मुंबई, दि. 8 – भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र 18 व 19 मध्ये प्राप्त झालेल्या […]Read More
मुंबई, दि. ८ : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO च्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहीम Chandrayaan-2 बद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. Chandrayaan-2 ऑर्बिटर 2019 पासून चंद्राभोवत परिक्रमा करत आहे. 2019 ते आतापर्यंत त्याने चंद्राच्या पृष्ठभागाशी बरीच माहिती गोळा केली आहे. ही माहिती Chandrayaan-2 ने पाठवली आहे. हीच माहिती आता ISRO ने सर्वसामान्य जनतेसाठी जाहीर केली आहे.डुअल फ्रीक्वेंसी […]Read More
मुंबई, दि. ८ : नुकत्याच पार पडलेल्या ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अभूतपूर्व यशानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) खेळाच्या जागतिक वाढीसाठी आणि महिला क्रिकेटला अधिक बळकटी देण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. ICC बोर्डाने स्पर्धेच्या पुढील आवृत्तीत सहभागी होणाऱ्या संघांची संख्या 8 वरून वाढवून 10 करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बहु-क्रीडा स्तरावर क्रिकेटचा प्रभाव […]Read More
मुंबई, दि. ८ : JIO कंपनी आपल्या रिचार्ज प्लॅनवर Google AI Pro चे 18 महिन्यांसाठी 35 हजारांचा मोफत सब्सक्रिप्शन देत आहे. तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुम्ही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. Google AI Pro च्या एका महिन्याच्या सब्सक्रिप्शनची किंमत 1950 रुपये आहे. हे सब्सक्रिप्शन तुम्हाला 18 महिन्यांसाठी मिळत आहे, म्हणजे तुम्हाला 35100 रुपयांचा […]Read More
मुंबई,दि. ८ : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या EEZ विशिष्ट आर्थिक क्षेत्रातील मत्स्यपालनाचे शाश्वत नियम, २०२५ या नव्या कायद्याने पारंपारिक मच्छीमारांच्या उपजीविकेला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. या नियमांमुळे भारतीय समुद्रात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि भांडवलदारांसाठी “कायदेशीर प्रवेश” खुला झाला असून, लहान बोटींवर अवलंबून असलेल्या मच्छिमारांचे भवितव्य अनिश्चित झाल्याचे […]Read More
टोकीयो, दि. ८ : जपानमधील कोशिहिकारी प्रदेशात एक वैशिष्ट्यपूर्ण तांदूळ पिकवला जातो. याची किंमत प्रति किलो 12 हजार 500 रूपये आहे. त्याचे नाव किनमेमाई प्रीमियम असे आहे. या ठिकाणची विशिष्ट माती आणि हवामान या तांदळाच्या उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल मानले जाते. या तांदळाचे उत्पादन अतिशय कमी प्रमाणात होते. त्याची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड आहे, ज्यामुळे त्याची […]Read More
मुंबई, दि. ८ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 246 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये EVM यंत्रणेसोबत VVPAT बसविण्याची मागणी काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला […]Read More
मुंबई, दि. ८ : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंबर) चौकशीसाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी ही नोटीस जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी विरेंद्र पवार यांना देखील पाठवली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील […]Read More
मुंबई, दि. ७ : EPFO ने त्यांच्या पेन्शनधारकांसाठी एक मोठी सेवा सुरू केली आहे. आता त्यांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँका किंवा EPFO कार्यालयात जावे लागणार नाही. यासाठी ईपीएफओने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत पेन्शनधारक आता त्यांच्या घरच्या आरामात डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवू शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक […]Read More
मुंबई, दि. ७ : भारतीय रेल्वेने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडक प्रीमियम गाड्यांमध्ये ‘डायबेटिक फूड’ म्हणजेच साखरमुक्त आणि संतुलित जेवण उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मधुमेहींना प्रवास सुरक्षित आणि आरोग्यदायी होणार आहे. प्रवासी तिकीट बुक करतानाच ‘Diabetic Meal’ हा पर्याय निवडू शकतात. IRCTC यांनी सांगितले आहे की, “हा आहार पूर्णपणे […]Read More