मुंबई, दि. २२ : भारतामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला बांगलादेशने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जाहीर केले की, काही राजकीय व कूटनीतिक कारणांमुळे त्यांनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेणे हे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नसून, दोन्ही देशांमधील […]Read More
मुंबई, दि. २२ : Apple या वर्षाच्या अखेरीस भारतात Gpay आणि फोनपे सारख्या पेमेंट अॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी Apple pay ही सेवा सुरु करणार आहे. Apple pay च्या माध्यमातून Apple भारतात आपले प्रसिद्ध ‘टॅप-टू-पे’ फीचर सादर करणार आहे. या मदतीने, युजर्स पेमेंट मशीनवर फक्त त्यांचा आयफोन टॅप करून सहजपणे देय देण्यास सक्षम आहेत. यासाठी पिन घालण्याची […]Read More
मुंबई, दि. २२ : भारतातील पहिले थोरियमवर आधारित वीज निर्मिती केंद्र महाराष्ट्रात उभारले जाणार आहे. हे केंद्र महाराष्ट्राच्या ‘महाजेनको’ कंपनीच्या मालकीच्या जागेवर बांधले जाणार आहे. थोरियम हे स्वदेशी इंधन असल्याने आपल्याला परदेशी युरेनियमवर अवलंबून राहण्याची गरज नाही. भारतात थोरियमचे जगातील सर्वाधिक साठे आहेत. ज्याचा फायदा घेऊन देश स्वयंपूर्ण होईल. हे इंधन कमी किरणोत्सर्गी कचरा निर्माण […]Read More
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) व मास्टर ऑफ एज्युकेशन (एमएड) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज भरता येणार आहे. एमपीएड आणि एमएड या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास ५ ते […]Read More
प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या कायदेशीर लढ्यापुरते मर्यादित नव्हे, अनिर्बंध सत्तेविरोधातील टीकाकारांचा आवाज दडपण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या धोकादायक प्रवृत्तीचे एक गंभीर उदाहरण विक्रांत पाटील “डॉ. संग्राम पाटील विरुद्ध फडणवीस सरकार” हा मुंबई उच्च न्यायालयातील खटला देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियातून फडणवीस सरकारच्या हुकुमशाही आणि दडपशाही प्रवृत्तीवर जोरदार टीका होत आहे. एका भाजप पदाधिकाऱ्याला […]Read More
मुंबई, दि.२२ : ‘ सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने जलद गतीने न्याय मिळण्यासाठी न्यायदान साखळीतील कमतरता दूर करण्यात येत आहे. नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत जलद न्यायाला प्राधान्य दिले असून त्यानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. त्यामुळे न्यायदानाची […]Read More
मुंबई, दि. २२ :- राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून 29 महापालिकांपैकी 15 महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज उपस्थित होते. राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी अनुसूचित जमाती […]Read More
मुंबई, दि २२सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात येणाऱया नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देतानाच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानस्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यासह केंद्र, राज्य सरकारच्या आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री. […]Read More
मुंबई, दि २२महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. उड्डाणपुलाच्या विविध कामांचे उप अंग (Sub activity) निश्चित करून संपूर्ण प्रकल्पाची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. केबल – स्टेड पुलास आधार देण्यासाठी ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन (भव्य लोखंडी खांब) उभारण्यात येत आहे. त्याचे ५५ टक्के काम पूर्ण […]Read More
उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष ; ५१ जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प पुणे : सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू कुटुंबांना आधार देणाऱ्या भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा भव्य सामूहिक विवाह सोहळा यंदा रविवार, १५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे विश्वस्त राजेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी […]Read More