गुरुग्राम, दि ५:एडीएम (NYSE: ADM) आणि बायर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या अन्न मूल्य साखळी (Food Value Chain) भागीदारीला पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही भागीदारी प्रथम २०२२ मध्ये सुरू करण्यात आली असून याला प्रचंड यश मिळाले आहे. नव्या विस्तारामुळे हा उपक्रम शेतकरी उत्पादक संघटनांच्या (FPOs) माध्यमातून २५,००० वरून १,००,००० शेतकऱ्यांपर्यंत […]Read More
इंदौर,दि. ५ : देशातील सर्वांत स्वच्छ शहर अशी ख्याती असलेल्या इंदौरमध्ये दुषीत पाण्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. इंदौरच्या भागीरथपुरा येथे दूषित पाणी प्यायल्याने मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. ताज्या घटनेत सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ओमप्रकाश शर्मा (६९) यांचा मृत्यू झाला. त्यांना १ जानेवारी रोजी उलट्या-जुलाब झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु किडनी निकामी झाल्याने […]Read More
मुंबई, दि. ५ : नव्या वर्षाच्या निमित्ताने LIC ने पॉलिसीधारकांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. तुमची विमा पॉलिसी काही कारणास्तव बंद पडली असेल, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी LIC ने 2 महिन्यांचे विशेष अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना थकीत प्रीमियम भरून आपली सुरक्षा पुन्हा मिळवता येणार आहे. एलआयसीचे हे विशेष अभियान 1 जानेवारी […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ : न्यायालयाने वारंवार कारवाईचे आदेश देऊनही राजधानी दिल्लीतील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न अद्यापही सोडवला गेलेला नाही. कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारा जीवघेणा आजार मानवी रेबीजला दिल्ली सरकारने Notifiable Disease घोषित केले असून, आता कोणतीही संशयित किंवा निश्चित केस आरोग्य विभागाला कळवणे बंधनकारक झाले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे म्हणणे आहे की या […]Read More
मुंबई, दि ५ : भांडुप वॉर्ड क्र. 114 मधून मुंबई महापालिका निवडणूक 2026 (उबाठा-मनसे)च्या उमेदवार राजूल संजय पाटील यांचा प्रचाराचा जोर दिवसन दिवस वाढतच आहे. मुंबईचा विकास, मराठी माणसाचा हक्क आणि प्रभागाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना–मनसेची युती एकजुटीने मैदानात उतरली आहे.या प्रचार फेरीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेताहेत. यावेळी […]Read More
पुणे, दि ५:–पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक ५ जानेवारी२०२६ रोजी सकाळी भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले प्रशाला येथे व कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय यांचे न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील मतदान प्रक्रिये संदर्भात महत्त्वपूर्ण पाहणी करण्यात आली. या पाहणीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री.नवल किशोर राम, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, भवानी […]Read More
मुंबई दि. ५ — सन २०२६ अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतिमान करण्यात यावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम परिवहन मंत्री तथा एसटी […]Read More
पुणे, दि. ५ ( शेखर जोशी ):ज्ञातींची होणारी कुलसंमेलने म्हणजे कुटुंबाचीच विस्तारित संकल्पना आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ हास्य -व्यंगचित्रकार शि.द. फडणीस (मूळचे चित्पावन शांडिल्य-आडनाव जोशी) यांनी रविवारी येथे केले.महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानने सुपर्ण मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या ४० व्या चित्पावन शांडिल्य गोत्री जोशी स्नेसंमेलनात ते बोलत होते. भूगर्भशास्त्र विषयात डॉॅक्टरेट पदवी मिळविलेले प्रा. संशोधक डॉ. मुकुंद […]Read More
मुंबई, दि ५: साप्ताहिक आहुति च्या हीरक महोत्सवी समारंभात अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाली ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगीच म्हणावी लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. साप्ताहिक आहुतिचा हीरक महोत्सवी समारंभ अंबरनाथ येथील वडवली विभागात असलेल्या रोटरी सभागृहात प्रहारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार श्री पद्मभूषण देशपांडे आणि ठाणे जिल्हा […]Read More
स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) दि ४ :मूर्तीभंजन करणे हेच माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. ते माध्यमकर्मींनी चोखपणे करणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले नाही तर त्यांची गरजच उरणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज आयोजित विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. […]Read More