Month: July 2025

ऍग्रो

नाशिकमध्ये रानभाजी महोत्सव आणि शेतमाल विक्री केंद्र

मुंबई, दि. ३० :– नैसर्गिक, पौष्टीक, औषधी गुणधर्माच्या रानभाजींचा महोत्सव आणि शेतमाल विक्री केंद्राचे उदघाटन केले जाणार आहे. नाशिकमधील उंटवाडी रोडवरील रामेतीच्या आवारात येत्या रविवारी ०३ ऑगस्ट रोजी स.१० वाजता कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव […]Read More

कोकण

कोकणातील 699 गावांतून जाणारा ‘ग्रीनफिल्ड हायवे’

मुंबई, दि. ३० : मुंबई-सिंधुदुर्ग द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा सागरी महामार्गालगत 19 विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 699 गावांचा समावेश करण्यात आला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. एमएसआरडीसी रत्नागिरीस सिंधूदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केलं […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजना; ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण

मुंबई, दि. ३० :– मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही माझी महत्वाकांक्षी योजना आहे.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योजनेतील कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये.या योजनेचे राज्यातील सर्व कार्यान्वयिन यंत्रणांनी कामे गतीने व कालबध्द नियोजन करून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी […]Read More

महानगर

मंडपासाठी खड्डा, १५ हजारांचा दंड कमी करून घेऊ

मुंबई दि ३०:– मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आज नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनता […]Read More

राजकीय

पाच लाख विस्थापित सिंधी परिवारांना मिळणार मालमत्तापत्र

मुंबई, दि. ३० – राज्यात ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर 35 शहरांमध्ये सुमारे पाच लाख विस्थापित सिंधी परिवार राहतात. या परिवारांना मालमत्तापत्र देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील प्रत्येक शेतरस्त्याचे वाद मिटवून येत्या पाच वर्षात प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी […]Read More

राजकीय

“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज”

मुंबई, दि. ३० :– “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि जनतेने एकत्र येऊन जनजागृती करत, लोकचळवळ […]Read More

राजकीय

पालिकेच्या वाढीव दंडात्मक कारवाईला विरोध

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी कंत्राटदारांकडून किती दंड आकारला – खा. संजय दिना पाटील मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा १५ हजार रुपये प्रत्येक खड्ड्यांसाठी दंडात्मक म्हणुन भरावे लागणार आहेत. याचा विरोध खासदार संजय दिना पाटील यांनी केला असून हा दंड अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुर्वी खड्डे करणा-या गणेशोत्सव मंडळांना २ हजार रुपये दंड […]Read More

महानगर

प्रताप सरनाईक यांच्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाचे १२ कोटी रुपये

मुंबई :(३० जुलै) परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दाखवलेला व्यवसायिक दृष्टिकोन आणि योग्य वेळी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाची दरवर्षी तब्बल १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे.येत्या १ ऑगस्ट पासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात (Discount rate) प्रति लिटर […]Read More

राजकीय

मंडपासाठी खड्डा खणल्यास आकारण्यात येणारा १५ हजारांचा दंड कमी करून

मुंबई, दि ३०: मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आज नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि ३० : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहरच्या वतीने  सिहंगड पायथा, डोणजे या ठिकाणी एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,  शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नैतृत्वाखाली हे कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर दोन सत्रामध्ये होते, पहिल्या सत्रात पक्ष संघटन व पक्ष बांधणी या विषया वर  कार्यकर्त्यांनी […]Read More