मुंबई, दि. २८ : बॉलिवूडमध्ये नवा इतिहास घडला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला बॉर्डर-2 या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर करत विक्रमी यश मिळवले असून, यामुळे धुरंधर या चित्रपटाचा जुना रेकॉर्ड मोडला आहे. बॉर्डर-2 या चित्रपटाने प्रदर्शित होताच विक्रमी यश मिळवत धुरंधर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या पाच दिवसांतच या चित्रपटाने तब्बल ₹193 कोटींची कमाई केली असून, […]Read More
मुंबई, दि. 28 : पेन्शन हा एक मौल्यवान कायदेशीर हक्क आहे. त्याला सरकारच्या मर्जीनुसार दिलेला दानधर्म म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि केंद्र सरकारने दाखल केलेल्या अनेक याचिका फेटाळून लावल्या. लष्करी कर्मचाऱ्यांना अपंगत्व पेन्शन देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिले होते. तथापि, न्यायालयाने पेन्शनला कायदेशीर हक्क मानून केंद्र सरकारच्या सर्व रिट याचिका फेटाळून […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ : भारत सरकारने UPSC कॅडर वाटपासाठी 2017 पासून सुरू असलेली ‘झोन सिस्टीम’ व्यवस्था रद्द केली आहे. त्याऐवजी नवीन ‘कॅडर वाटप धोरण 2026’ लागू करण्यात आले आहे. यानुसार आता ‘सायकल सिस्टीम’द्वारे अधिकाऱ्यांच्या कॅडरचे वाटप केले जाईल. हे धोरण भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय वन सेवा (IFoS) साठी […]Read More
मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा (MCA ) कारभार आता प्रशासक सांभाळणार आहेत.या संघटनेच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) स्थगिती दिल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी आता मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी.ए.सानप यांची ‘एमसीए’च्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. एमसीएचा प्रशासकीय कारभार सुरळीत पार पडावा यासाठी आणि सर्व निर्णय घेण्यासाठी योग्य व्यक्तीला अधिकार हवेत […]Read More
मुंबई, दि २८महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जाण्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरू न शकणारी आहे. ईशान्य मुंबईखासदार संजय दिना पाटील यावेळी म्हणाले की, माझे पवार कुटुंबीयांचे अतिशय घनिष्ठ संबंध असून राष्ट्रवादीत असताना दादांशी नेहमी चर्चा होत असे, त्यांचा जनता दरबार असो वा मंत्रालय ते नेहमी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न […]Read More
धुळे दि २८ – धुळे जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ,थाळनेरसह शिरपूर परिसरात गारपीट झाली. अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या गारपिटीचा फटका थाळनेर, अजनाड, सावेर, बभळाज, तरडी, होळनांथे, भाटपुरा, अहिल्यापूर, वाठोडा, नागेश्वर बंगला इत्यादी गावांच्या शिवारांना बसला आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, […]Read More
पुणे, दि. २८ : आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात होऊन त्यात त्याचे निध झाले आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार यांच्यासह 4 सणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज (बुधवारी) बारामती दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार […]Read More
नवी दिल्ली, दि. 27 : भारत आणि युरोपीय युनियन (EU) यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) हा भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. या करारामुळे भारताला अमेरिकेच्या व्यापार धोरणांच्या दबावातून काही प्रमाणात मुक्ती मिळणार असून, जागतिक बाजारपेठेत नवी संधी निर्माण होणार आहे. यूरोपियन कमीशनच्या प्रेसीडेंट उर्सुला वॉन डेर आणि यूरोपियन परिषदेचे अध्यक्ष लेयेन एंटानियो कोस्टा सध्या भारत दौऱ्यावर […]Read More
मुंबई, दि. २७ : मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना हवेची गुणवत्ता जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट करत, हवेच्या गुणवत्तेशी संबंधित सर्व आकडेवारी सार्वजनिक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. सुमोटो याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर निरीक्षणे नोंदवली. अॅमिकस क्युरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीतील पहिल्या २५ दिवसांपैकी तब्बल १८ दिवस मुंबईची हवा खराब दर्जाची होती. […]Read More
नवी दिल्ली, दि. 27 : UGC १५ जानेवारी २०२६ पासून संपूर्ण देशात नवे नियम लागू केले आहेत. आयोगाच्या मते या नियमांचा उद्देश्य कॉलेज आणि विद्यापीठातील भेदभाव समाप्त करणे आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे हा आहे. मात्र काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते या कठोर नियमांमुळे शिक्षणाचा दर्जा घसरु शकतो. यामुळे देशभरातून या नियमाना विरोध होत आहे. […]Read More