लातूर दि १:– शक्तिपीठ महामार्गच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. लातूर तालुक्यातील येळी ढोकी येथे आज मोजणीसाठी आलेल्या महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध करीत शेतकऱ्यांनी मोजणीची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करीत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शेतकऱ्यांचा मोजणीला […]Read More
मुंबई दि १ — नागपूर मध्ये उघडकीस आलेल्या शालार्थ प्रणालीप्रकरणी उघडकीस आलेल्या घोटाळ्याच्या धर्तीवर राज्यभरात अशा आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ सनदी आणि पोलिस अधिकारी यांचं विशेष तपास पथक नेमून येत्या तीन ते चार महिन्यांत त्याचा अहवाल घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. याबाबतची लक्षवेधी सूचना […]Read More
मुंबई, दि. १- पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेस विधिमंडळ […]Read More
मुंबई दि १ — अधिक व्याज देणाऱ्या किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे, अशा कंपन्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. याबाबतचा मूळ प्रश्न भीमराव तापकीर यांनी उपस्थित केला होता. यावर जितेंद्र आव्हाड यांनी उपप्रश्न विचारले. अधिकचे व्याजदर कोणीही देत नाही, […]Read More
मुंबई दि १– भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आणि कृषिमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत अध्यक्षांकडे धाव घेत राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या नाना पटोले यांना अध्यक्षांनी दिवसभरासाठी निलंबित केलं. यावर निषेध व्यक्त करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला आणि कामकाजावर बहिष्कार घातला. पटोले यांनी स्थगन प्रस्तावाच्या […]Read More
मुंबई दि २७: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून साकार झालेले ‘संगीत संन्यस्त खडग’ हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात पुन्हा रंगमंचावर सादर होणार आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव व या नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ८ […]Read More