पुणे, दि ४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (MSCA) आणि इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप 2025’ या स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत भारताने तब्बल सात पदकांची कमाई करत भारताचा झेंडा उंचावला तर सर्वाधिक 18 पदकांची कमाई करत कोरियाने या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले […]Read More
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’, असे करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र शासनाला सादर करण्यात आला होता. त्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता इस्लामपूर शहर व नगर परिषदेचं नाव अधिकृतरित्या ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. राज्य सरकारने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखरन बावनकुळे यांनी काही […]Read More
मुंबई, दि ४बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱया रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना आरोग्य सेवांच्या अनुषंगाने अधिक गुणवत्तापूर्ण अनुभव मिळावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ याकालावधी दरम्यान सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये ‘स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. संपूर्ण मोहिमेनंतर सर्व संस्थांचे मूल्यांकन व श्रेणीकरण करण्यात येणार आहे. स्वच्छता, […]Read More
जम्मू-काश्मीर, दि. ४ : काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडियन हेवन प्रीमियर लीगचा (Indian Heaven Premier League) टी-20 स्पर्धेचा पार फजिती झाली आहे,. ढिसाळ व्यवस्थापन, प्रेक्षकांचा आणि प्रायोजकांचा थंडा प्रतिसाद, सोयी-सुविधांचा अभाव आदि कारणांमुळे अपयशी ठरलेल्या या स्पर्धेचे आयोजक खेळाडूंना हॉटेलमध्ये सोडून बिलही न देता पळून गेले. या गोंधळामुळे परदेशातून बोलावण्यात आलेले काही नामवंत क्रिकेटपटू हॉटेलमध्येच […]Read More
मुंबई, दि. ४ : पुणे जिल्हा व परिसरात बिबट्यांनी हैदोस घातला आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या प्रकरणी केंद्राकडे परवानगी मागण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणालेत. पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात सध्या नरभक्षक बिबट्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या […]Read More
मुंबई, दि. ४ : त्रिभाषा सूत्री समितीच्या प्राथमिक निष्कर्षात ९० टक्के लोकांचा पहिली ते चौथीच्या विद्यार्थांना हिंदी सक्तीला विरोध असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे अंतिम हित लक्षात घेऊन हा अहवाल सादर केला जाणार आहे. हिंदी ही भाषा पाचवीनंतर असावी, मात्र त्यालाही पर्याय असावा, असे राज ठाकरेंनी सुचवल्याचे नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले. डॉ.नरेंद्र […]Read More
मुंबई, दि. ४ : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही.रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पाईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येत आहे. याचबरोबर उत्तर दक्षिण जोडणी करत 24.35 कि.मी.चा उत्तन-विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता […]Read More
मुंबई, दि ४काळा चौकी येथील श्रावण यशवंते चौक या नाक्यावरील बस स्टॉप झाला दारूचा अड्डा झाला आहे. श्रावण यशवंतराव हा नाका पडत असल्याने या ठिकाणी अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणे वर्दळ असते. तसेच अनेक बेस्टचे प्रवासी या ठिकाणावरून बेस्ट क्रमांक 10, 45 आणि 49 ने दादर,महालक्ष्मी वडाळा, शिवडी, माजगाव या ठिकाणी जाण्यासाठी बस पकडत असतात. परंतु […]Read More
मुंबई, दि ४महाराष्ट्रातील शेतकरी आणि स्थानिक नागरिक यांचे अतिवृष्टीमुळे अपरिमित नुकसान झाले आहे. ते भरून काढता येणे शक्य नाही पण एक सामाजिक जाणीवेतून कर्तव्य भावनेने मोटार वाहन विभाग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत दीड लाखाचा धनादेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मंत्रालय येथे जाऊन सुपूर्द केला.हा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला जाईल.महाराष्ट्रात आलेल्या […]Read More
मुंबई, दि ४कुलाबा येथील साबुसिद्दीक मार्ग येथील इमारत क्र. १, २ आणि ३ चा पुनर्विकास मार्गदर्शन मेळावा नुकताच जल्लोषात संपन्न झाला. या मेळाव्याला विधानसभा अध्यक्ष स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. भावपूर्ण विकास प्रकल्प घेणार अनेक वर्षापासून रखडलेला होता. त्यानंतर माजी नगरसेवक सुरेश नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर यांनी जी मेहनत घेतली होती […]Read More