टिटवाळा, दि २७: महापालिकेने स्वतः बेकायदेशीर ठरवलेले बांधकाम वर्ष उलटूनही जसाच्या तसा उभे राहिल्याने टिटवाळा (पूर्व) येथील श्री विनायक आशिष अपार्टमेंट प्रकरणाने अखेर रस्त्यावरचा संघर्ष गाठला आहे. पार्किंगसारख्या अत्यावश्यक सामाईक जागेवर उभारण्यात आलेल्या पाच गाळे आणि दोन सदनिकांबाबत २५ एप्रिल २०२५ रोजीच्या अधिकृत सुनावणीत पंधरा दिवसांत हटविण्याचे आदेश देऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मागमूस न लागल्याने संतप्त […]Read More
पुणे, दि २७: पाली भाषेला २०२४ मध्ये अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या संवर्धन आणि प्रसारासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पद्मपाणी फाउंडेशन प्रणित अभिजात पाली भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने “राष्ट्रीय पाली गौरव पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला असून त्यासाठी देशभरातून नामांकन मागविण्यात येत आहे. पाली भाषा, बौद्ध अध्ययन आणि […]Read More
मुंबई दि २७ : राज्यात नैसर्गिकरित्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्रीस आधीपासूनच बंदी असली तरी ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. या निर्णयामध्ये केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन व विक्रीच नव्हे, तर सजावटीसाठी त्यांचा वापर करणारे डेकोरेटर्स […]Read More
मुंबई, दि २७: लीलावती हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने सामाजिक बांधिलकी जपत ३५ वर्षीय बांधकाम कामगार योगेश मधुकर चौधरी यांच्यावर मोफत उपचार सुरू केले असून रुग्णाची प्रकृतीत टसुधारणा दिसून आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.३५ वर्षाय योगेश चौधरी यांना बांधकामाच्या साईटवर काम करत असताना मागून येणाऱ्या सिमेंट रोलर ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या दोन्ही पायांना […]Read More
मुंबई दि २७ : शासनाने मराठी माध्यमाच्या शाळांकडे विशेष लक्ष देऊन सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत ,याखेरीज अन्य अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांची पटसंख्या किमान २५ टक्के वाढेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. मराठी शाळांच्या पटसंख्या, गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा […]Read More
यवतमाळ दि २७ : जिल्ह्यात साठवणुकीसाठी जागा नसल्याचे कारण देत भारतीय कापूस महामंडळाने सीसीआय ( CCI ) दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पासून कापूस खरेदी केंद्रे बंद करण्याची घोषणा केली आहे यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्रीविना शिल्लक असून, व्यापारी कमी भावाने खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तांत्रिक अडचणी आणि सीसीआय केंद्रांवर साठवणुकीसाठी पुरेशी […]Read More
मुंबई, दि २७स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता साहित्य संघ मंदिर,गिरगाव, मुंबई येथे मराठी भाषा दिवसा निमित्त तथ्य संगीतकार श्रीनिवास काळे यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मराठी भाषा दिनाचे अध्यक्ष उदय सामंत, महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर, कार्याध्यक्ष डॉक्टर […]Read More
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी “जावे विनोदाच्या गावा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन तसेच वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित “लोकसेवेचा लोकजागर” या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याला आज सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. वाल्मीक कराड हा बीड कारागृहात असून त्याने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत त्याला […]Read More
मुंबई, दि. 26 : मुंबई मनपाच्या शाळांच्या खर्चासाठी राज्य सरकार अनुदान देते. मात्र सरकारने शिक्षण विभागाचे तब्बल ७२४१.३८ कोटी रुपये थकविले आहेत. ही रक्कम मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहे. मात्र आजही महापालिका अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणासाठी आणि शाळातील कर्मचारी वर्गाच्या वेतनासाठी ७२४१.३८ कोटी इतकी रक्कम येणे […]Read More