नवी दिल्ली, दि. २० : १ एप्रिल २०२६ पासून देशात नवीन आयकर कायदा लागू होणार असून कर व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडणार आहेत. हा कायदा ६० वर्षांहून जुना आयकर अधिनियम, १९६१ रद्द करून त्याच्या जागी नवीन आयकर अधिनियम २०२५ लागू करणार आहे. भारताची कर प्रणाली आता एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवीन […]Read More
सांगली, दि. 20 : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. समीर गायकवाड गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक (Vikas Chowk)परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होता. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे डाव्या विचारांचे ज्येष्ठ नेते, […]Read More
मुंबई, 20चर्चगेट येथील मेट्रो स्थानकाबाहेर पदपथावर मध्यभागी लावलेल्या चर्चगेट नामफलकामुळे येथील रहिवासी, पादचारी हैराण झाले आहेत. चर्चगेट येथील मेंट्रो मोठ्या प्रमाणामध्ये चर्चगेट हे नामफलक पदपत्राचे मध्यभागी लावण्यात आले आहे त्यामुळे येथील पादचाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना चालणे देखील अवघड झाले आहे. ही रोजची तारिवरची कसरत करावी लागत असल्याने येथील पादचारी आणि स्थानिक रहिवासी यांना नाक त्रास सहन […]Read More
पुणे, दि. २० : पुण्यात आयोजित जागतिक पातळीच्या भव्य सायकलिंग स्पर्धेमध्ये भयंकर अपघात झाला आहे. ‘बजाज पुणे ग्रँड सायकल टूर’ स्पर्धेदरम्या एका खेळाडूचा सायकलवरील ताबा सुटल्याने मागून येणारे जवळपास 50 हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर जोरात आदळले. या विचित्र अपघातात अनेक सायकलस्वार जखमी झाले असून मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने, डोक्याला हेल्मेट असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली […]Read More
पुणेz 20: निवडणूक म्हटलं की प्रतिस्पर्धी उमेदवावर टीका करायची, मात्र त्या पलीकडे जाऊन निवडणूक संपल्यावर दोन परस्पर विरोधी निवडणूक लढवलेले उमेदवार एकमेकांना भेटतात हे अलीकडे दुर्मिळ झाले आहे. मात्र लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ , असे म्हणत औंध – बोपोडी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी […]Read More
लखनौ दि २० : लोकप्रतिनिधींचे जनतेप्रती उत्तरदायित्व ही केवळ नैतिक अपेक्षा नसून, सशक्त आणि गतिमान लोकशाहीसाठीची एक अनिवार्य कार्यात्मक गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. लखनौ येथे आयोजित 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या (AIPOC) व्यासपीठावर ते बोलत होते. परिषदेच्या “जनतेप्रतिविधिमंडळांचे उत्तरदायित्व” या विषयावर आपले विचार मांडतांना सभापती प्रा. […]Read More
दावोस, दि. २० : – भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध […]Read More
झ्युरिक, दि. २० :- ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे भारतात येणाऱ्या […]Read More
नवी दिल्ली,दि. १९ : भाजपचे कार्यवाहक अध्यक्ष नितीन नबीन हे आता पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष होतील. आज दिल्लीतील पक्ष मुख्यालयात नामांकन प्रक्रिया पार पडली. राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी सांगितले की, या पदासाठी फक्त नितीन नबीन यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले आहे.त्यांनी सांगितले की, नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ एकूण ३७ नामांकन पत्रे […]Read More
नवी दिल्ली, दि.१९ : सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून 500 मीटर अंतरातील सर्व दारूची दुकाने हटविण्याच्या राज्य सरकारला दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली. रस्ते अपघातांमध्ये वाढ लक्षात घेता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दारू विक्रेते आणि राजस्थान सरकारने दाखल केलेल्या याचिकांवर नोटीस बजावली. […]Read More