Month: August 2025

विदर्भ

महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदीनितीन काळे

मुंबई दि.३० :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची २०२२-२०२५ या कालावधीतील त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शेगाव, जि. बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत, वर्ष २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, तसेच राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक श्री. नितीन काळे […]Read More

राजकीय

जरांगे आणि सरकारमध्ये चर्चा, पुढील विषय मंत्रिमंडळ बैठकीत

मुंबई, दि. ३० : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी, सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ही बैठक आंदोलनस्थळीच झाली आणि दोन्ही बाजूंनी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश

पुणे, दि. ३० — महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांचा व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा दौरा करून गणरायाचे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांनी श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, श्री दत्त मंदिर, श्री मंडई गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम

पुणे, दि ३०: गणपती बाप्पा मोरया! शुक्रवार पेठेतील संतोष मोतीलाल परदेशी परिवाराने यंदा गणेशोत्सवात साकारलेला देखावा विशेष आकर्षणाचा ठरत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त हा देखावा ‘वारी’ या वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेवर आधारित असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला अनोखा उजाळा देतो. पंढरपूर वारीतून प्रकट होणारे भक्तिभाव, संतपरंपरेचे महत्त्व आणि सामूहिक ऐक्य यांचे दर्शन घडविणारा […]Read More

राजकीय

अमित शाह यांनी घेतले लालबागच्या गणरायाचे दर्शन

मुंबई, दि. ३० — केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या लालबागच्या गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, […]Read More

राजकीय

रामदास आठवले यांची कडक भूमिका :सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवरील हल्ल्याचा

मुंबई, दि ३०रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले साहेबांनी पुणे येथील ससून रुग्णालयात सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन जखमींची प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांनी गंभीर जखमी असलेल्या अभिजीत साळवे, यशदीप साळवे व रत्नमाला साळवे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले. इतर जखमी आदर्श साळवे, रेश्मा […]Read More

क्रीडा

ढोले पाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तर कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट

पुणे, दि ३०: पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर कुस्ती स्पर्धा २०२५-२६ मध्ये ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ढोले पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी कु. अर्जुन वर्पे याने ८० कि. वजनी गटात प्रथम क्रमांक […]Read More

सांस्कृतिक

खा. संजय दिना पाटील यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी लालबागाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी खासदार संजय दिना पाटील यांना स्मरणीका देऊन त्यांचा सन्मान केला. नवसाला पावणारा अशी ज्याची ख्याती असलेला लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच लालबागला भक्तांची गर्दी दिसून […]Read More

विदर्भ

अनियमित पर्जन्यमानामुळे संत्र्याची फुलगळती, उत्पादनात घट.

वाशीम दि ३०:– वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा परिसराला ऑरेंज व्हिलेज म्हणून ओळखले जाते. परंतु यंदा अनियमित पावसामुळे या भागातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. मे महिन्यात अतिवृष्टी आणि जून महिन्यात कमी पावसामुळे हजारो एकरांवरील संत्रा बागांमध्ये फुलगळणी झाली. त्यामुळे या वर्षी संत्रा झाडांना फळच येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे […]Read More

विदर्भ

१३५ वर्षाची परंपरा असणारा विदर्भातील पुरातन बारभाई गणपती

अकोला दि ३०:– लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. लोकमान्य टिळकांमुळे गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले.मात्र त्याहीपूर्वी १८९० मध्ये अकोल्यातील १२ विविध जातीं धर्माच्या लोकांनी एकत्र येत बाराभाई गणपतीची स्थापना केली होती.त्यामुळे विदर्भातील सर्वात पुरातन व पेशवेकालीन ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या बाराभाई गणेशोत्सवाकडे स्वातंत्र्यपूर्व […]Read More