Month: January 2026

ट्रेण्डिंग

इराणमधील भारतीयांना तत्काळ देश सोडण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 14 : भारत सरकारने इराणमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी करत सर्व भारतीयांना सुरक्षिततेसाठी इराणमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता भासल्यास त्वरित भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.आणीबाणीच्या काळात मदतीसाठी भारतीय दूतावासाने काही मोबाईल नंबर देखील […]Read More

महानगर

निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

मुंबई, दि. १४ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’(Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादा‍त्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक […]Read More

पर्यटन

‘वंदे भारत’ मध्ये गुजराती भाषेला मानाचे पान ; मायमराठी चौथ्या

मुंबई, दि. 14 : एका बाजूला मराठी माणूस एकवटला असतांनाच मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे षडयंत्र रेल्वे कडून होत असल्याचे दिसून येते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राम नाईक हे रेल्वे राज्यमंत्री असतांना राज्यात राज्यभाषा, मग राष्ट्रभाषा हिंदी (जी अधिकृत नाही) आणि मग आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र ठरविले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी […]Read More

महानगर

प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन तर्फे २३ जानेवारी रोजी होणार ‘भारतोत्सव’.

मुंबई, दि. १४ : प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन तर्फे दरवर्षी २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस आयोजित करण्यात येतो. यंदा होणारा प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन तर्फे ‘भारतोत्सव’ हा अतीशय अभिमानास्पद व प्रेरणादायी प्रमुख उपक्रम आहे. या पवित्र प्रसंगी अत्यंत प्रेरक व विचारप्रवर्तक असे विशेष सत्र आयोजित केले आहे. या सत्रामध्ये प्रसिद्ध वक्त्या व […]Read More

पर्यावरण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तीन सिंह शावकांचा जन्म

मुंबई, दि १४:– संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने मोठं यश मिळालं असून सिंहिणी भारती आणि सिंह मानस यांना तीन निरोगी सिंह शावकांचा जन्म झाला आहे १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री हा जन्म झाला हे सिंह केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अदलाबदल कार्यक्रमांतर्गत गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून मुंबईत आणण्यात आले होते या नव्या जन्मामुळे […]Read More

ट्रेण्डिंग

Blinkit ने मागे घेतला १० मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा

मागील काही वर्षांमध्ये जिथं ऑनलाईन अॅपचा वापर फक्त लहानमोठ्या गोष्टी किंवा खाण्याचे पदार्थ मागवण्यासाठीच केला जात होता, तिथंच आता या आणि अशा अनेक अॅपच्या माध्यमातून सणावारासाठी लागणाऱ्या सजावट सामग्री, रोषणाईपासून ते अगदी शालेय अभ्यासासाठी लागणारी पट्टी- पेन्सिलसुद्धा दहाव्या मिनिटाला थेट घरपोच मिळत आहे. ब्लिंकीट, झेप्टो, इन्स्टामार्ट, झोमॅटो या आणि अशा कित्येत अॅपच्या माध्यमातून ही सुविधा […]Read More

अर्थ

कच्छमध्ये अदानी समूह करणार 1.5 लाख कोटींची गुंतवणूकीतून

अहमदाबाद, दि. १३ : व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत’ (VGRC) समूहाचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी कच्छ प्रदेशासाठी भव्य गुंतवणुकीची घोषणा केली. ही गुंतवणूक प्रामुख्याने बंदर विकास, अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी केली जाणार आहे. पुढील 5 वर्षांत कच्छच्या सर्वांगीण विकासासाठी ही मोठी रक्कम खर्च केली जाईल. जगातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असलेल्या मुंद्रा पोर्टची क्षमता […]Read More

देश विदेश

चायनीज मांजामुळे मृत्यू झाल्यास दाखल होणार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नवी दिल्ली, दि. 13 : संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो. मत्र पतंगाला असलेल्या चायनीज मांजामुळे दरवर्षी अनेक जण प्राण गमावतात. चायनीज मांजामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, बंदी असूनही जीवघेण्या घटना सातत्याने घडणे दुर्दैवी आहे आणि हे थांबवण्यासाठी कठोर कारवाई […]Read More

महानगर

मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल

मुंबई, दि. 13 : मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका १५ जानेवारी रोजी होत असून, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग (एसईसी) आणि बीएमसीने नागरिकांना मतदार यादीत आपले नाव योग्यरीत्या नोंदले आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे. नाव किंवा ईपीआयसी (मतदार ओळखपत्र) क्रमांकाच्या आधारे एसईसी पोर्टल किंवा पालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तपासणी करता येणार […]Read More

ट्रेण्डिंग

WPL चे दोन सामने होणार प्रेक्षकांशिवाय

नवी मुंबई, दि. १३ : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी तसेच १६ जानेवारी रोजी निकालाच्या दिवशी नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या वूमन्स प्रीमियर लीग (WPL) क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा निवडणूक कामात गुंतलेली असल्याने हा महत्त्वाचा निर्णय […]Read More