वाशीम दि २४:– वाशीम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विविध जलसाठ्यांमध्ये जलसाठा वाढताना दिसत आहे. विशेषतः वाशीम तालुक्यातील वारा जहागीर येथील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प तब्बल १०० टक्के भरून वाहू लागला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील उमरा मोठा, वारा, देपुळ, बोरी, काजलांबा, कुंभी, वसंतवाडी आदी १५ गावांना पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन […]Read More
मुंबई, दि २४दि 20 जुलै, रविवारी.. म्हणजे पावसाळी आदिवेशनाच्या आदल्या दिवशी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी आपल्या मतदारसंघतल्या भांडुप पूर्वे येथील भांडुपगाव या ठिकाणी काही तरुणांबरोबर ‘गल्ली क्रिकेटचा’ आनंद घेतला. यावेळी खासदार पाटील यांनी भांडुपगांवच्या तरुणांनबरोबर क्रिकेट खेळले व त्यांच्याशी गप्पा पण मारल्या. या वेळी खासदार संजय पाटील तरुणांना उपदेशवून म्हणाले कि ” […]Read More
दिल्ली, दि २४ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी “बिहार संगम कॉन्क्लेव 2025” उद्घाटन समारंभाला उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्री. कौशलेंद्र कुमार (खासदार, नालंदा), श्री. गौरव गौतम (मंत्री, हरियाणा सरकार), श्री. जनार्दन सिंग सिग्रीवाल (खासदार, महाराजगंज) व श्री. कालीचरण सिंह (खासदार, चतरा) यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. “बिहारच्या […]Read More
जालना दि २४:– जालन्यात कोथिंबीरला योग्य भाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने आपल्या एका एकरवरील कोथिंबीरवर ट्रॅक्टर चालवला आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील शेतकरी सुनील मदन यांनी कोथिंबीरला भाव नसल्याने एक एकरावर लागवड केलेल्या कोथिंबीर पिकावर ट्रॅक्टर चालवला आहे. मदन यांनी काही दिवसांपूर्वी एक एकर क्षेत्रावर कोथिंबीरची लागवड केली होती. मात्र, बाजारात कोथिंबीरला भाव मिळत नसल्याने […]Read More
मुंबई दि २३ — भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर गृह मंत्रालयाने २२ जुलै २०२५ रोजीच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे यास अधिकृत मान्यता दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद ३२४ अंतर्गत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निवडणुकीचे आयोजन ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२’ व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपती व […]Read More
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, २८ जुलै रोजी लोकसभेत आणि २९ जुलै रोजी राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) १६-१६ तासांची विशेष चर्चा होणार आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Terrorist attack) हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. तिच्याबद्दल विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर, ऑपरेशनबाबतची सविस्तर माहिती […]Read More
भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक शिव्या दिल्या जातात हे तुम्हाला ठाऊक आहे का? यासंदर्भातील एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शिव्या दिल्या जातात या प्रश्नाचं उत्तर दिल्ली असं आहे. एका सर्वेक्षण अहवालात असे दिसून आले आहे की दिल्लीतील लोक सर्वात जास्त अपशब्द वापरतात. आया-बहिणींवरुन आणि मुलींना लक्ष्य करणारे अपशब्द राजधानीत सर्वात सामान्यपणे वापरल्या […]Read More
जगामधील प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती, तिचं अस्तित्वं आणि कार्य यासंदर्भात शास्त्रज्ञांना अनेक प्रश्न पडले आणि त्याच प्रश्नांची उकल करताना या शास्त्रज्ञांनी कैक मुद्दयांवर संशोधन केलं. त्यातलंच एक नाव म्हणजे महान शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांचं. एका दिशेला विज्ञान क्षेत्रात प्रचंड अनुभव असणारे आईनस्टाईन यांचे धर्म आणि देव या मुद्द्यांवरही आपली मतं ठामपणे मांडत होते. त्यांचे हेच विचार एका […]Read More
ठाणे : गटारीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील येऊर परिसरात दोन दिवस प्रवेश वर्जित करण्यात आला असून वनविभागाने याबाबत नागरिकांना सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. येऊर, ठाणे येथील वनपरिसरात गटारीच्या निमित्ताने मद्यधुंद अवस्थेत गर्दी, गोंगाट, अस्वच्छता आणि निसर्गाची हानी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. २३ आणि २४ जुलै रोजी येऊर वनक्षेत्र सर्वसामान्य नागरिकांसाठी […]Read More
मुंबई, दि. २३ : ED ने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याद्वारे Myntra आणि त्यांच्या इतर आस्थापनांविरोधातत विरोधात 1654 कोटींची केस दाखल केली आहे. बंगळुरुच्या विभागीय ईडी कार्यलयानं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार Myntra आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून मल्टी ब्रँड रिटेल ट्रेडिंग हे होलसेल कॅश अँड कॅरी ऑपरेशन्स सुरु होतं. थेट परकीय गुंतवणूक धोरणानुसार सध्या मान्य नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीनं […]Read More