चंद्रपूर दि ११ : — चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला अखेर वनविभागाच्या पथकाने यशस्वीपणे जेरबंद केले. गेल्या काही दिवसांपासून या वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून विशेष पथके तैनात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी शिवरा आणि शंकरपूर येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि […]Read More
गोंदिया दि ११ : राज्य सरकारच्या नक्षलआत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत जहाल नक्षलवादी व दलम सदस्य वर्गेश उर्फ कोसा मंगलू उईका (वय २६, रा. बेदरे, पो.स्टे. जगरगुंडा) याने गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले. वर्गेशवर ३ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. लहानपणापासूनच नक्षल चळवळीत सक्रिय राहिलेल्या वर्गेशने अखेर शासनाच्या पुनर्वसन धोरणावर विश्वास ठेवत शस्त्रसंघर्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने […]Read More
मुंबई, दि. १० : निवडणूक होत असलेल्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आजपासून नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली असून, त्यासाठी 664 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून […]Read More
मुंबई, दि. 10 : सोलापूरच्या आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे या तरुण जोडप्याची प्रेमकहाणी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत झळकणार आहे. ‘लव्ह यू मुद्दु’ या कन्नड चित्रपटात त्यांच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे.कर्नाटकातील लोकप्रिय दिग्दर्शक कुमार एल. यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून, हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. १० : दिल्लीतील सर्वात जुन्या स्टेडियमपैकी एक असणारं जवाहर लाल नेहरू स्टेडियम जमीनदोस्त करुन तिथे ‘स्पोर्ट्स सिटी’ बनवली जाणार आहे. हा प्रोजेक्ट 102 एकरच्या मोठ्या क्षेत्रात पसरलेला असेल. या नव्या स्पोर्ट्स सिटीच्या निर्माणासाठी कतार आणि ऑस्ट्रेलिया सारख्या शहरांमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या आधुनिक खेळ मॉडलचं आकलन केलं जाईल. या प्रकल्पाचे उद्दिष्ट दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय […]Read More
मुंबई, दि. १० : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक नवीन आधार अॅप लाँच केले आहे. आधारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये ही माहिती शेअर केली आहे. हे अॅप तुम्हाला तुमचे नाव, पत्ता आणि जन्मतारीख यासारखी माहिती घरबसल्या आरामात बदलण्याची परवानगी देते. शिवाय, ते तुम्हाला तुमचे आधार कार्ड नेहमी तुमच्या फोनवर सोबत ठेवण्याची […]Read More
नवी दिल्ली, दि. १० : भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर नागरिकांना चोरीस गेलेल्या मोबाईल फोनची तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यास चोरीचा मोबाईल ब्लॉक करता येतो आणि त्याचा मागोवा घेणे सुलभ होते.** मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने CEIR पोर्टल सुरू केले असून, […]Read More
नवी दिल्ली, दि. १० : शिक्षकांना नियुक्तीच्या वेळी TET प्रमाणपत्र नसले तरी सेवेतून काढता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. RTI कायद्यानुसार वाढीव मुदतीत टीईटी उत्तीर्ण केलेल्या शिक्षकांना हा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. वाढीव मुदत ३१ मार्च […]Read More
मुंबई: (१०) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना राज्यातील ज्योतिर्लिंग मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा आणि अत्याधुनिक एकात्मिक एआय-आधारित सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.वर्षा येथे झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर, हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिर आणि छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या विकास योजनांचा आढावा घेतला. “ज्योतिर्लिंग मंदिरे वर्षभर मोठ्या संख्येने […]Read More
नवी दिल्ली: (१० ) : आज संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झालेल्या स्फोटात जवळपासच्या गाड्या जळून खाक झाल्या. यात १० व्यक्तींचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी सात अग्निशमन दलांना पाठवण्यात आले आहे आणि पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे, […]Read More