मुंबई, दि. ८ : सुप्रसिद्ध संगीतकार, गायक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व श्रीधर फडके यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा पाच दशकांचा म्हणजेच सुवर्ण महोत्सवी सांगीतिक प्रवास उलगडून दाखविणारा ‘येथोनि आनंदु रे’ हा कार्यक्रम कल्याण येथील अत्रे रंगमंदिरामध्ये रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात पार पडला. सुस्वर क्रिएशन्स (संचालिका सुकन्या जोशी) अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान ( संस्थापक योगेश जोशी) आणि कल्याण डोंबिवली […]Read More
बालचित्रकला स्पर्धा म्हणजे प्रेरणादायी कलासंस्कार घडविणारा स्तुत्य उपक्रम-शिक्षण समिती अध्यक्ष
मुंबई, दि ७माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा म्हणजे प्रेरणादायी आणि कलासंस्कार घडविणारा स्तुत्य उपक्रम आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. त्यामुळे अशा स्पर्धा आयोजित करून बृहन्मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देते, असे मत शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर […]Read More
मुंबई, दि ७: हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांची भाजप डॉक्टर सेलच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र त्यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. डॉ. गजानन रत्नपारखी हे मुंबईतील प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट आहेत. गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून रत्नपारखी यांनी १३ नाईट स्कूल दत्तक घेतली आहेत. दरवर्षी चार हजार विद्यार्थ्यांना […]Read More
मुंबई, दि. ७ : मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या माध्यमातून नागरिकांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त एन.जी. […]Read More
मुंबई, दि. ७ : दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ […]Read More
मुंबई, दि ७: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) मधील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी ही मागणी मांडली. बेस्ट उपक्रमाची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे कठीण होत चालले आहे. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी […]Read More
मुंबई, दि ७बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक स्वरुपात नियोजन केले जात आहे. मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये हाती घेतला आहे. त्यामुळे रस्ते प्रवास अधिक सुकर होणार आहे. एकिकडे महानगरपालिका रस्त्यांची कामे करत असताना, दुसरीकडे मुंबईकरांनाही आपल्या परिसरातील माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेने रस्त्यांची इत्यंभूत […]Read More
मुंबई, दि. ७ : कवी, पत्रकारप्रशांत डिंगणकर यांचे ‘मनबाधा’ हे पुस्तक एका साधना करणाऱ्या साधकाचा आध्यात्मिक प्रवास आहे. ते आध्यात्मिक शक्तीची राधा शोधताना,त्या आध्यात्मिक प्रवासातल्या टप्प्यांचे प्रवास वर्णन आहे, ती एक शक्ती असल्यामुळे, तिच्या शोधात तो निघाला आहे. हा, निर्गुण, निराकार, ते सगुण, साकार, शक्तीचा, त्या शक्ती रूपी राधेचा शोधण्याचा हा प्रवास असल्याचे गौरवोद्गगार सांस्कृतिक […]Read More
वचनपूर्तीचा ‘महासंग्राम’ यशस्वी! १५ वर्षांच्या वनवासानंतर मीरा-भाईंदरकरांच्या दारी धावली मेट्रो!
मीरा-भाईंदर दि ७ :गेल्या १५ वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न, संघर्षाची साथ आणि विकासाची ओढ… अखेर आज तो सुवर्णक्षण उजाडला! मीरा-भाईंदरकरांच्या संयमाची आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिद्दीची फलश्रुती झाली असून,दहिसर ते मीरा-भाईंदर (काशिगाव) या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे दिमाखदार लोकार्पण आज संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या […]Read More
मुंबई, दि. ७ – राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्य़ाची माहिती आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार […]Read More