मुंबई, दि. २३ : गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 269 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशातच आता एअर इंडियाने लंडनमधील पीडिताच्या कुटुंबियांना 12 चुकीचे मृतदेह पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. लंडनमधील तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळ्याने ज्यामध्ये […]Read More
मुंबई, दि. २३ : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेचा स्तर वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चेहऱ्याव्दारे ओळख प्रणाली (Facial Recognition System) कार्यान्वित होणार आहे. ही प्रणाली संशयित गुन्हेगारांना ओळखण्यात मदत करेल आणि रेल्वे परिसर अधिक सुरक्षित बनवेल. या यंत्रणेचा उपयोग महिलांच्या आणि इतर […]Read More
सिंधुदुर्ग दि २३:– सिंधुदुर्ग प्रशासनाने दिलेल्या ऑरेंज अलर्ट नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तेंडोली तांबाडगेवाडी कॉजवेवर प्रचंड प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे येतील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे. तेंडोली तांबाडगेवाडी येथील कॉजवे १० वर्षांपूर्वी बांधण्यात आला. मात्र, या कॉजवेची उंची त्यावेळी […]Read More
मुंबई, दि. २३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६९ वी जयंती आज गिरगांव चौपाटीवर स्वराज्य भूमि या त्यांच्या समाधीस्थळी साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांची भूमिका साकार करणारे अभिनेते श्री प्रमोद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पडले. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री शशांक बर्वे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केसरीचे संपादक आणि टिळक महाराष्ट्र […]Read More
मुंबई, दि २३- दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मराठी भाषेसाठी स्वतंत्र अध्यासन केंद्र असावं, ही कल्पना १७ वर्षांपूर्वी मांडली होती. पण ही कल्पना वर्षानुवर्षं कागदावरच राहिली. अनेक परिपत्रक, बैठका, आश्वासनं झाली. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कधीच झाली नाही. मराठी विद्यार्थ्यांच्या मनात एक खोल प्रश्न सतत भिरभिरत राहिला.आपल्या भाषेला इथे स्थान कधी मिळणार?आता अखेर ही प्रतीक्षा […]Read More
मुंबई दि २३– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान ठेवत भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांनी दोन विश्व विक्रम प्रस्थापित केले. या महारक्तदान उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून त्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सन्मानित केले . एका दिवसात पक्षाच्या संघटनात्मक […]Read More
मुंबई, दि २३शिवसेनेच्या भायखळा विधानसभेच्या माजी आमदार यांमीनी जाधव यांचा वाढदिवस नुकताच त्यांच्या माजगाव येथील राहत्या घरी जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भायखळा विधानसभेतील तसेच दक्षिण मुंबईतील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. आम्ही नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो मध्ये […]Read More
मुंबई, दि २३महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय कार्यसम्राट मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री गजाननजी नागे” यांनी मोफत वह्या वाटपाचा व खाऊ वाटप कार्यक्रम मिरा भाईंदर महानगरपालिका उर्दू शाळा क्रं-३२ मिरागाव, काशीमीरा, मिरा रोड, ठाणे. येथे आयोजित केला होता.*शुद्ध विचाराने प्रेरित होऊन, हाच हेतू मनाशी बांधून […]Read More
मुंबई, दि २३माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगार चळवळीमुळेच मी राजकारणात मोठा झाला आणि माझी शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली अशी कृतज्ञा माथाडी कामगार नेते, माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, माथाडी पतपेढी, ग्राहक […]Read More
गडचिरोली दि २३:– गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र दक्षिण गडचिरोलीत पाऊसाचा मोठा फटका बसला आहे.(अहेरी उपविभागात) सकाळी ११.१५ वाजता दरम्यान मुसळधार पावसाचा अचानकपणे जोर वाढला . तब्बल चार तास सारखा मुसळधार पाऊस झाल्याने अहेरी आलापल्ली परिसर जलमय झाला. अहेरी-आलापल्ली मार्गावरील लक्ष्मी नाल्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहू लागल्याने दोन्ही शहरांचा संपर्क ग्रामीण भागाशी […]Read More