Month: July 2025

शिक्षण

नियमित शाळेत जाणाऱ्या मुलांना मिळणार ६ हजार रु भत्ता

लखनऊ, दि. १२ : उत्तर प्रदेश सरकार आता दररोज शाळेत जाणाऱ्या मुलांना दरवर्षी ६ हजार रुपये भत्ता देणार आहे. ज्या मुलांना त्यांच्या घरापासून ५ किमीच्या परिसरात सरकारी शाळा नाही ते हा भत्ता मिळण्यास पात्र असतील. या योजनेच्या मदतीने, राज्य सरकार शाळांमध्ये मुलांची उपस्थिती वाढवण्याच्या ध्येयाकडे काम करेल.ही योजना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या […]Read More

मनोरंजन

‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाचे राष्ट्रपती भवनात विशेष स्क्रिनींग

नवी दिल्ली, दि. १२ : ऑटिझम आणि भारतीय सैन्यावर आधारित अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन शुक्रवारी राष्ट्रपती भवनात झाले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते, ज्यात अनुपम खेर, बोमन इराणी, करण टकर आणि शुभांगी यांचा समावेश होता. चित्रपट पाहिल्यानंतर राष्ट्रपतींनी टाळ्या वाजवून चित्रपटाचे कौतुक केले. अनुपम खेर […]Read More

देश विदेश

देशातील सर्वांत मोठ्या FMCG कंपनीच्या MD आणि CEO पदी महिलेची

मुंबई, दि. १२ : भारतातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने (HUL) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कंपनीने पहिल्यांदाच MD आणि सीईओ पदी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती झाली आहे. प्रिया नायर यांनी इतिहास घडवला आहे. नायर या 1 ऑगस्ट 2025 रोजी पदाचा कारभार स्वीकारतील. सध्याचे एमडी रोहित जावा यांचा कार्यकाल अत्यंत कमी राहिला. ते […]Read More

देश विदेश

अहमदाबाद विमान अपघात इंधन पुरवठा थांबल्याने झाल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली,दि. १२ : एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात भीषण दुर्घटना घडली, ज्यामध्ये २६० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने १२ जुलै रोजी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात इंधन […]Read More

ऍग्रो

मराठवाड्यात होणार पहिला Agro Logistic Park

वैजापूर,दि. १२ : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता जागतिक बाजारपेठांमध्ये थेट पोहोचता येणार आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘अॅग्रो लॉजिस्टिक पार्क’ योजनेतून पहिला प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगाव येथे उभारण्यात आला आहे. सुमारे 30 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या साठवणुकीपासून ते प्रतवारी, पॅकिंग आणि वाहतुकीपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली देणारा […]Read More

करिअर

पहिली नोकरी असलेल्यांना सरकार देणार 15 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम

नवी दिल्ली, दि. १२ : केंद्र सरकार १ ऑगस्टपासून रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना (ELI) लागू करणार आहे. यामध्ये संघटित क्षेत्रातील पहिल्या नोकरीसाठी सरकार १५ हजार रुपयांचे प्रोत्साहन देईल. त्याच वेळी नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक नवीन रोजगारासाठी प्रोत्साहन देखील मिळेल. संघटित क्षेत्रात रोजगार स्थिरता आणि रोजगार विस्ताराच्या दिशेने ही योजना एक महत्त्वाचे पाऊल आहे असे तज्ज्ञांचे […]Read More

ट्रेण्डिंग

Movie चे ऑनलाइन तिकीट बुकिंग महागले

मुंबई, दि. १२ : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा दहा वर्षांपूर्वीचा ऑनलाइन तिकीट बुकिंगवर कन्व्हिनियन्स फी आकारण्यास बंदी घालणारा आदेश रद्द केला आहे. न्यायमूर्ती महेश सोनाक आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे पीव्हीआर आणि बुकमायशो यांसारख्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा आदेश संविधानाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचे न्यायालयाने […]Read More

महानगर

मिरा रोड येथे गुरूपौर्णिमा जल्लोषात

मुंबई प्रतिनिधी, दि. १२ : गुरूपौर्णिमा उत्सव निमित्त श्री स्वामी समर्थ मठ श्री साई गजानन महाराज मंदिर मिरा गाव मिरारोड पुर्व येथे भव्य दिव्य पालखी मिरवणूक व गुरूपौर्णिमा उत्सव प्रचंड अफाट अलोट गर्दीत भक्तांच्या अद्भुतरम्य उत्सवात पार पडला,भजन, ढोल ताशा वादकां सह स्वामी समर्थ महाराज ची मिरा गाव परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरा गावात […]Read More

महानगर

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

पुणे प्रतिनिधी, दि. १२ : कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य  प्रसेनजित फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संदीप कदम, संस्थापक संचालक प्रा. यशोधन सोमण , संचालक प्रा. प्रशांत कसबे आणि अंकित लुनावत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. […]Read More

राजकीय

९ लाख ७१ हजार भाविक- प्रवाशांना एसटीने घडविले ” विठ्ठल

मुंबई दि १२:– आषाढी यात्रेनिमित्त ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक – प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले […]Read More