नवी दिल्ली, दि. २ देशभरात वाढणाऱ्या ‘डिजिटल अटक’ (Digital Arrest) घोटाळ्यांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने ‘डिजिटल अटक’ घोटाळे, गुंतवणूक घोटाळे आणि अर्धवेळ नोकरीचे (Part-time job) घोटाळे या तीन प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची नोंद घेतली. खंडपीठाने स्पष्ट […]Read More
नवी दिल्ली, दि. २ : सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने डिजिटल सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने (DOT) सर्व स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना राज्य सरकारद्वारे विकसित करण्यात आलेले सायबर सिक्युरिटी ‘संचार साथी’ हे ॲप प्रत्येक डिव्हाइसमध्ये प्री-इन्स्टॉल करण्याचे निर्देश सोमवारी (दि.१) दिले. या निर्णयावरून राजकीय विश्वात खळबळ उडाली असून आता केंद्रीय दूरसंचार […]Read More
मुंबई, दि. २ : RBI ने डिजिटल बँकिंगसाठी सात नवीन मास्टर डायरेक्टर्स जारी केले आहेत. ते १ जानेवारी २०२६ पासून देशभरात लागू केले जातील. या नवीन नियमांचे उद्दिष्ट एक राष्ट्र, एक नियम धोरणांतर्गत डिजिटल बँकिंग स्वच्छ, सुरक्षित आणि सोपे करणे आहे. RBIच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक बँकेला आता स्वतःचे डिजिटल बँकिंग धोरण विकसित करावे लागेल. हे […]Read More
इस्लामाबाद, दि. २ : पाकिस्तानमध्ये HIV संसर्गाने आता महामारीचे रूप धारण केले आहे. गेल्या पंधरा वर्षांत पाकिस्तान मध्ये HIV च्या प्रकरणांमध्ये 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, म्हणजेच प्रकरणांची संख्या तिप्पट झाली आहे. 2010 मध्ये जिथे एकूण प्रकरणे 16,000 होती, तिथे 2024 पर्यंत ही संख्या वाढून 48,000 झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), पाकिस्तान पूर्व […]Read More
नवी दिल्ली, दि. २ : कर्मचारी निवड आयोगाने २०२६ भरती प्रक्रियेअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFs), सचिवालय सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) पदांसाठी एकूण २५,४८७ कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी १०वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. संगणक-आधारित परीक्षा फेब्रुवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित केली जाईल. जे उमेदवार पहिल्यांदा अर्ज […]Read More
डेहराडून, दि. २ : उत्तराखंडमधील हरिद्वारमधील २०२७ मध्ये होणाऱ्या अर्धकुंभ मेळ्याच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. अर्धकुंभ कार्यक्रम १४ जानेवारीपासून सुरू होऊन २० एप्रिल रोजी संपेल. ९७ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात १० प्रमुख स्नानांचा समावेश आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच चार शाही अमृत स्नानांचा समावेश आहे, जो एक ऐतिहासिक निर्णय मानला जातो. अनेक दिवसांपासून अर्धकुंभाच्या तारखांबाबत गोंधळ होता. […]Read More
मुंबई, २ डिसेंबर : महाराष्ट्र सरकारने ऊर्जा क्षेत्रात हरित पर्यायांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नव्याने जाहीर झालेल्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ अंतर्गत राज्यातील सर्व पात्र ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये ५ ते ७ टक्के बांबू बायोमास मिश्रण अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे. सरकारने […]Read More
नागपूर दि २ : निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता लांबणीवर गेले आहेत. ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित होते, फक्त त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे होत्या. मात्र चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आता सर्वच निकाल लांबले आहेत. यामुळे उमेदवारांचा भ्रमनिरास झाला असून सर्वच पक्षांच्या नेत्यांचा विरोध असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री तथा […]Read More
मुंबई प्रतिनिधी :पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ताब्यातील महत्त्वपूर्ण जागा पुन्हा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तातडीचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना याबाबत ठोस मार्गदर्शक सूचना दिल्या. ही जागा पूर्वी सार्वजनिक बांधकाम […]Read More
मुंबई, दि २जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने समाज माध्यम (सोशल मीडिया) इन्फ्ल्यूएन्सर या चांगल्या उपक्रमाचे उद्घाटन आज करण्यात आले. ज्या इन्फ्ल्यूएन्सरचे हजारो फॉलोअर्स आहेत, असे इन्फ्ल्यूएन्सर मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे (MDACS) चे उपक्रम वेगवेगळ्या स्तरावर पोहोचवतील. आरोग्याशी संबंधित जनजागृती करणारे उपक्रम प्राथमिक आरोग्य क्षेत्रामध्ये आणणे आवश्यक आहे. अशा पुढाकारामुळे महानगरपालिकेचे, शासनाचे उपक्रम आणि पुढाकार समाजातील […]Read More