पुणे, 5स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये १९२४ मध्ये मिलिटरी इंजीनियरिंग सर्व्हिस (एमईएस) या केंद्र सरकारच्या संस्थेची स्थापना झाली. या नंतर दोन वर्षांनी १९२६ मध्ये एमईएस एम्प्लॉईज को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची स्थापना झाली. एमईएसच्या निवडक कामगारांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही संस्था सुमारे १० हजार पेक्षा जास्त सभासदांना एकत्र करून सलग १०० वर्षे सुलभ पद्धतीने […]Read More
पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरा जवळील गोणवडी या भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांकडून अनेकदा वन विभागाला तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने उसाच्या शेताजवळ वनविभागाने पिंजरा लावला व काल रात्री त्या पिंजऱ्यामध्ये अचानक एक बिबट्या येऊन अडकला त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.AG/ML/MSRead More
मुंबई दि ५ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार,प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली […]Read More
बारामती, दि. ४ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन दिवसांतच वेगवान राजकीय घडामोडी घडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्याला या शपथविधी बाबत काहीही कल्पना नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्यभर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. अखेर आज शरद पवार […]Read More
गाझियाबाद, दि. ४ : देशभरात मुलांना लागलेले ऑनलाईन गेम्सचे व्यसन हा आता एक गंभीर प्रश्न झाला आहे. आज उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे तीन सख्ख्या बहिणींनी ऑनलाईन गेम खेळण्यापासून पालकांनी रोखल्यामुळे आत्महत्या केली आहे. निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) अशी मृत बहिणींची नावे असून त्यांनी सामूहिकरित्या टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासानुसार, […]Read More
मुंबई, दि. ४ : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) बदल केला आहे. या बदलात भूसंपादनासाठी विरोध असलेल्या कागल आणि हातकणंगले तालुक्याचा मोठा भाग वगळण्यात आला आहे. याशिवाय हा महामार्ग १२ ऐवजी आता १३ जिल्ह्यांतून जाणार असल्याने शक्तिपीठच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटी […]Read More
बंगळुरु, दि. ४ : कर्नाटक विधानसभेत आज एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी मांडलेला ठराव आज सभागृहाने स्वीकारला. या ठरावात केंद्र सरकारला ‘विकसित भारत – रोजगार आणि उपजीविका अभियान (ग्रामीण)’ म्हणजेच VB-G RAMJI योजना तात्काळ रद्द करून मनरेगा योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेस सरकारचे मत आहे की मनरेगा […]Read More
मुंबई, दि. ४ : अभिनेता राजपाल यादवने चेक बाऊन्स प्रकरणात ट्रायल कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात आणि शरणागतीच्या आदेशातून दिलासा मिळावा या अपेक्षेने त्याने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी राजपाल यादवची याचिका फेटाळून लावत आजच म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. आज शरण न आल्यास त्याला […]Read More
मुंबई, दि. ४ : वाढती बांधकामे, कचरा जाळणे आणि अन्य अनेक कारणांमुळे महानगरी मुंबईच्या हवेने धोक्याची पातळी गाठली आहे. मुंबई आणि परिसरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अमजद सय्यद (Amjad Sayed)यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती […]Read More
इंफाळ, दि. ४ : मणिपूरमधील ३५६ दिवसांपासून लागू असलेली राष्ट्रपती अखेर आज संपुष्टात आली आहे, भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे १३ वे मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी आज संध्याकाळी लोकभवन येथे खेमचंद यांना गोपनीयतेची शपथ दिली. मैतेई समुदायाचे असलेले खेमचंद हे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचे जवळचे मानले जातात. नागा आमदार […]Read More