Month: January 2026

विदर्भ

ईरई नदीकाठी वाघीण मृतावस्थेत आढळली

चंद्रपूर दि १२ :- चंद्रपूर वनविभागांतर्गत येणाऱ्या पायली-भटाली बिटमधील दुर्गापूर क्षेत्रात, चिचोली गावाजवळ ईरई नदीकाठी नॉन-फॉरेस्ट (वनबाह्य) परिसरात सकाळच्या सुमारास एक तरुण वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक पाहणीत मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे तसेच शरीराचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून वनविभागाकडून सखोल चौकशी […]Read More

ऍग्रो

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शुद्ध गावरान गुळाची वाढली मागणी…

वाशीम दि ११ : वाशीम जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावरान गुळाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील रिधोरा परिसरात सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या शुद्ध गावरान गुळासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. संक्रांतीसाठी आवश्यक असलेल्या तिळगुळासाठी यंदा ग्राहकांचा कल बाजारातील प्रक्रिया केलेल्या गुळाऐवजी नैसर्गिक, रसायनमुक्त गावरान गुळाकडे अधिक झुकलेला दिसून येत […]Read More

महानगर

मुंबईसाठी पायाभूत सुविधांचे नवे युग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा

भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी आणि देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या मुंबईने गेल्या दशकात अशा एका परिवर्तनाचा अनुभव घेतला आहे, ज्याची तुलना जागतिक स्तरावरील केवळ मोठ्या महानगरांशी केली जाऊ शकते. दुर्दैवाने एकेकाळी रखडलेले प्रकल्प, वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील प्रचंड ताण ही मुंबईची ओळख बनली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या ‘मुंबई […]Read More

खान्देश

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र

By विक्रांत पाटील जळगाव येथील जैन हिल्सवर दरवर्षी भरणारा कृषी महोत्सव हा केवळ एक प्रदर्शन किंवा मेळावा नाही, तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक ‘कृषी तीर्थक्षेत्र’ बनला आहे. हे एक असे ठिकाण आहे, जिथे शेतकऱ्यांना केवळ नवीन तंत्रज्ञान पाहता येत नाही, तर ते आत्मसात करून आपल्या शेतात क्रांती घडवण्याची प्रेरणा मिळते. या महोत्सवामागे एक प्रामाणिक विचार […]Read More

पर्यावरण

काटेपूर्णा अभयारण्यात पार पडली आशियाई पाणपक्षी गणना

वाशिम दि ११ : पश्चिम विदर्भातील वाशीम व अकोला जिल्ह्यात विस्तारलेले, ‘पाणी देणार जंगल’ अशी ओळख असलेले काटेपूर्णा अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या अभयारण्यात असलेला जलाशय देशी-विदेशी पाणपक्ष्यांचे प्रमुख आश्रयस्थान असून दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या संख्येने दाखल होतात. काटेपूर्णा जलाशयातील मानवनिर्मित द्वीपावर शेकडो पाणपक्ष्यांचा वावर कायमस्वरूपी पाहायला मिळतो. […]Read More

राजकीय

नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद

मुंबई प्रतिनिधीशिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या प्रभाग क्रमांक 206 उमेदवार नाना आंबोले यांच्या प्रचाराला शिवडीकरांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दाखवला. आंबोले यांच्या प्रचारायला ठीक ठिकाणी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. आंबोले यांच्या प्रचारामध्ये वयोवृद्ध महिलांनी घराघरात त्यांची आरती आणि ओवाळणी करून त्यांना शुभाशीर्वाद दिले.आम्ही प्रभागात नेहमीच काम करत असतो. याआधी आम्ही […]Read More

महानगर

प्रभाग क्र.197 मध्ये शिवसेनेच्या वनिता नरवणकर यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त

मुंबई प्रतिनिधीशिवसेना,भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या प्रभाग क्रमांक 197 मधील अधिकृत उमेदवार वनिता दत्ताराम नरवणकर यांच्या प्रचाराला वरळी येथील महालक्ष्मी रेसकोर्स येथे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.शिवसेनेच्या उमेदवार वनिता नरवणकर यांचे पती माजी नगरसेवक दत्ताराम नरवणकर यांनी प्रभागात केलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि महिलांनी वनिता नरवणकर यांचे जल्लोषात स्वागत करून त्यांची आरती […]Read More

ऍग्रो

साताऱ्यातून 30 लाखांचा बनावट खतसाठा जप्त

सातारा, दि. १० : कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) वडूज (ता. खटाव) येथे टाकलेल्या धाडीत लाखो रूपये किंमतीची बनावट खते आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. तसेच कारखाना सील करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. बनावट खतनिर्मिती करणारे रॅकेट सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातही असल्याचा संशय सातारा जिल्हा अधीक्षक […]Read More

महानगर

तब्बल १२४ कोटींची मालमत्ता, हे आहेत बीएमसी निवडुकीतील सर्वांत श्रीमंत

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे धाकटे बंधू मकरंद नार्वेकर यांनी येत्या बीएमसी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल १२४.४ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक २२६ मधून भाजप उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.२०१२ मध्ये अपक्ष म्हणून पहिली निवडणूक लढवली तेव्हा मालमत्ता ₹३.६७ कोटी होती. २०१७ मध्ये मालमत्ता ₹६.३ […]Read More

ट्रेण्डिंग

IIT मुंबईमध्ये ‘परमरुद्र’ सुपरकॉम्प्युटर कार्यान्वित

मुंबई, दि. १० : IIT मुंबईत देशांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक ‘परमरुद्र’ सुपरकॉम्प्युटर param rudra supercomputer सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही प्रणाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. परम सुपरकॉम्प्युटरमुळे आयआयटी मुंबईतील सुमारे २०० हून अधिक प्राध्यापक आणि १ हजार २०० विद्यार्थी तसेच देशभरातील संशोधकांना प्रगत संगणकीय संशोधनासाठी मोठी […]Read More