Month: July 2025

राजकीय

काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई दि ३१– जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील-दानवे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, आ. बबनराव लोणीकर, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. नारायण […]Read More

साहित्य

‘साहित्य रंग’ भाग – १७, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

मुंबई, दि. ३१ :– मिती ग्रुप प्रस्तुत आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष पुढाकारातून साहित्य, कविता आणि विचारांची मेजवानी देणारे ‘साहित्य रंग’ या डिजीटल व्यासपीठाचा १७ वा भाग ०१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम मिती ग्रुप डीजिटलच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे. साहित्यप्रेमींसाठी ही […]Read More

ट्रेण्डिंग

मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबईतील ८ ठिकाणी छापे

मुंबई, दि. ३१ : दरवर्षीच्या पावसाळ्यात आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देणारी महानगरी मुंबईतील मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी मनपाकडून काही हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे येत्या काळात ही नदी काही प्रमाणात तरी स्वच्छ होईल अशी आशा नागरिकांना वाटत होती. मात्र आता या निधीचा मोठा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या चौकशीत […]Read More

राजकीय

मालेगाव बॉम्बस्फोट निकालावरही सुप्रीम कोर्टात जाणार का?

मुंबई, दि. ३१ — काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या बलिदाने काँग्रेसने दहशतवादीचा मोठी किंमत मोजलेली आहे. या दहशतवादाला कोणताही रंग नसतो दहशतवादी हा दहशतवादीच असतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट करत मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे तसेच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या […]Read More

महानगर

गणेश मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडाच्या रकमेत वाढ करू नये

मुंबई दि ३१ — सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या (रस्ते पुनर्स्थापना शुल्क) रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत. गणेशोत्सवासाठी मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५,००० रुपये शुल्क आकारण्यात येणार होते. याबाबत बृहन्मुंबई […]Read More

शिक्षण

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी, शिक्षण विभागाकडे तक्रार करणार

मुंबई, दि. ३१ : – शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र ओझे कमी होताना दिसत नाही. एकाच विषयाची दोन ते तीन पुस्तके दररोज शाळेत घेऊन जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये बाहेरील पुस्तकांचा समावेश अधिक असल्याने पालकांना खासगी पुस्तके शाळेतूनच […]Read More

ट्रेण्डिंग

मालेगाव खटल्याच्या निकालाने हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला

मुंबई, दि ३१ मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणुनबुजून अडकवून तब्बल १७ वर्ष त्रास देण्याचे काम काँग्रेसने केले. भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची जाहीर माफी मागावी, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. एनआयए कोर्टाच्या निकालाने आज हिंदू […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

*चंदननगर येथे माजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल पोलीस आयुक्तांकडून खेद व

पुणे, दि ३१: येथील चंदन नगर भागात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या घरांमध्ये घुसून त्यांना बांगलादेशी ठरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कथित हिंदुत्ववादी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मानॉरीटीच्या वतीने आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यात आली. यावेळी माजी सैनिक असलेल्या कुटुंबीयांच्या प्रतिनिधींनीनी पोलीस आयुक्तांसमोर संपूर्ण घटनाक्रम सांगितला असता “ या […]Read More

महानगर

गोकुळधाम पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ!

मुंबई, दि ३१ :गिरणी कामगारांनी गिरणी कामगारांसाठी उपनगरात कामगार वस्तीमध्ये प्रथमच स्थापन केलेल्या गोकुळधाम ओ-ऑप. क्रेडिट सोसायटीची,३७ वी.वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता, यशोधाम हायस्कूल, गोरेगाव पूर्व येथे संपन्न होत आहे.या प्रसंगी इयत्ता दहावी-बारावी परीक्षेतील उत्तीर्ण सभासदांच्या मुलांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे. गुणगौरव समारंभाला विभागीय आमदार,(उबाठाचे) महाप्रतोद सुनील प्रभू,उपनेते […]Read More

राजकीय

शुक्रवारी‌ अण्णाभाऊ साठे यांची जयंती जल्लोषात होणार!

मुंबई, दि ३१: लोककलेचा दीपस्तंभ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालयाच्या विद्यमाने, शुक्रवार दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता गिरगावच्या “साहित्य मंदिर” मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या अजरामर साहित्यावर आधारित “गर्जना शाहिरांची” या लोकरुचीप्रधान कार्यक्रमाने संपन्न होणार आहे! कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री आणि सांस्कृतीकमंत्री ऍड.आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.लोककलेत […]Read More