Month: July 2025

पश्चिम महाराष्ट्र

मुंबई पुणे एक्सप्रेसवर एसटी बसचा अपघात, हाजी अराफत शेख यांची

पुणे, दि १० :पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा एक्झिट पॉइंटच्या पुढे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आज पहाटे हिरकणी एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात बसमधील चालक अडकून पडले होते व अनेक प्रवासी भयभीत अवस्थेत अडकलेले होते. अपघाताच्या काही वेळातच भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचा ताफा त्या […]Read More

विदर्भ

ब्रह्मपुरी तालुक्यातील 33 गावांना पुराच्या वेढा, 23 गावांचे मार्ग झाले

चंद्रपूर दि १०:— तीन दिवस बरसलेला संततधार पाऊस आणि गोसे खुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचे पाणी शिवारात शिरल्याने नाले दुथडी भरून वाहत आहेत. काल ब्रह्मपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील ३३ गावांना पुराने वेढा घातला. संततधार पावसाने नऊ गावांतील ३० घरे व अनेक गोठ्यांची पडझड झाली. झळ सुरू असल्याने पूर आणखी वाढू […]Read More

शिक्षण

विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मिळाले यश

मुंबई, दि. ९ : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढत भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज सरकारनचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट दिली आणि सरकारतर्फे सर्व मागण्या मान्य करण्याची घोषणा केली. तसेच अधिवेशन संपल्यानंतर खात्यात पैसे जमा होतील, असे […]Read More

मनोरंजन

प्रिया बापट- उमेश कामत १२ वर्षांनी दिसणार एका चित्रपटात

मुंबई, दि. ९ : मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत हे तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांसमोर येत आहेत.गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते आणि अखेर १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या […]Read More

ट्रेण्डिंग

लवकरच सुरु होणार प्रो कबड्डी लीगचा 12वा हंगाम

नवी दिल्ली, दि. ९ : देशातील लोकप्रिय लीगपैकी एक असलेल्या प्रो कबड्डी लीग (PKL) चा 12वा हंगाम येत्या 29 ऑगस्टपासून रंगणार आहे. PKL चे आयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी आज ही अधिकृत घोषणा केली. प्रो कबड्डी लीग सीझन 12 चे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर आणि जिओ सिनेमा (JioCinema) वर पाहता येणार आहे. लीगशी संबंधित […]Read More

ट्रेण्डिंग

ऑनलाइन गेममुळे नाशिकमधील 16 वर्षीय मुलाचा गेला जीव

नाशिक, दि. ९ : ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने आत्महत्येसारखे 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात ही घटना घडली आहे. सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो जय भवानी रोड, डायना नगर भागात राहायचा. त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तो गेल्या काही […]Read More

महानगर

रितसर तक्रार करता आली असती, मारहाणीचे समर्थन करणार नाही, उपमुख्यमंत्री

मुंबई, दि ९ आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांना समज दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, पण मारहाणीचे समर्थन […]Read More

विदर्भ

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; बचावकार्य सुरू

मुंबई दि ९ — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा सभागृहात पूर्व विदर्भातील मुसळधार पावसासंदर्भात माहिती देत येथील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसामुळे एस.टी. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले व नंतर सर्व प्रवाशांना सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे. गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग सध्या बंद असून, […]Read More

अर्थ

पाच बँकांनी रद्द केला बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा नियम

मुंबई, दि. ९ : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील ६ बँकांनी आता सरासरी मासिक शिल्लक (AMB) राखण्याचा नियम रद्द केला आहे. म्हणजेच आता खातेधारकांना बँकेच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करावी लागणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या दंडाची भीती राहणार नाही. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, एसबीआय यांनी बचत खात्यावर किमान शिल्लक ठेवण्याचा नियम आधीच […]Read More

राजकीय

५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर

मुंबई दि ९ — राज्यात आर्थिक शिस्तीनुसारच काम सुरू असून राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या आत ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, महायुतीत निधी वाटपावरून कोणाचीही तक्रार नाही, आम्ही निधी वाटप एकत्रित निर्णय घेऊनच करतो अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. पुरवणी मागण्यांवर गेले दोन दिवस चाललेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्याची आर्थिक शिस्त […]Read More