मुंबई दि १४– राज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली असलेली एसटी सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची ” मातृसंस्था ” आहे. भविष्यात एसटीचे कदापि खाजगीकरण होणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये! असेनि: संदिग्ध प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. मुंबईतील परळ बसस्थानकामध्ये कामगार नेते भाई जगताप यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय […]Read More
मुंबई, दि.१४ :– विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात ८ व ९ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसानीचा आढावा घेत संबंधित प्रशासनाला मदत व पुनर्वसन कार्य तत्काळ व प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत जिवीत व वित्तीय नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याने राज्य शासनाने तातडीने उपाययोजना राबविल्या आहेत. बाधित नागरिकांना मदतीचा लाभ […]Read More
मुंबई दि १४ — राज्यातील कांदळवने नष्ट करून इमारती बांधणाऱ्या विकासकांच्या कामांना स्थगिती देण्यात येईल आणि त्यांच्या परवानग्या तपासण्यात येतील अशी ग्वाही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना भास्कर जाधव यांनी उपस्थित केली होती, त्यावर संजय केळकर यांनी उपप्रश्न विचारले. ठाण्यातील रुस्तमजी आर्बेनिया येथे कांदळवन नष्ट करून इमारती उभारण्यात आल्याच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र […]Read More
मुंबई दि १४ — राज्यात अमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार अटक करण्यात येऊनही जामीनावर सुटणाऱ्या आरोपींना मोक्का लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि कायदेशीर अज्ञान असणाऱ्या आरोपींचे वय कमी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. अमली पदार्थांच्या धंद्यात अल्पवयीन मुलांना सामील करुन घेण्यात येते […]Read More
मुंबई दि १४ — राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करण्याचे आदेश सर्व पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत , फुटपाथवरील अतिक्रमणे देखील दूर करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न पराग आळवणी यांनी उपस्थित केला होता, त्यावर योगेश सागर, जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई, दिलीप वळसे पाटील, राजन नाईक […]Read More
भिवंडी, दि १३माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री यांच्या आदेशाने माननीय माजी खासदार शिवसेना सचिव व शिवसेना नेते विनायक जी राऊत साहेब यांनी आज दिनांक 13/07/2025, रोजी शिवसेना शहर जिल्हा शाखा येथे भिवंडी निजामपूर महानगरपालिका परिषदेबाबत होऊ घातलेल्या निवडणुकी च्या बाबतीत मार्गदर्शन केले या सभेत शिवसेना विश्वास जि थळे साहेब उपनेते अल्ताफ शेख साहेब उपनेत्या ज्योतीताई ठाकरे […]Read More
ठाणे – सन 1974 मध्ये तत्कालीन सरकारने मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात मृणालताई गोऱ्हे, अहिल्याबाई रांगणेकर, मधु दंडवते आदींनी राज्यभर रान पेटवले होते. त्यावेळी सरकारने हा निर्णय मागे घेतला होता. आता तब्बल 50 वर्षानंतर राज्यात सुमारे 328 वाईन शाॅप्सला परवाने दिले जाणार आहेत. लाडकी बहिण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. १३ –महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे आज हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन, राजकीय वर्तुळ तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कायम सर्वांना मदत करणारे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या काळात सर्वात वेगवान बातम्या देण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अत्यंत दिलदार, […]Read More
पुणे, दि १३ : मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणारा आहे, त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे. निमित्त आहे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अवकारीका’ या चित्रपटाचे. नेहरू नगर पिंपरी येथे शनिवारी ही जनजागृती करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या […]Read More
मिरा-भाईंदर दि १२:– मिरा-भाईंदर शहरातील हटकेश परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स तस्करी आणि त्याचा थेट परिणाम तरुण पिढीवर होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत होते. या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हटकेश परिसराला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले. सदर प्रकरणात, काही दिवसांपूर्वी हटकेश भागातील ‘माफिया’ […]Read More