Month: July 2025

मराठवाडा

मुसळधार पावसाचा शेतीपिकांना फटका, पाण्याखाली असल्यामुळे पिकं सडली…

जालना दि २०:– जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा शेतीपिकांना फटका बसलाय. तालुक्यातील अनेक भागांत मागील 4 दिवसांपासून पिकं पाण्याखाली असल्यामुळे पिकं सडली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात पडलेत. 4 दिवसांपूर्वी घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले होते. 4 दिवस उलटूनही हे पाणी ओसरले नाहीये. त्यामुळे याचा फटका पिकांना बसला […]Read More

Uncategorized

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार ” जाहीर मुंबई दि २०– संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी संत श्रीनामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, “संत श्री नामदेव महाराज फड संस्थान व संत वंशज, पंढरपूर” यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य […]Read More

राजकीय

राज्यात ३५७ पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती…

मुंबई,दि. 19 – राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नियोजनबद्ध आणि गतिशील काम करण्याच्या पध्दतीमुळे राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाची सुत्रे हातात घेतल्यापासून पंकजा […]Read More

राजकीय

मुख्यमंत्रांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे महारक्तदान शिबीर

मुंबई दि १९– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी 22 जुलै रोजी प्रदेश भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभरात महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये ही शिबिरे होतील. या निमित्ताने राज्यभर विक्रमी रक्तदान नोंदवून प्रदेश भाजपातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात […]Read More

राजकीय

पावसाळी अधिवेशन २०२५ : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा प्रभावी

पुणे दि १९ :–महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै २०२५ दरम्यान मुंबईत पार पडले. या अधिवेशनात स्थिरावलेल्या सरकारच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील औपचारिकता पार पडत असताना मोठ्या प्रमाणावर विधायक कामकाज घडून आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनादरम्यान सामाजिक, आर्थिक, महिला व बालकल्याण, पर्यावरण, कृषी, प्रशासकीय सुधारणे या विषयांवर ठोस पुढाकार घेत प्रभावी […]Read More

महिला

उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानासाठी ५ कोटीचा निधी

ठाणे दि १९ — उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानातंर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलदगतीने व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली. ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिरला कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला’ अभियानाचा आज ठाण्यातील लोकमान्य नगरमधील […]Read More

राजकीय

जे पेरले तेच उगवले; विरोधकांसाठी भाजपने गुंड, मवाली पोसले.

मुंबई, दि. १९ .. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल ते […]Read More

विदर्भ

सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने राख्या

नागपूर दि १९– राखी, बहीण भावाच प्रेमाचं नात असलेला हा सण, बहीण भावाच्या पवित्र नात्याची आठवण सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांसाठी प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीने सीमेवरील सैनिकांसाठी तीन लाख राख्या पाठविण्यात येणार आहेत. नागपुरातील बनियन हॉल, चिटणवीस सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. […]Read More

राजकीय

आव्हाड,पडळकर यांच्या कार्यकर्त्यावर विषेशाधिकार भंगाची कारवाई

आमदार माजले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्वीग्न सवाल मुंबई, दि १९ –विधानभवनात गुरुवारी झालेल्या हाणामारीची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज घेतली. जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेले सर्जेराव टकले यांची चौकशी करून, त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची (हक्कभंग) कारवाई केली जाणार आहे. अध्यक्षांनी सदर प्रकरण […]Read More

महानगर

न्यायालयाने फेटाळली विमानतळानजिकची मांस-मच्छीची दुकाने हटवण्याची याचिका

मुंबई, दि. १८ : राज्यभर अतार्कीकपणे सुरु असलेल्या शाकाहार विरुद्ध मांसाहार वादाला आज न्यायालयाने चपराक लगावली आहे. मुंबई विमानतळासभोवती दहा किलोमीटरच्या परिसरात असलेली मांस-मच्छी विक्रीची बेकायदेशीर दुकाने हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याआधी हीच मागणी करणाऱ्या दोन याचिका ( दाखल असल्याने नवी याचिका फेटाळत असल्याचे कोर्टाने सांगितले. अखिल भारतीय कृषी […]Read More