मुंबई : गेल्या दोन वर्षापासून वाळकेश्वर इथल्या पुरातन आणि ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या जतन आणि संवर्धनाचे काम जिल्हा नियोजन समिती आणि मुंबई महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी आतापर्यंत करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु कंत्राटदाराने निष्काळजीपणा बाळगल्यामुळे बाणगंगा तलावाचे नुकसान होत असल्याची तक्रारा प्राप्त झाल्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पालिका डी […]Read More
मुंबई, दि २३शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या खासदार निधीतून काळाचौकी शाखा क्र.२०४ मधील “तरुण उत्साही मंडळ मंगलमूर्ती, काळाचौकी येथील नविन समाज मंदिरचे उद्घाटन आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.गेला अनेक महिन्यापासून या ठिकाणी समाज मंदिर बांधण्याचे कामाची लोकांकडून मागणी होती त्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी विविध सामाजिक लोकोपयोगी कामाचे शुभारंभ केले असल्याची माहिती शिवसेनेचे […]Read More
मुंबई, दि. दि २३शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या सहकार्याने प्रभादेवी सुंदर नगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये नागरिकांच्या संपूर्ण डोळ्याची मोफत तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलेआम्ही विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य विषयक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. त्याचाच एक […]Read More
पुणे दि २३ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज सुमारे ३८ हजार ३४० जणांनी मतदान करण्याची विक्रमी शपथ घेतली. मोशी येथील जगातील सर्वात मोठ्या छत्रपती […]Read More
मुंबई: भारताने नोव्हेंबर २००८ मध्येमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ सारखी कारवाई केली असती, तर कोणीही पुन्हा देशाला लक्ष्य करण्याचे धाडस केले नसते.आपण एक है तो सेफ है याप्रमाणे आपल्याला वाटचाल करावीच लागेल असे जाहीर प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी २६/११ हल्ल्याच्या घटनेला १७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे आयोजित केलेल्या […]Read More
विक्रांत पाटील भारतामध्ये आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. परंतु या चर्चेच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा आणि तुलनेने कमी चर्चिला गेलेला प्रश्न नुकताच आला आहे: अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मधील सर्वात श्रीमंत आणि संपन्न सदस्यांना आरक्षणाचा लाभ मिळत राहावा का? हा वाद तत्कालीन सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी आपल्या निवृत्तीच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे […]Read More
विक्रांत पाटील भारतामध्ये आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. परंतु या चर्चेच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा आणि तुलनेने कमी चर्चिला गेलेला प्रश्न नुकताच आला आहे: अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मधील सर्वात श्रीमंत आणि संपन्न सदस्यांना आरक्षणाचा लाभ मिळत राहावा का? हा वाद तत्कालीन सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी आपल्या निवृत्तीच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे […]Read More
विक्रांत पाटील 2017 साली सर्वोच्च न्यायालयाने त्वरित तिहेरी तलाक (तलाक-ए-बिद्दत) प्रथेवर बंदी घालून एक ऐतिहासिक निर्णय दिला. मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी लढलेल्या या लढ्यात तो एक मोठा विजय होता. पण हा लढा अजून संपलेला नाही. घटस्फोटाचे इतर एकतर्फी आणि न्यायबाह्य प्रकार, जसे की ‘तलाक-ए-हसन’, आजही अस्तित्वात आहेत आणि त्यांचा वापर केला जात आहे. पत्रकार बेनझीर हीना […]Read More
नवी दिल्ली, दि. २२ : न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे सरन्यायाधीश म्हणून सोमवारी (24 नोव्हेंबर) शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी समारंभाला ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरन्यायाधीशाच्या शपथविधी समारंभाला इतर देशांचे इतक्या मोठ्या संख्येने न्यायिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, […]Read More
रायपूर, दि. २२ : छत्तीसगडमधील अल्पवयीन मुले ISIS च्या टारगेटवर आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रायपूर आणि भिलाई येथून दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे जे आयसिसच्या हँडलर्सशी थेट संपर्कात होते. दोघेही दहावी-अकरावीचे विद्यार्थी आहेत. हिंसाचाराच्या ग्लॅमरने त्यांचे ब्रेनवॉश केले जात होते. एटीएसने चॅट्स, लॉग्स आणि कंटेंटचे थर उलगडण्यास सुरुवात केली तेव्हा चित्र आणखी भयानक […]Read More