच्या पातळी गाठली(below the Budget Day low of 17,353.40) परंतु शेवटच्या दिवशी आठवड्यातील तोटा भरून निघाला.निफ्टीने 11 नोव्हेंबर २२ नंतर […]Read More

राजकीय

सत्तेतून अचानक पायउतार व्हावं लागल्यानं विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सत्तेतून अचानक पायउतार व्हावे लागले त्यामुळे विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी आलेली आहे त्यामुळे त्यांना सरकारची चांगली कामं दिसतच नाहीत असं सांगत राज्यपालांच्या अभिभाषणात अनेक चांगले विषय असताना विरोधक मात्र त्याची राजकीय चर्चाच करत बसले अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली , विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला ते उत्तर देत होते. निवडणुका […]Read More

ट्रेण्डिंग

उद्यापासून रंगणार महिला IPL 2023

मुंबई,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीसीसीआयकडून महिला प्रीमियर लीगचे २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून महिला आयपीएलमधील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन यांमध्ये होणार आहे. 4 मार्च ते 26 मार्च या दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन , युपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स […]Read More