पुणे, दि 30 ‘गरिबी हटाओ’ची घोषणा देत गरिबांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या देशाच्या माजी प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांचा आदेशाचा संरक्षण खात्याला विसर पडला आहे.स्वातंत्र्यापूर्वीची ‘बर्माशेल’ आणि आताची ‘इंदिरानगर’ ही वस्ती खाली करण्याची नोटीस वायूदलाने पाठवली आहे.गोरगरिबांच्या हक्काचे घर हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे.परंतु, कुठल्याही परिस्थितीत झोपडपट्टी वासियांवर अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ : दिल्लीत एका ६ वर्षीय मुलीचा ‘रेबीज’मुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर, देशभरात गंभीर बनलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येची आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. ही परिस्थिती ‘अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी’ असल्याचे नमूद करत, न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी सुरू केली असून, या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याचे संकेत दिले आहेत. […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ : जगातील कोणत्याही देशाच्या प्रमुखाने ऑपरेशन सिंदूर प्रकरणी मध्यस्ती केली नाही असे निःसंदिग्धपणे स्पष्ट करत आत्मनिर्भर भारत या आमच्या भूमिकेमुळेच आज आपल्या सैन्यदलाने अत्युच्च पराक्रम दाखवत पाकिस्तानला गुढघ्यावर आणले आहे. हतबल झालेल्या पाकिस्तानने विनंती केल्यावरूनच ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले आहे. जोवर पाकिस्तान दहशतवादी कारवाया करत राहील तोवर ते सुरूच राहील […]Read More
मुंबई, दि. २९ : मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड असलेलं नाटक म्हणजे घाशीराम कोतवाल. विजय तेंडुलकर यांच्या लेखणीतून अजरामर झालेलं ‘घाशीराम कोतवाल’चं वादळ आता हिंदी रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालं आहेत. पण ते मराठीत नाही तर हिंदी रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यात प्रमुख भूमिकेत असणार आहे. या नाटकाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज […]Read More
मुंबई, दि. २९ : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 2 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 12 हजार लोकांची नोकरी जाणार आहे. TCS मधील नोकरीला आत्तापर्यंत खूप सुरक्षित मानली जात होती प्रोजेक्ट नसले तरी TCS आपल्या कर्मचाऱ्यांना ‘बेंच’वर ठेवून विविध प्रशिक्षण देऊन दुसऱ्या प्रकल्पांवर कामाला […]Read More
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत नवीन आणि महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. डिजिटल युगात सोशल मीडिया संवादाचा प्रभावी मार्ग असला तरी गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे किंवा शासकीय नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी ही तत्त्वे निश्चित […]Read More
मुंबई ल, दि २९म्हाडाने लाखो भाडेकरूंच्या जीवाशी थेट खेळ केला आहे आणि आता मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे त्यांचा गैरकारभार उघड झाला आहे. म्हाडा कायद्याच्या कलम ७९अ अंतर्गत जी प्रक्रिया होती, ती पगडीतील भाडेकरूंना मिळणारी एकमेव कायदेशीर मदतीची व्यवस्था होती. पण म्हाडा ने स्वतःला कायदेशीर ‘सक्षम प्राधिकृत’ (Competent Authority) जाहीर केलंच नाही. कोणताही शासकीय आदेश किंवा […]Read More
मुंबई, दि. २९ :– हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्य शासनाच्या वतीने “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. येत्या ७ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या त्यांच्या १०० व्या जयंतीच्या औचित्याने कृषी क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कार्य कर्तृत्वाला अभिवादन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. डॉ. […]Read More
पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास
पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाने आज मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. उद्योग नगरी म्हणून ख्याती असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात उपमुख्यमंत्री अजित […]Read More
परभणी, दि २९: जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री. वरपुडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या […]Read More