वाशिम, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यात लम्पी आजाराचा धोका कायम असून, आजपर्यंत ९०९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.Lumpy threat remains; 909 animals died जिल्ह्यात १४ हजार ८५३ जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून,१३ हजार ५७८ जनावरे लम्पी आजारातून औषध उपचारातून बरी झाली आहेत. तर ३६६ जनावरांवर उपचार सुरू असून अद्यापावेतो ९०९ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. […]Read More
नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या बेटी बचाव, बेटी पढाव ह्या महत्वाकांक्षी अभियाना अंतर्गत तसेच सध्या सुरू असलेल्या अमृत्पेक्स प्लस कार्यक्रम अंतर्गत भारतीय डाक विभागाने 9 आणि 10 फेब्रुवारी चे दरम्यान, सुकन्या समृध्दी योजनेचे संपूर्ण देशात 7.5 लाख खाते काढण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे.27 thousand 500 accounts of Sukanya Samriddhi Yojana in two days […]Read More
नाशिक, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवी दिशा दिली आहे राष्ट्रवाद ही भाजपची ओळख होती आता त्याच बरोबर विकास आणि गरिबांचे कल्याण करणारे राज्य अशी ओळख मिळाली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची संपर्क सातत्याने ठेवणे आवश्यक आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केले. प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक […]Read More
मुंबई दि १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे ; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकाराना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहीती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तयार जाळी खरेदी […]Read More
मुंबई,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज संध्याकाळी मुंबई येथे आगमन झाले. यावेळी विमानतलावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन ‘वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण केले. पंतप्रधान मोदींनी वंदे भारत एक्सप्रेस लोकार्पण कार्यक्रमात मराठीतून भाषण केले. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत […]Read More
मुंबई,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता पावसाळ्यानंतरच होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण या बाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने पुढील तारखा दिल्या जात आहेत. आज पुन्हा नवी तारीख मिळाली आहे. आता सव्वा महिन्यानंतर म्हणजेच 14 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी […]Read More
नवी दिल्ली,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन विक चा जल्लोश सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणारा व्हॅलेंटाईन डे Cow Hug Day म्हणजेच गाईला आलिंगन देण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे अजब लेखी आवाहन केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशु कल्याण विभागाकडून करण्यात […]Read More
नवी दिल्ली,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय विमानतळांवर अद्याप पर्यंत कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे फॉर्म अपलोड करावे लागत होते. मात्र कालपासून ही प्रक्रिया बंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासा दरम्यान करावी लागणारी कोविड चाचणी, एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणे आणि तो अपलोड करणे ही प्रक्रिया बंद करण्यात […]Read More
जयपूर,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या महिन्याच्या सुरुवातीला संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर आता देशातील विविध राज्यांमध्ये राज्य अर्थसंकल्प मांडणीचे वारे वाहू लागले आहेत. यामध्ये आज राजस्थानचा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री यांच्याकडून चुकून एक मजेदार प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज विधानसभेत चक्क जुने अर्थसंकल्पीय भाषण वाचून दाखवले. सुमारे 6 मिनिटे आपण […]Read More
श्रीनगर,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे नंदनवन म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये आता अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान धातूचा साठा आढळला आहे. या दुर्मिळ धातूचा खजिना भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी उभारी देणारा ठरणार आहे. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडीयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा ५.९ लाख टन साठा सापडला आहे. लिथिअम धातूचे […]Read More
