मुंबई, दि. ३१ : राज्यातील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदकडून केली जाणार आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाद्वारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया होत होती. राज्य सरकारने आता सुकाणू समितीची स्थापना करत कामकाज परिषदेकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया २०१७ पासून पवित्र पोर्टलद्वारे राबविली जाते. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणात प्रक्रियेचे कामकाज होते. परंतु, […]Read More
मुंबई, दि. ३१ : – नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्ष प्रारंभाच्या पुर्वसंध्येला दिलेल्या या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘सरत्या वर्षातील कटू प्रसंगांना विसरूया आणि सुमधूर आठवणींकडून प्रेरणा घेत, पुढे जाऊया. […]Read More
मुंबई, दि. ३१ : केंद्र सरकारने पीएम सूर्या घर फ्री वीज योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सरकार लोकांना मोफत वीज पुरवते. पीएम सूर्यघर फ्री बिल योजनेंतर्गत लोकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवावे लागतात, ज्यावर सरकार अनुदान देते. या योजनेंतर्गत सरकार दरमहा 300 युनिट मोफत वीज देते. पीएम सूर्यघर फ्री वीज योजनेंतर्गत यंत्रणेच्या क्षमतेच्या आधारे […]Read More
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र बोर्डाकडून प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पहिल्यांदाच बाह्य परीक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे. खासगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी अनुदानित शाळांमध्ये, तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांना खासगी शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहे. हा बदल परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष बनवण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. […]Read More
पुणे, दि. 31 : राज्यभर होऊ घाललेल्या पालिका निवडणूकीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेची सुरू आहे. उमेदवारीची आस लावून बसलेले कार्यकर्ते तिकीट न मिळाल्याने नाराज होत आहेत. पुण्यात अशाच एका नाराज इच्छुक उमेदवाराने चक्क प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म खाल्ला आहे. धनकवडी-सहकारनगर परिसरात ही नाट्यमग घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक ३६ (अ) मध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन दावेदारांमध्ये उमेदवारीवरून वाद […]Read More
मुंबई, दि. ३१ : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल यांची मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले इक्बाल सिंग चहल यांनी मे २०२० पासून जवळपास चार वर्षे मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. […]Read More
बर्लिन, दि. 31 : जर्मनीतील गेल्सेंकिर्चेन शहरातील स्पार्कस बँकेत तब्बल २९० कोटी रुपयांची चोरी झाली. चोरट्यांनी पार्किंग गॅरेजच्या भिंतीतून मोठे भगदाड पाडून थेट तिजोरीपर्यंत प्रवेश केला आणि ३,२५० पेक्षा जास्त लॉकर फोडून रोकड व दागिने लंपास केले. ही घटना ख्रिसमस सुट्टीत घडली, जेव्हा परिसर शांत होता. चोरीचा उलगडा २९ डिसेंबरला फायर अलार्म वाजल्यानंतर झाला. तपासात […]Read More
मुंबई, दि. ३१ : मुंबई मनपाच्या निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून आजारपणातून उठून सक्रीय झाले आहेत. मुंबईत ठाकरे गट आणि मनसे युती घडवण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान आज भांडुपमधील संजय राऊत यांच्या घराबाहेर एक संशयित गाडी फिरताना आढळली. संजय राऊत यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका […]Read More
मुंबई, दि ३१: गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची आज राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये आढावा बैठक पार पडली.या बैठकीत मुंबईतील एमटीसीच्या या बंद चार गिरण्यांमधील कामगारांना गेले नऊ महिने पगार नाही, यावर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या चार गिरण्यातील कामगारांबाबत केंद्र सरकारने जराही दया दाखविलेली नाही, […]Read More
ठाणे, दि ३१: ‘आर-निसर्ग’ या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी’या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी कालबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून या समाजोपयोगी उपक्रमाला हातभार लावण्यासाठी पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. या कंपनीने महत्वपूर्ण योगदान दिले आहे.या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पितांबरी कंपनीने आपल्या सीएसआर अंतर्गत आर निसर्ग संस्थेला कायनेटिक एनर्जी (इलेक्ट्रिक) वाहन […]Read More