मुंबई, दि. २९ : वाहतूकीसाठी आणि वापरासाठी अवजड असलेला लोखंडी टाकीच्या घरगुती गॅस सिलेंडरचे वजन आता अर्धे होणार आहे. तसेच तो पारदर्शक असल्यामुळे किती गॅस शिल्लक आहे हे देखील स्पष्टपणे दिसणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या मोठ्या कंपनीने घरगुती वापरासाठी एक नवीन प्रकारचे एलपीजी सिलिंडर सुरू केले आहे. या सिलिंडरला ‘भारतगॅस लाइट – […]Read More
शिमला, दि. 29 : भारत सरकार आणि युरोपीय युनियन (EU) यांच्यात बुधवारी मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी झाली. यामुळे अमेरिकेने भारतासमोर निर्माण केलेल्या अडचणी काहीशी दूर झाल्या आहेत. मात्र या कराराचा तत्काळ परिणाम म्हणून या करारानंतर EU च्या सफरचंदांवरील आयात शुल्क 50 वरून 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. यामुळे हिमाचलमधील 5500 कोटी रुपयांच्या सफरचंद […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 : १५ जानेवारी पासून UGC ने आमलात आणलेल्या नवीन नियमांना देशभरातून विरोध होत होता. आयोगाच्या मते या नियमांचा उद्देश्य कॉलेज आणि विद्यापीठातील भेदभाव समाप्त करणे आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे हा आहे. मात्र काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते या कठोर नियमांमुळे शिक्षणाचा दर्जा घसरु शकतो. अखेरीस आज सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान […]Read More
मुंबई, दि. २९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. राज्य […]Read More
मुंबई, दि. २९ : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना अपर मुख्य […]Read More
मुंबई, दि २९उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बारामती येथे विमान दुर्घटनेमध्ये अपघाती मृत्यू झाला त्याचे पडसाद आज मंत्रालयात पाहायला मिळाले. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर त्यांच्या दालनामध्ये नागरिकांची रोजच मोठया प्रमाणात गर्दी असते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक मंडळी मंत्रालयात आपली शासकीय कामे करण्यासाठी सहाव्या मजल्यावर येत असतात. मंगळवारीच मंत्रालयातील कॅबिनेट बैठकीसाठी अजितदादा मंत्रालयात आले होते. अनेक नागरिकांनी आपली […]Read More
मुंबई, 29बुधवार, २८ जानेवारी २०२६ हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात हा दिवस कधीही विसरता येणार नाही. एका दु:खद विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकस्मात निधन झाले आणि संपूर्ण राज्य शोककळेत बुडाले. ठाम निर्णय, निर्भीड भूमिका आणि प्रशासनावरची पकड यासाठी ओळखले जाणारे अजितदादा अचानक काळाच्या पडद्याआड गेले, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या घटनेनंतर […]Read More
पुणे दि २९ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पुढाकाराने जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत महाराष्ट्रातील १७७१ दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात येत आहेत. थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील ट्रस्टच्या आरोग्य सेवा केंद्र, हिराबाग कोठी येथे हे शिबीर आठवडाभर चालणार आहे. टाटा ऑटोकॉम सिस्टिम्स, पिनॅकल इंडस्ट्रीज आणि श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपूर […]Read More
बारामती, दि. २८ : आज सकाळीच आलेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करून गेली आहे. Learjet 45 या अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड विमानाने बारामतीमध्ये लँडींग करताना हवेत गिरट्या घेतल्या अन् क्षणार्धात ते खाली कोसळले. येथील एका शेतात कोसळताच विमानाचा मोठा स्फोट झाला अन् उपमुख्यमंत्री अजित पवार, पायलट कॅप्टन […]Read More
बारामती, दि. २८ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यानंतर दिल्ली येथे असलेले पवार कुटुंबिय तातडीने बारामती येथे दाखल झाले. बारामतीतील शोकाकूल नागरिकांना अजित दादांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. याच वेळी या अपघाताबद्दल प्रसारमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]Read More