अलाहाबाद, दि. २६ : अल्पवयीन शिष्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. पीडित अल्पवयीन मुलांच्या वैद्यकीय अहवालात मुलांचं लैंगिक शोषण झाल्याची पुष्टी झाली आहे. बुधवारी पोलिसांनी पीडित दोन्ही मुलांची वैद्यकीय चाचणी केली होती. तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनी मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अलाहाबाद उच्च […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की ‘सिम बाइंडिंग’चे नियम लागू करण्याची २८ फेब्रुवारीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. नवीन नियमांनुसार फोनमध्ये सिम कार्ड नसल्यास व्हॉट्सॲपसारखे मेसेजिंग ॲप काम करणार नाहीत. कॉम्प्युटरवर लॉगिन केलेले व्हॉट्सॲप देखील ६ तासांत लॉग-आउट होईल. ॲपला सिम बाइंडिंगशी जोडल्यावर ते ॲप तेव्हाच उघडेल जेव्हा तुमचे नोंदणीकृत […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : UPI च्या वापरामुळे भारतीय आर्थिक व्यवहारांमध्ये सुटसुटीतपणा आणि तत्परता आल्यानंतर आता इतर देशही या पद्धतीचा स्वीकार करू लागले आहेत. पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात दरम्यान भारताची UPI पेमेंट सिस्टीम आता इस्रायलमध्ये लागू केली जाईल, असा निर्णय मोदी आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : केंद्र सरकारने येत्या १ एप्रिलपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित (ई-२०) आणि किमान रिसर्च ऑक्टेन नंबर (आरओएन) ९५ असलेल्या पेट्रोलची विक्री बंधनकारक केली आहे. तेल मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘केंद्र सरकार यानुसार निर्देश देते की, तेल कंपन्यांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस’च्या मानकांनुसार २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल […]Read More
स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यवीर
पुणे, दि २६: स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणे आणि विश्व हिंदू जागृती फाऊंडेशन, हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील सारसबाग येथील वीर सावरकरांच्या पुतळ्यास भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रखर हिंदुत्ववादी व सावरकरांच्या विचारांचे पाईक असणारे अॅडव्होकेट व सीए सर्वेश मेहेंदळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास प्रशांत टिकार, […]Read More
मुंबई, दि २६ विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान प्रदर्शन व माझी परसबाग प्रकल्प’ सारखे अभिनव उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक संकल्पनांना व्यासपीठ मिळते. शिक्षण विभागाने असे उपक्रम वर्षातून दोनवेळा आयोजित करावेत, असे मत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांचे व्यक्त केले. बृहन्मुंबई महानगरपालिका […]Read More
मुंबई, दि २६मेट्रो येथील भुयारी मार्गाच्या बाजूला असलेल्या पदपथावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना ये जा करणे देखील त्रासदायक झालेले आहे. मेट्रो येथे अनेक खाजगी कंपनी तसेच सरकारी कंपनीचे कार्यालय असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. तसेच या भुयारीच्या बाजूलाच मेट्रो थेटर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक […]Read More
मुंबई, दि. २६ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेसन 2026 आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी पक्षाचे सर्व महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते […]Read More
उल्हासनगर, दि २६: जनतेने मला निवडून दिले आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असेल असा शब्द उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर सो अश्विनी कमलेश निकम यांनी दिला होता. आणि तो शब्द त्यांनी पूर्ण करण्याकरिता महापौर पद हाती घेतल्यापासून उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी. व त्या समस्याचे निवारण करण्यासाठी पाहणी दौरा सुरू केला आहे. चक्क महापौर […]Read More
मुंबई, दि २६ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणा-या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केले. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीचे काम आव्हानात्मक असून देखील अनेक अडथळ्यांवर मात करत महानगरपालिकेने पूल उभारणी यशस्वीपणे केली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी काढले. देशभरात अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करणा-या, महिलांची फौज […]Read More