भारतातील डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या यूपीआयच्या (Unified Payments Interface) यशावर अंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) नुकताच प्रकाश टाकला आहे. ‘Growing Retail Digital Payments: The Value of Interoperability’ या शीर्षकाच्या नोटमध्ये IMF ने नमूद केले आहे की भारत सर्वात वेगाने डिजिटल पेमेंट्स करणारा देश बनला आहे आणि यामध्ये यूपीआयचा मोठा वाटा आहे. २०१६ मध्ये सुरू झालेली […]Read More
मुंबई, दि ११- विरोधकांना डाव्या विचारसरणीचा अचानक पुळका आलाय. देशासह राज्यात सरकार विरोधात माथी भडकविण्याचे प्रयत्न केले जाताहेत. लव्ह जिहादची प्रकरणे होताहेत. वेगवेगळ्या मार्गाने डाव्या विचारसरणीची घुसखोरी सुरु आहे. त्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी आपण कायदा आणणार असू त्याला विरोधक देशविघातक म्हणणार असतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, अशा शब्दांत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी विरोधकांना […]Read More
भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे १४ जुलै रोजी पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू करणार आहेत. ते सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) Axiom-4 या खासगी अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून कार्यरत आहेत. ही मोहीम २५ जून रोजी फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरवरून SpaceX च्या ड्रॅगन यानाद्वारे सुरू झाली होती आणि २६ जून रोजी ISS वर यशस्वीपणे डॉक […]Read More
मुंबई, दि.११:– महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करावीत , असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले. महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी […]Read More
मुंबई, दि ११“मुंबईतील मिलिंद नगर टॅक पखाडी रोड, आग्रीपाडा येथील सफाई कर्मचारी वसाहतीचे आश्रय योजनेंतर्गत बृहन्मुंबई महनगरपालिकेमार्फत पुर्नविकासाचे काम सन 2021 पासून सुरु आहे. सदर कामे अत्यंत धिम्या गतीने सुरु असून गेल्या 2-3 वर्षापासून पुर्नविकासाचे काम पुर्णपणे थांबलेली आहेत. सदर पुर्नविकासाचे काम का थांबवले ? याबाबत कोणतीच माहिती सफाई कामगारांना देण्यात आलेली नाही, त्यामुळे ते […]Read More
मुंबई दि ११ — राज्यभरातील विविध धार्मिक स्थळांवरील ३,३६७ अनधिकृत भोंगे विना फौजदारी कारवाई सामंजस्याने उतरविण्यात आले असून, यापुढे असे भोंगे पुन्हा लागल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती, एकूण अनधिकृत भोंग्यांपैकी १६०८ मुंबईत हटविण्यात आले त्यात […]Read More
मुंबई,दि ११चर्मोद्योग महामंडळाचे संपूर्ण थकीत कर्ज बिनशर्त सरसकट माफ करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील चर्मकार समाज बांधवांनी आझाद मैदान येथे लाक्षणिक आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधले. चर्मकार ऐक्य परिषद संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन झाले. राज्यात सुमारे ६० लाख चर्मकार समाज आहे. समाजाने सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. पण; त्याची […]Read More
मुंबई दि ११ — अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानात प्रत्यक्षात २५८ कर्मचारी आवश्यक असताना प्रत्यक्षात २,४७४ बोगस कर्मचारी नेमण्यात येऊन त्यांचा पगार काही कार्यकर्त्यांची बँक खाती उघडून त्यात वर्ग करण्यात आली होती, त्यामुळे सर्व संबंधित लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल आणि देवस्थान समितीच्या बाबतची सुनावणी धर्मादाय आयुक्तांमार्फत करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More
मुंबई दि ११ — राज्यातील वन विभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोन मध्ये जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे शेती न होणाऱ्या शेतजमिनी वार्षिक भाड्याने घेऊन त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प अथवा सुगंधी गवत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता, त्यावर नाना पटोले, […]Read More
मुंबई,दि.११:– राज्यातील ॲप वर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खाजगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. विधानभवन येथे ॲपवर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी च्या विविध विषयासंदर्भात बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक […]Read More