नवी दिल्ली, दि. 10 : केंद्र सरकारने विविध विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि जुन्या प्रकल्पांमधून जमा झालेल्या स्क्रॅप धातूंच्या विक्रीतून तब्बल ८०० कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून गोदामे, यार्ड आणि कार्यालयांमध्ये पडून असलेला हा स्क्रॅप लिलावाच्या माध्यमातून विकण्यात आला. या उपक्रमामुळे केवळ मोठा आर्थिक लाभ झाला नाही, तर जागा मोकळी झाली आणि […]Read More
मुंबई, दि १०: रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ ने आज सेवा आणि सक्षमीकरणाचे एक प्रभावी प्रदर्शन मुलुंड येथे आयोजित करून इतिहास रचला. या कार्यक्रमात रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रॉटर्न फ्रान्सिस्को अरेझो यांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी बोलताना, रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मनीष मोटवानी म्हणाले, “रोटरीचे ध्येय व्यक्तींमध्ये, समुदायांमध्ये आणि जगभरात कायमस्वरूपी बदल घडवणे आहे. आज आमच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षांच्या […]Read More
मुंबई, दि १०‘ऑनरिंग अवर अनसंग हिरोज’ या व्होकेशनल पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नुकतेच यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले होते. 400 हून अधिक उपस्थितांनी एकत्र येऊन इतरांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केलेल्या व्यक्तींच्या निस्वार्थ प्रयत्नांना साजरे करण्यासाठी एक भव्य यश मिळाले. या कार्यक्रमात 40 हून अधिक रोटरी अध्यक्षांचा प्रभावशाली सहभाग दिसला, ज्यांनी या गायक नायकांचा सन्मान […]Read More
मुंबई दि. १० : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेत्यांची विभागीय प्रभारी म्हणून नियुक्ती आहे. नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांच्याकडे, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे सोपवली […]Read More
मुंबई, दि १०शिवसेनेचे माजी नगरसेवक, वरळी विधानसभा प्रमुख दत्ता नरवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त वरळी येथील मध्यवर्ती कार्यालय येथे वाढदिवसाचे आयोजन केले होते. त्यास विभागातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वाढदिवस जल्लोषात साजरा केला. माझ्या वाढदिवसानिमित्त मी नेहमी सामाजिक, शैक्षणिक आणि विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून माझे वाढदिवसाच्या दिवशी मी वरळी […]Read More
पुणे दि १० – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्या बद्दल सात्यकी सावरकर v/s राहुल गांधी प्रकरण न्यायालयात चालू आहे. विशेष MP/ MLA न्यायालयाने यापूर्वी राहुल गांधी यांना कोर्टात सदर फौजदारी केसच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने राहुल गांधींच्या वकिलांनी केलेल्या अर्जा नुसार उपस्थित न राहण्याची सूट दिली होती. परंतु सात्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी, दिनांक 7/11/2025 ला, […]Read More
मुंबई, दि १०बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडतीचे आयोजन मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजताबालगंधर्व रंगमंदिर, रस्ता क्रमांक २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे करण्यात आलेले आहे.या […]Read More
मुंबई, दि १०बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या न्यू माहीम शाळेबाबत दिशाभूल करणारे वृत्त समाज माध्यम आणि प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहे.यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे महानगरपालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करण्यात आले. त्यामध्ये ही इमारत C1 श्रेणीत म्हणजेच अतिधोकादायक इमारत […]Read More
ठाणे, दि १०: गिरणी कामगार घराच्या प्रश्नावरील आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी,१४ ते १६ कामगार संघटना एकत्र आलेल्या, “गिरणी कामगार संयुक्त लढा समिती”च्या वतीने ठाणे येथेआयोजित करण्यात आलेला “स्मरण मोर्चा” आज चांगलाच गाजला.मोर्चाला ठाणे पोलीसांनी परवानगी नाकातली असली तरी कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली होती,तर उपस्थित हजार दीड हजारावरील कामगारांनी ठाणे पश्चिम […]Read More
चंद्रपूर दि १० :–चंद्रपुरात वनविभाग हमखास व्याघ्रदर्शनाची सोय करणार आहे. चंद्रपूर शहराच्या सीमेवर 515 एकर परिसरात चंद्रपूर टायगर सफारी साकारणार आहे. यात वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह अमेरिकन, आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे. चंद्रपूर वाघांचा जिल्हा आहे. गेली 40 वर्षे उत्तम वने आणि वन्यजीव व्यवस्थापनामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे यात नियोजनबद्धता आली आहे. […]Read More