मुंबई, दि २३ अवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि सबसे कातिल गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. नवरात्रोत्सवा निमित्त जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित “अंबाबाई” गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे. करण गायकवाड, नेहा पोसरेकर, योगिता […]Read More
मुंबई, दि २३मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले, अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि समाजोपयोगी योजना आखून त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना मानाने प्रस्थापित करण्याचे मोलाचे काम केले आहे. या कार्याची दखल घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 92 व्या जयंतीदिनी 25 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस […]Read More
मुंबई, दि. २३: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची स्थिती खराब झाली असून. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी […]Read More
सोलापूर दि २३ : सोलापुरात पुराच्या गंभीर परिस्थितीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अन्य जिल्ह्यातून शोध व बचाव कार्यासाठी मनुष्यबळासह 11 बोटी मागविल्या आहेत. या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी NDRF तुकडी तैनात करण्यात आली आहे. दारफळ येथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आर्मी शी संपर्क करून एअरलिफ्ट ची व्यवस्था केली. माढा येथे एनडीआरएफचे एक बचाव […]Read More
सोलापूर दि २३:- सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील सीना नदीत सध्या 2 लाख 12 हजार 651 क्युसेक इतक्या विसर्गाने पाणी प्रवाहित होत आहे. इतिहासात प्रथमच सीना नदीला पूर आलेला दिसून येत आहे. माढा तालुक्यातील 16 गावात तर करमाळा तालुक्यातील 10 गावात सीना नदीचे पात्र सोडून पाणी शिरले गेले आहे. त्यामुळे साधारण 1800 नागरिकांचे स्थलांतर […]Read More
मंगळवार, दि.२३ सप्टेंबर, २०२५(आरोग्य विभाग)शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी, तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी मिळणार. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मंजुरी. (परिवहन विभाग)नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती. या १९६.१५ कि.मी. नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज मधील रुपांतरणाच्या कामासाठी ४९१ कोटी ५ लाख […]Read More
मुंबई, दि २३- समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या एक वही,एक पेन अभियानास बळ देण्यासाठी विधानपरिषद उपसभापती डाॅ.नीलमताई गो-हे यांनी आज शैक्षणिक साहित्य सुपूर्द केले.समाजातील आर्थिक दुर्बल आदीवासी व गरजू विद्यार्थ्यांना एक वही,एक पेन अभियानच्या वतीने शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येते.सार्वजनिक उत्सव, महापुरूषांची जयंती ,गणेशोत्सव नवरात्रोत्सव व मान्यवरांच्या वाढदिवसाला शैक्षणिक साहित्य द्यावे असे आवाहन एक वही,एक […]Read More
पुणे, दि २३ – पिंपरी चिंचवडमध्ये या महोत्सवाने कला संस्कृती क्षेत्रासाठीचे अधिक पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, ग. दि. माडगूळकर, आचार्य अत्रे, कै. अंकुश लांडगे, निळू फुले सभागृह अशी उत्तम व्यवस्था असलेली नाट्यगृह महापालिकेच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत. येथे भरपूर सोयी उपलब्ध असून अनेक कलावंत रंगभूमीची सेवा करत आहेत. येथील वाढता […]Read More
जगभरातील हवामान तज्ज्ञांनी ‘रागासा’ या चक्रीवादळाला २०२५ मधील सर्वात शक्तिशाली वादळ म्हणून घोषित केले आहे. हे चक्रीवादळ सध्या फिलिपिन्समध्ये धडकले असून, प्रति तास तब्बल २७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या प्रचंड वेगवान वादळामुळे फिलिपिन्सच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्रशासनाने धोकादायक क्षेत्रातील सुमारे १०,००० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. वादळामुळे संपूर्ण […]Read More
अंतराळातील वाढत्या धोक्यांचा सामना करण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे — ‘बॉडीगार्ड उपग्रह’ विकसित करण्याची. हे उपग्रह भारतीय अंतराळ यंत्रणांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण करतील आणि संशयास्पद हालचालींवर त्वरित नजर ठेवतील. २०२४ मध्ये एका शेजारील देशाचा उपग्रह इस्रोच्या उपग्रहाच्या केवळ १ किलोमीटर अंतरावरून गेला होता, त्यानंतर या योजनेला गती मिळाली. या उपग्रहांची उंची […]Read More