मुंबई, दि १३राजस्थानमध्ये, जैन संतांच्या अपघातांच्या निषेधार्थ जैन समाज आज मुंबईतील रस्त्यावर उतरले, आज मुंबई येथे एक आक्रोश रॅली आयोजित करण्यात आली होती. दक्षिण मुंबईतील व्ही.पी. रोडमधील मोठ्या संख्येने बंधूंनी भाग घेतला होता. रॅली, लोक रॅलीमध्ये घोषणा लिहित होते, लोक मेळाव्यात घोषणाही लिहित होते. ज्येष्ठ जैन आचार्य भगवान यांच्यासमवेत, बरीच संख्येने साधू साधी जी, गोडी […]Read More
अहमदाबाद, दि. १३ : अहमदाबादमधील दुःखद विमान अपघातात झालेल्या मोठ्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शोकग्रस्त कुटुंबांच्या अपार वेदना आणि हानी याबद्दल दुःख व्यक्त करून मोदी यांनी आपल्या सहवेदना शोकाकुल कुटुंबासोबत असल्याचे सांगितले. तत्पूर्वी सकाळी मोदी यांनी अह्मदाबादमधल्या अपघातस्थळाला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. आपत्तीनंतर अथक परिश्रम करत असलेल्या अधिकारी […]Read More
अहमदाबाद, दि. १२ : अहमदाबाद येथे आज झालेल्या AIR India विमानाच्या भीषण अपघातात विमानातील सर्व २४२ प्रवासी मृत पावल्याची भीती व्यक्त होत होती मात्र यातून एक व्यक्ती वाचल्या असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातातून एक व्यक्ती जिवंत बचावली आहे. रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे […]Read More
अहमदाबाद, दि. १२ : अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान अपघातात पंढरपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. ते मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. तर दुसरीकडे एअर इंडियामध्ये केबीन क्रू म्हणून नोकरी करत असलेल्या एका तरुणाचा संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादमध्ये आज झालेल्या भीषण विमान अपघातात सांगोला तालुक्यातील हातीद गावाचे मूळ रहिवासी […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये आज झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि या घटनेने मोठा धक्का बसला असल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश स्तब्ध आणि दुःखी झाला आहे. ही घटना शब्दात वर्णन करण्यापलीकडे दुःखद आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या दुर्घटना पीडितांना तातडीने आणि परिणामकारक पद्धतीने […]Read More
अहमजाबाद येथे झालेल्या AIR India च्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना Tata समुहाने मदतीचा हात दिला आहे. Air India चे मालक असलेल्या टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, प्रत्येक मृत प्रवाशाच्या कुटुंबाला ₹१ कोटींची आर्थिक मदत दिली जाईल, तसेच जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारीही टाटा समूह घेईल. BJ मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाचे पुनर्बांधणीसाठीही मदत जाहीर […]Read More
मुंबई, दि.१२- चर्मकार समाजात ढोर,चांभार, मोची,हरल्या,मादिगा अशा अनेक जाती, पोट जाती देशात असून या जातींचे,समाज स्तरावर प्रतिनिधित्व करणारे प्रमुख प्रतिनिधी,पदाधिकारी आणि या समाजातील सर्व प्रमुख नेत्यांची एक संवाद परिषद येत्या रविवारी सकाळी १०.३० वा. पासून धारावीमधील मनोहर जोशी महाविद्यालयात होणार आहे.ही संवाद परिषद राष्ट्रीय चर्मकार संघाने या संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार बाबुराव माने […]Read More
मुंबई दि १२– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे आज म्हाडाच्या विविध प्रकल्पांच्या आणि अधिनियमांतील सुधारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेसह मुंबईतील विविध वसाहती व प्रकल्पांचा प्रगतीचा समावेश होता. म्हाडाच्या अधिनियमांतर्गत सुधारणा करताना बांधकाम परवानगीसाठी आकारण्यात येणाऱ्या विकास शुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करण्याचा तसेच अतिरिक्त क्षेत्रफळाचा वापर संक्रमण […]Read More
मुंबई, दि 12मुंबई काँग्रेस सहकार विभागाच्या वतीने यशवंत भाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष धनंजय कुवेसकर यांच्यावतीने सीएसटी येथील मुंबई काँग्रेस कार्यालयात सहकार विभागाचे सल्लागार श्री. अँड. संतान कारवालो (भारदेस्कर) यांची पश्चिम उपनगरे पतसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळेस मुंबई काँग्रेस चे सरचिटणीस महेंद्र मुणगेकर, […]Read More
मुंबई, दि. १२ :- राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. तर ४५ उदंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ६२ हजार १२५ मेगावॅट वीज निर्मिती, तर ९६ हजार १९० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे विकासचक्र वेगवान करण्यासाठी सिंचन […]Read More