मुंबई दि २२– राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री गिरीश महाजन, कौशल्य […]Read More
मुंबई, दि २२बृहन्मुंबई महानगरपालिका ई विभाग भायखळा येथे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी “जनता दरबाराचे” आयोजन करण्यात आले होते. त्याच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या विविध समस्या, तक्रारी व मागण्या थेट मंत्र्यांसमोर मांडल्या. यावरून मंत्री लोढा यांनी त्वरित समस्या सोडवण्याची आश्वासन दिले तसेच काही समस्यासाठी समोरच्या शासकीय […]Read More
मुंबई, दि २२शिवसेना शाखा क्र २२१ तर्फे गिरगाव येथे मोफत शैक्षणिक साहित्य आणि वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून याचा लाभ घेतला. आम्ही दरवर्षी असे सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो तसेच एक भाग म्हणून यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाची कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुढे […]Read More
बीड दि २२ ….संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडसह सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचे अर्ज न्यायालयाकडे सादर केले आहेत. सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्याला न्यायालयामध्ये जोरदार विरोध केला. ते म्हणाले की हे प्रकरण चार्ज फ्रेम केले पाहिजे. प्रत्येक आरोपी वेगवेगळ्या दिवशी दोष मुक्तीचा अर्ज सादर करेल आणि पुन्हा न्यायालयामध्ये जाईल यामध्ये खूप मोठा […]Read More
ठाणे दि २२ : एका सर्वसामान्य पोलीस कुटुंबावर आलेल्या अचानक वैद्यकीय संकटात मानवी सहवेदना आणि जबाबदार लोकप्रतिनिधींची तत्पर मदत यामुळे एक महत्त्वपूर्ण जीवन वाचवण्यात यश आले.ठाणेशहर पोलीस दलातील पोलीस शिपाई सौ मनिषा बारमाळे यांना अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले आणि उपचारांसाठी मोठ्या आर्थिक खर्चाची गरज होती. त्यांना मुलुंड येथील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, […]Read More
चंद्रपूर दि २२:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता आज पार पडली. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपदी रवींद्र शिंदे आणि उपाध्यक्षपदी संजय डोंगरे बिनविरोध निवडून आले. काँग्रेसने आपल्या तलवारी म्यान केल्याने बँकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला.जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक यावेळी हायप्रोफाइल झाली होती. प्रथमच या निवडणुकीत […]Read More
मुंबई दि २२महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय.2006 ट्रेन बॉम्ब धमाकच्या आरोपीना निर्दोष मुक्त केल्याच्या हायकोर्टाच्या निर्णयच्या विरोधात सरकार सुप्रीम कोर्ट मध्ये दाद मागणार.Read More
मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई जिल्हा सहकारी बँक, मजूर फेडरेशन व विभागीय मजूर फेडरेशन यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख ७३ हजार २२२ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. दरेकरांकडून […]Read More
मुंबई दि २२– आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चिंचबागेत सुरू आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. या उद्देशाने सन २०२३ – २०२४ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिवर्षी होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सुरू केला आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून या वर्षीचा […]Read More
जालना दि २२:– जालन्याच्या परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. यामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतीपिकं पाण्याखाली गेली असून शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. परतूर तालुक्यात काल सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांना पूर आला असून विहिरीही तुडूंब भरल्या आहेत. दरम्यान, […]Read More