Month: October 2025

राजकीय

शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहिण या मुद्द्यांवर सरकारकडून जनतेची फसवणूक

मुंबई, दि. १३ : महायुती सरकारने राज्यातील शेतकरी, लाडकी बहीण, बेरोजगार यांची घोर फसवणूक केली आहे. शेतकरी संकटात असताना त्यांना भरीव मदत देण्याऐवजी जुन्याच योजनांचे एकत्रीकरण करून फसवे पॅकेज जाहीर केले आहे. शेतकरी कर्जमाफीवरही महायुती सरकार बोलत नाही. लाडकी बहीण योजनेतून २१०० रुपये देण्यावर सरकार गप्प आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आंदोलन, मोर्चे काढून […]Read More

शिक्षण

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू

मुंबई, दि. १३ : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२५-२६ मध्ये हे अभियान राबविण्यासाठी ८६.७३ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह या अभियानाचा तिसरा टप्पा राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली. २०२५-२६ या वर्षाकरीता […]Read More

राजकीय

*एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट

मुंबई, दि १३: एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहिर केला. एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची […]Read More

राजकीय

‘ॲग्रीकॉस २०२५’ दिवाळी अंकाचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते

पुणे, दि. 13 : “महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कृषी पदवीधरांनी फार मोठी उंची गाठली आहे. अनेक उद्योजक, राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ कृषी पदवीधर आहेत. कृषी पदवीधरांनी केवळ शासकीय नोकरी न पकडता उत्तम शेती करून व शास्त्रीय पद्धतीने शेती करून स्वतः उदाहरण निर्माण करणे गरजेचं आहे. शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर आपल्या संस्कृतीचा श्वास […]Read More

महानगर

मीरा – भाईंदर महानगरपालिकेत मराठीतच कामकाज अनिवार्य, सरनाईकांचा आग्र

मीरा-भाईंदर दि १३ : मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळाला असला तरी मीरा -भाईंदर महानगरपालिकेतील शासकीय कामकाज हे इंग्रजी भाषेत होत असल्याचे आणि जाणीवपूर्वक मराठी भाषेचा अवमान महानगरपालिका करत असल्याची बातमी एका वृत्तपत्रातून छापण्यात आली होती. या बातमीवर ठोस भूमिका घेत परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी आता मीरा -भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना पत्र देत […]Read More

महानगर

20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चॅंटिंग समारोह बोधगया येथे 2 ते 13

मुंबई, दि १३ : या वर्षीचा 20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक चैटिंग समारोह प्रथमच महाबोधी महाविहार परिसरात, बोधगया येथे 2 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये जगभरातून बौद्ध उपासक-उपासिका आणि भिक्षु सहभागी होतील.हे आयोजन लाइट ऑफ बुद्धधर्म फाउंडेशन इंटरनॅशनल (LBDFI) द्वारा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक सुत्तपाठ परिषद (ITCC) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. या […]Read More

सांस्कृतिक

‘श्री श्री श्यामा काली पूजा उत्सव 2025 ’चे 20,21 व

पुणे, दि १३: श्री श्री श्यामा काली पूजा, पुणे शहरच्या वतीने ‘सार्वजनिक काली पूजा उत्सव 2025’चे आयोजन येत्या 20,21 व 22 ऑक्टोबर 2025 ,दरम्यान R.C.M. गुजराती स्कूल, फडके हौद चौक, पुणे येथे करण्यात आले आहे. आहे. यावर्षी या प्रतिष्ठित उत्सवाला 25 वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात […]Read More

महानगर

पदाचा गैरवापर करीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेची मदत

मुंबई, दि. १3 – घाटकोपर येथील कचरा पेटी हटविण्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला असून बांधकाम व्यवसायिकाला फायदा मिळावा म्हणुन पालिकेचे अधिकारी नियमांचे उल्लंघन करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत पालिकेच्या एन विभागाचे सहाय्यक आयुक्तांकडे खा. संजय दिना पाटील यांनी तक्रार केली आहे. घाटकोपर येथील पालिकेच्या एन विभागीय कार्यालयाच्या मागे एका इमारती बाहेर असलेली […]Read More

ऍग्रो

अतिवृष्टीमुळे संत्रा बागांचे प्रचंड नुकसान, वाढीव मदतीची मागणी

वाशीम दि १३ : वाशीम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदत जाहीर केली असली तरी ती तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेषतः मालेगाव व रिसोड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे संत्र्याच्या झाडांवरील फळांची गळती होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मृग व […]Read More

पर्यावरण

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज

मुंबई, दि १३ : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे. सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक […]Read More