Month: July 2025

राजकीय

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष

मुंबई, दि. ३१ : दीर्घकाळ रखडलेला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज अखेर १७ वर्षांनी जाहीर झाला. २००८ मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची NIA कडून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या सातही […]Read More

महिला

वैदेही सरोदे वर यांनी केले कौतुकाचे वर्षाव..

दिल्ली, दि ३१इटली येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये रोलर डर्बी या क्रीडाप्रकारात भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदक पटकावणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटर वैदेही सरोदे हिची खासदार संजय दीना पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेतली. खासदार संजय पाटील यांनी तिचे कौतुक केले व क्रिडा क्षेत्रातील तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.ML/ML/MSRead More

महिला

विश्वविजेती ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिचे जल्लोषात स्वागत..

नागपूर दि ३१ — जागतिक फिडे महिला बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती ठरलेली नागपूरची ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिचे काल रात्री नागपुरात आगमन झाले. नागपूर विमानतळावर दिव्या देशमुख हिचे आगमन होताच चाहत्यांतर्फे दिव्या हिचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळाचा बाहेर चेस चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती . लहान मुले, युवक, युवतींनी यावेळी दिव्याचे पोस्टर हातात घेत […]Read More

देश विदेश

अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ

नवी दिल्ली, दि. ३० : अमेरिकेने भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लावला आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेने 25 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तू महाग होणार आहेत. त्याचा परिणाम भारताच्या व्यापाऱ्यावर होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्यानंतर ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये […]Read More

विज्ञान

ISRO ने लाँच केला सर्वांत शक्तिशाली NISAR उपग्रह

ISRO ने आज सर्वात महागडा आणि सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह NISAR प्रक्षेपित केला . श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी ५:४० वाजता GSLV-F16 रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट NISAR ला ७४३ किमी उंचीवर, ९८.४ अंश कललेल्या सूर्य-समकालिक कक्षेत स्थापित करेल. यासाठी सुमारे १८ मिनिटे लागतील.NISAR मोहिमेचा मुख्य उद्देश पृथ्वी आणि तिच्या […]Read More

मनोरंजन

फक्त १०० रुपयांत पाहता येणार आमिर खानचे सर्व चित्रपट

मुंबई, दि. ३० : आमिर खानने आपल्या चाहत्यांसाठी एक आगळीवेगळी भेट घेऊन आलेला आहे. ‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ हे त्याचे नवे यूट्यूब चॅनल सुरु झाले असून, या माध्यमातून प्रेक्षकांना त्याचे जुने आणि नवीन चित्रपट फक्त ₹१०० मध्ये ‘पे पर व्ह्यू’ तत्त्वावर पाहण्याची संधी मिळणार आहे. १ ऑगस्टपासून ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाद्वारे […]Read More

देश विदेश

AIR INDIA कडून झाल्या 100 गंभीर चुका – DGCA

नवी दिल्ली, दि. ३० : विमान सुरक्षेवर देखरेख करणारी संस्था, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने टाटा समूहाच्या एअरलाइन एअर इंडियामध्ये अनेक मोठ्या त्रुटी आढळून आल्या आहेत. एअर इंडियाला नागरी उड्डाण संचालनालयाच्या (DGCA) ऑडिटमध्ये 100 हून अधिक गंभीर बाबींचे उल्लंघन आढळले आहे. ज्यामध्ये गंभीर सुरक्षा जोखमींचा समावेश आहे. या ऑडिटमध्ये विमान कंपनीच्या ऑपरेशनल आणि देखभाल […]Read More

राजकीय

बिहारमध्ये १३१ कोटींचा खाण घोटाळा

नवी दिल्ली , दि. ३० : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बिहार सरकारला पत्र लिहून राज्यातील बांका जिल्ह्यात १३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वाळू उत्खनन घोटाळ्याचा उल्लेख केला आहे, ज्याचा काही राजकारणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंध असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. संघीय तपास संस्थेचा हा संदेश काही आठवड्यांपूर्वी पाठवण्यात आला होता आणि तो २०२३ च्या ‘लोक अदालत’ (पर्यायी […]Read More

विज्ञान

IIM मुंबई शहर आणि परिसरात स्थापन करणार सॅटेलाइट कॅम्पस

मुंबई, दि. ३० : मुंबई, ३० : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (आयआयएम मुंबई) ने बुधवारी सांगितले की त्यांनी मुंबई किंवा आसपासच्या परिसरात सॅटेलाइट कॅम्पस स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावित सॅटेलाइट कॅम्पसमध्ये अर्थशास्त्र, लेखा आणि वित्त, तंत्रज्ञान आणि डेटा सायन्स आणि कायदा आणि नियमन यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करून पदवीपूर्व, पदव्युत्तर […]Read More

ट्रेण्डिंग

या शहरात नो हेल्मेट, नो पेट्रोल धोरण

इंदौर, दि. ३० : सुरक्षित प्रवासासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट घालणे आवश्यक असतानाही अनेकदा ते टाळण्याकडे लोकांचा कल असतो. वाहतूक पोलिसांची कारवाई सहन करुनही लोक हेल्मेट घालणे टाळतात. यावर उपाय म्हणून १ ऑगस्टपासून, इंदौर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर हेल्मेटशिवाय दुचाकीस्वारांना पेट्रोल भरण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात […]Read More