लॉस एंजेलिस, दि. २ : तिबेटी धर्मगुरू आणि जागतिक स्तरावर शांततेचा संदेश देणारे दलाई लामा यांना त्यांच्या Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama’ या ऑडिओबुकसाठी 2026 च्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ९० व्या वर्षी त्यांनी प्रथमच हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून इतिहास रचला.दलाई लामा यांना लॉस एंजेलिस येथे झालेल्या ६८व्या ग्रॅमी पुरस्कार […]Read More
ठाणे, 2 : श्री मलंगगडावरील काही बांधकामाबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात लवकरच अपेक्षित असलेला निर्णय येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. माघी पौर्णिमेच्या दिवशी श्री मलंगनाथ गडावर पुन्हा एकदा भक्ती, आस्था आणि उत्सवाच्या संगमाने उजळून निघाला आहे. या भव्य उत्सव यात्रेबाबत माहिती देताना, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद […]Read More
मुंबई, 2अत्यंत गजबजलेले व्यापारी रस्ते म्हणून ओळखल्या जाणा-या मोहम्मद अली मार्ग आणि इब्राहिम मर्चंट मार्ग परिसरातील पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभागाकडून आज (दिनांक २ फेब्रुवारी २०२६) निष्कासन करण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार, उप आयुक्त (परिमंडळ-१) श्रीमती चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (बी विभाग) […]Read More
मुंबई, 2मुंबईतील नागरिकांच्या जीवित संरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात अनधिकृत वाहन पार्किंगमुळे अडथळे निर्माण होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर, आगीच्या किंवा आपत्तीच्या घटनास्थळी शीघ्र प्रतिसाद देण्यात अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलिस स्थानकात थेट प्रथम खबरी अहवाल अर्थात एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) नोंदविण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई […]Read More
पुणे, 2 : नाथ जोगी–भराडी समाजाचा पारंपरिक उदरनिर्वाह भिक्षेवर आधारित असताना, डॉ. दिनेश यांनीही हा व्यवसाय स्वतः केला होता . अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ दिले आणि त्याच बळावर त्यांनी शिक्षणाचा मार्ग ठामपणे निवडला. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी आश्रम शाळेत पूर्ण केले व उच्च शिक्षण हे समाज कल्याणचे होस्टेल मध्ये […]Read More
पुणे,2 : पुणे शहरातील पत्रकारितेला निष्पक्षता, निर्भीकता आणि कर्मठतेचा भक्कम पाया देणारे ज्येष्ठ पत्रकार पुष्कर महाजन यांचे शनिवार, १ फेब्रुवारी रोजी उशिरा उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण पुणे पत्रकारिता विश्वावर शोककळा पसरली आहे.पुष्कर महाजन यांच्या निधनाने सच्ची व प्रामाणिक पत्रकारिता करणारा एक तेजस्वी दीप […]Read More
मुंबई : 2 – हुमाना पीपल टू पीपल इंडिया आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या प्रकल्प निरामया मार्फत विक्रोळी इस्ट येथील कन्नमवार नगर २, दाजी वाडा येथे आयोजन करण्यात आले होते.या वेळी या शिबिरात गर्भाशयाच्या मुखाची तपासणी, स्तन तपासणी, व रक्तदाब तपासणी मधुमेह अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. यावेळी महिला व […]Read More
सातारा दि.२- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी […]Read More
जितेश सावंत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र सरकारने शेअर बाजारावर कराचा मोठा बोजा टाकल्याने आणि दंडाचे नियम कडक केल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे ढग जमा झाले आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर काही वेळातच शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली, ज्यामुळे गुंतवणुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेअर […]Read More
नवी दिल्ली, दि. १: केंद्रीय निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत हा ८०वा अर्थसंकल्प सादर केला, ज्यात “विकसित भारत” साध्य करण्यासाठी दीर्घकालीन धोरणे मांडली गेली.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा इतिहास रचला आहे. जगातील पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्पीय दस्तऐवज मांडण्याचा अद्वितीय बहुमान त्यांनी पटकावला आहे. […]Read More