मुंबई दि २५ :– राज्य सरकारने थेट जनतेच्या दारी पोहोचावे यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वरळी येथे ‘राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर’ आयोजित केले होते. परळ व भायखळानंतर वरळीमध्ये आयोजित केलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण मुंबईमध्ये सदर शिबिरे टप्प्याटप्प्याने राबवली जात आहेत. आज वरळी येथील […]Read More
मुंबई, दि २५ – येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि राजे शिवाजी विद्यालयात काल पारंपरिक पध्दतीने दीप आमावस्या निमित्त दीप पूजन करण्यात आले.छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नुकतेच समाविष्ट केले.याचा आनंदोत्सवही या दीप पूजनाच्या वेळी विद्यार्थी शिक्षकांनी साजरा केला.शिवरायांचे किल्ले म्हणजे शौर्यांची प्रतिके,शौर्यांच्या आजही तेवत राहणाऱ्या ज्योतिच आहेत.असे मानत विद्यार्थी शिक्षकांनी […]Read More
मुंबई, दि. 25 : आजपासून सुरू होत असलेला श्रावण महिना म्हणजे सणवार आणि पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल. या निमित्ताने मिती ग्रुपद्वारे श्रावण महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचं हे अकरावं वर्ष असून, राज्यभरातील महिलांना आपल्या पाककलेचं प्रदर्शन करण्यासाठी आणि विविध बक्षिसं जिंकण्यासाठी एक जबरदस्त संधी देणारी ही भव्य पाककला स्पर्धा ठरणार आहे. […]Read More
पनवेल दि २५– रायगड जिल्ह्यात पनवेल, उरणमधील राजकारणाला वेगळी कलाटणी देणाऱ्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी माजी आमदार विवेक पाटील यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश ईडीच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.पनवेलची प्रसिध्द कर्नाळा स्पोर्ट्स अकँडमी आणि खालापूर तालुक्यातील पोसरी येथील १०२ एकर जमिनीच्या लिलाव केलेल्या रक्कमेतून गैरव्यवहारातील रक्कम वसुल केली जाणार आहे. चार वर्षांपासून अटकेत […]Read More
येवला, DI २५ -* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीच्या वतीने राज्यभरात जनविश्वास सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनविश्वास सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला शहरातील जनता विद्यालयात, अंगणगाव येथील मायबोली संस्था व उपजिल्हा रुगणालय परिसरात वृक्षारोपण करण्यात […]Read More
पुणे दि २५:– लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने “साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व पत्रकार अरुण खोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम […]Read More
जळगाव दि २५– धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एका कारमधून ‘ॲम्फेटामाइन’ या ड्रग्जचा तब्बल ३९ किलो साठा पोलिसांनी हस्तगत केला. त्याची किमत ६० कोटी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई झाली. या ड्रग्जची दिल्लीहून इंदूर, धुळे, संभाजीनगरमार्गे बंगळुरुकडे तस्करी सुरू होती. या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा […]Read More
अलिबाग दि २५– रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. आज देखील रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून रात्रीपासूनच पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे आढळून आले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २३ धरणे ही जुलै अखेरीसच तुडुंब भरली आहेत. येत्या ऑगस्ट अखेरीस २८ पैकी २८ धरणे […]Read More
सॅन फ्रान्सिस्को, दि. २५–अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी दिले. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, […]Read More
नवी दिल्ली दि २५– महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी दिल्ली येथे काल केंद्रीय गृहमंत्री अमित यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहा यांनी चव्हाण यांना त्यांना संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या , तसेच यावेळी महाराष्ट्रातील संघटनात्मक विषयांवर ही सविस्तर चर्चा करण्यात आली. ML/ML/MSRead More