Month: August 2025

राजकीय

एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री

मुंबई दि १ — उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागिदारीतून एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची […]Read More

गॅलरी

आज परदेश प्रवासाची पंचवीशी पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि १काँग्रेसचे वरिष्ठ नेते, कामगार नेते महेंद्र घरत यांना गेल्या 25 वर्षाचा आलेला अनुभव त्यांनी परदेशवारीची 25 वर्षे या पुस्तकातून व्यक्त केला असून या पुस्तकाचे प्रकाशन दोन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सिद्धिविनायक बँक्वेट हॉल,शेलघर येथे होणार आहे. घरत यांना परदेशवारीची 25 वर्षे गेली पंचवीस वर्ष राजकीय, कामगार क्षेत्रा बरोबरच मित्र, सहकारी, परिवार, नातेवाईक […]Read More

सांस्कृतिक

गोकुळाष्टमी निमित्त राज्यातील १.५० लाख गोविंदांना विमा संरक्षण

मुंबई, दि. १:– गोकुळाष्टमी अर्थात दहिहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारोात युवक-युवती “गोविंदा” म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षांत सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडले असून, अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतो. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री तुळशीबाग मंडळाचे भव्य रक्तदान शिबिराचे

पुणे, दि १– मानाचा चौथा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट आणि रुद्रांग वाद्य पथक ट्रस्ट, पुणे, स्वरूप वर्धिनी, शिवमुद्रा, गजलक्ष्मी यांच्या संयुक्त विद्यमाने शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात […]Read More

ऍग्रो

अफ्रिकन गोगलगायीचे संकट; सोयाबीन पिकांचे नुकसान…

लातूर दि १:– शंखी गोगलगायीच्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात सध्या आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव झालाय. आफ्रिकन गोगलगायीमुळे त्यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. महादेव गोमारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव त्यांच्या शेतात दिसून येत आहे यामुळे […]Read More

बिझनेस

कोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत स्वामित्व महामंडळाकडेच

मुंबई, दि. १ :– कोल्हापुरी चप्पल या महाराष्ट्र – कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक पादत्राणास जीआय टॅग प्राप्त आहे. या जीआय टॅगचे अधिकृत नोंदणीकृत स्वामित्व संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (LIDCOM) आणि डॉ. बाबू जगजीवनराम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (LIDKAR) या दोन महामंडळाकडेच असल्याचे दोन्ही महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केले […]Read More

राजकीय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सात नगरसेवकांचा पक्ष प्रवेश

ठाणे, दि १ शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने यवतमाळ जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना मंत्री संजय राठोड उपस्थित होते. लवकरच यवतमाळ […]Read More

राजकीय

देशातील आशा सेविकांसाठी समान कायदा आणि वेतन अवलंब करावा

*मुंबई दि १:– विविध राज्यांमध्ये देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या मांनधनावर काम करणाऱ्या तसेच गेल्या काही वर्षा पासून आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या देशातील सुमारे १० लाख आशासेविकांसाठी देशात समान कायदा व समान वेतन देण्यात यावे, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत शून्य प्रहरा वेळी केली. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम […]Read More

राजकीय

जनतेला वेठीस धरणाऱ्या संघटनांवर कारवाई करा!

भाईंदर दि १ : — परिवहन कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय मागण्या चर्चेतून मार्गी लावणे आवश्यक आहे, ही वस्तुस्थिती आम्हाला मान्य आहे. मात्र, मिरा – भाईंदरमधील सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकत, बेकायदेशीररित्या संप पुकारून राजकीय स्वार्थासाठी नागरिकांना वेठीस धरणे हे कदापिही सहन केले जाणार नाही. या पार्श्वभूमीवर, अशा अराजक निर्माण करणाऱ्या संघटनांवर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात […]Read More

राजकीय

माणिकराव कोकाटेंकडून कृषी खाते काढलं , आता ते क्रीडामंत्री….

मुंबई दि १– महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाली असून वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्याचा फटका बसला असून त्यांच्याकडील कृषी खाते काढून त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्य विकास आणि औकाफ हे खाते देण्यात आले आहे. कोकाटे यांचे कृषी खाते आता दत्तात्रय मामा भरणे यांच्या कडे सोपविण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात मोबाईलवर पत्त्त्यांचा […]Read More