बीड दि २२… बीड जिल्ह्यात मागील एका महिन्यापासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं होतं . मात्र बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यासह अनेक भागात रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.पावसाची हजेरी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी जीवनदायी ठरलेला आहे, पाऊस झाल्यानंतर आता शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात मग्न झाला आहे. माजलगाव, पाटोदा, आष्टी, गेवराई, वडवणी, बीड, धारूर, […]Read More
बुलडाणा दि २२– बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, तूर, मका यासह खरिपाची पिके करपत चालली होती शेतकऱ्यांची चिंता वाढत होती मात्र बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव,शेगाव, संग्रामपुर, तालुक्यासह अनेक भागात रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली मात्र लोणार तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी झाल्याने गावे प्रभावित झाली आहेत. लोणार तालुक्यातील टिटवी ल. पा. देऊळगाव कुंडपाळ ल.पा. प्रकल्प गुंधा […]Read More
जालना दि २२:– जालन्यात शेतकऱ्यांची तिखट मिरची गोड झाल्याचं बघायला मिळतंय. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव जिल्ह्यातील मिरचीची बाजरपेठ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दररोज 250 ते 300 टन हिरव्या मिरचीची आवक होत असून सध्या मिरचीला बाजारभावही चांगला मिळत आहे. पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारातली मिरची परदेशातही निर्यात केली जात आहे. सध्या या मिरचीला 8 ते […]Read More
पटना, दि. २१ : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक महत्त्वाची घोषणा केली आहे – बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात माता सीता यांचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. हे मंदिर पुनौरा धाम येथे बांधले जाईल, जे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते. मंदिराचा भूमिपूजन सोहळा 8 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. […]Read More
मुंबई, दि. २१ : UIDAI ने गुगल प्ले स्टोअरवर त्यांचे नवीन आधार ॲप लाँच केले आहे. हे सध्या अर्ली ॲक्सेस व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेय म्हणजेच ते अद्याप चाचणी टप्प्यात आहे. परंतु अँड्रॉइड वापरकर्ते ते डाउनलोड करू शकतात आणि वापरण्यास सुरुवात करू शकतात. ॲप सध्या फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : ईडीने काही वकिलांना समन्स पाठवण्यात आले होते. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या आरोपींना वकिलांनी सल्ला दिला म्हणून हे समन्स जारी केले होते. या समन्सविरोधात संबंधित वकिलांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. याच प्रकरणावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने ईडी आपल्या सर्व मर्यादा ओलांडत आहे, अशी टिप्पणी केली. तसेच यासंदर्भात ईडीसाटी काही […]Read More
मुंबई, दि. २१ :अभिनेता श्रेयस तळपदेला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्याला अटक होणार नाही. हरियाणामधील सोनीपत येथील ह्युमन वेल्फेअर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित फसवणूकीच्या एका मोठ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकने आज श्रेयसला अटकेपासून तात्पुरतं संरक्षण दिलं आहे. एका मल्टी-लेव्हल मार्केटिंग कंपनीवर लोकांची फसवणूक केल्याचा आणि विश्वासघात केल्याचा आरोप आहे. या एफआयआरमध्ये अभिनेता आणि ब्रँड अॅम्बेसेडर […]Read More
मुंबई, दि. २१ : स्टार प्रवाहवरील कार्यक्रम ‘शिट्टी वाजली रे’च्या महाअंतिम सोहळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा डॉ. निलेश साबळे पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रचंड लोकप्रियता मिळवलेले डॉ. साबळे काही काळ विश्रांती घेत होते, पण आता ते स्टार प्रवाहवर खास पाहुणे म्हणून पुनरागमन करत आहेत. या खास एपिसोडमध्ये […]Read More
बंगळुरू, दि. २१ : कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील शंकरगौडा नावाच्या एका छोट्या भाजी विक्रेत्याला अलीकडेच ₹२९ लाख रुपयांची GST नोटीस मिळाली, ज्यामुळे सामाजिक आणि व्यापारी वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. चार वर्षांत शंकरगौडांनी ₹१.६३ कोटींचे डिजिटल UPI व्यवहार केले होते, ज्यावरून GST विभागाने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निर्माण करतो असे गृहीत धरले. भाजी विक्रेता […]Read More
मुंबई, दि. २१ : भारतीय क्रिप्टो एक्सचेंज CoinDCX वर 19 जुलै 2025 रोजी एक अत्यंत प्रगत सायबर हल्ला झाला, ज्यात सुमारे ₹378 कोटींची चोरी झाली. हॅकर्सनी कंपनीच्या ऑपरेशनल खात्यावर सर्व्हर उल्लंघनाद्वारे अनधिकृत प्रवेश मिळवला आणि हे खाते लिक्विडिटी प्रोव्हिजनसाठी वापरले जात असल्यामुळे ग्राहकांच्या थेट निधीशी याचा संबंध नव्हता. CoinDCX ने स्पष्टपणे सांगितले की ग्राहकांचे सर्व […]Read More