मुंबई, दि. ६ :– देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना सरन्यायाधीश गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, […]Read More
पुणे दि ६ – पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या व राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महापूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. या दिवशी त्यांनी पांडुरंगाच्या चरणी देश व राज्यासाठी केलेल्या मागील वर्षीच्या संकल्पाच्या सिद्धतेबद्दल विठ्ठल-रुक्मिणी मातेस कृतज्ञता व्यक्त केली. या धार्मिक विधींमध्ये डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत ज्येष्ठ […]Read More
सोलापूर दि ६ — देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात आला. देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाची पूजा करायला मिळणे, हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण […]Read More
मुंबई,दि ६आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने बाळाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि धगधगती मुंबई परिवार यांच्या वतीने समाजसेवेचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. कोपरखैरणे येथील चिकनेश्वर मंदिर (तीन टाकी बस डेपो मागे), तसेच धारावीतील खांबदेव नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात हे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात हजारो भाविक भक्तांना राजगिरा लाडू, केळी व तुळशीचे रोप यांचे वाटप […]Read More
पुणे दि ६ — आषाढी वारी निमित्त मुळशी तालुक्यातील वातुंडे गावात नाचणीच्या पिकामधून तब्बल 200 फूट संत ज्ञानेश्वर महाराज साकार झाले आहेत.महादेव राघू शिंदे व नामदेव राघू शिंदे यांच्या शेतात हे चित्र उगवले आहे. स्वरा लक्ष्मी बाळकृष्ण शिंदे हिच्या संकल्पनेतून ४० गुंठे शेतात २०० फूट बाय १५० फूटाचे हरित चित्र साकार झाले आहे. २१ दिवसात […]Read More
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू चर्चेत आहेत. पण यावेळी त्यांचा हेतू महाराष्ट्राचे किंवा मराठी माणसाचे हित साधणे नसून, वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याचा डाव आहे. जनतेने वारंवार नाकारलेले, सर्वच ठिकाणी अपयशी ठरलेले दोघे भाऊ आता मराठी अस्मितेच्या नावाखाली पुन्हा एकदा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खरा प्रश्न हा आहे […]Read More
वडाळा येथील मंदिराचा विकास आणि सुशोभीकरण कामाला लवकरच होणार सुरुवात मुंबई :- वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर […]Read More
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज,यंदा पंढरपुरात स्वच्छतेची वारी सोलापूर दि ५ — पंढरपुरात यंदाच्या आषाढी वारीसाठी वीस लाख भाविक येतील. असा प्रशासनाचा अंदाज आहे. एकादशी पूर्वी पंढरपुरात दहा लाख भाविक दाखल झाले आहेत. तर आज शनिवारी संध्याकाळपर्यंत सर्व मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतील. एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज दुपारी पंढरपूर आज दाखल […]Read More
कीर्तन म्हटलं की डोळ्यांसमोर वारकरी, अभंग आणि पारंपरिक भक्तिरस उभा राहतो. पण या वर्षीच्या आषाढी एकादशीला एका वेगळ्या दृश्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे , इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला झालेली तरुण मंडळींची प्रचंड गर्दी ! हास्य आणि विचारांचं हे अनोखं मिश्रण इतकं प्रभावी ठरतंय की झी टॉकीजने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोला अवघ्या काही तासांतच १ दशलक्षांहून […]Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी मुंबई दि ५ :- विविध विषयांचे अभ्यासक व तज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधीज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब […]Read More