छ. संभाजीनगर दि १४– कन्नड तालुक्यातील भीलदरी शाफियाबाद गावात काल सायंकाळी मुसळधार पाऊस पडला असून या पावसामुळे शेतीमध्ये सगळीकडे तळे साचले आहे. या परिसरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरलेलं पीकही वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर शेतकऱ्याचे शेतातील शेती उपयोगी साहित्यही वाहून गेले […]Read More
भिवंडी: भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून नेहमीच्या वाहतूक कोंडीत प्रवाशांचं वाहन चालकांना तासंतास अटकावे अडकून पडावे लागत असल्याने वाहतूक पोलीस यंत्रणे विरोधात नागरिकांचा रोष वाढला आहे. भिवंडीतील वाहतूक कोंडीची दखल भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्या मामा यांनी घेतली असून शुक्रवारी खासदार बाळ्या मामा यांनी पुन्हा मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली नाक्यावर उतरून वाहतूक पोलिसांना […]Read More
अहमदाबाद, दि. १३ : अहमदाबादमध्ये काल झालेल्या AIR India च्या भीषण अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी असलेल्या एका मेडिकल हॉस्टेलजवळ कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. या विमान अपघातानंतर तात्काळ तपास सुरु करण्यात आला. एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ अपघाताच्या २७ तासांनंतर, आज विमान अपघात तपास ब्युरो […]Read More
मुंबई दि १३– परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली. तेथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी -सुविधा बाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील अशा हॉटेल-मोटेल थांब्या बाबत नवीन आचारसंहिता जारी केली […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ : काल अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या AI-171 फ्लाइटचा भीषण अपघात झाला, ज्यात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर DGCA ने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीमलायनर विमानांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. १५ जून २०२५ पासून सर्व तपासण्या सुरू होतील. DGCA च्या प्रादेशिक कार्यालयांच्या समन्वयाने […]Read More
मुंबई, दि. १६ :– पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार 16 जून रोजी तर विदर्भात सोमवार 23 जून 2025 पासून होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व […]Read More
शनिशिंगणापूर, दि. १३ : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने आपल्या 167 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यात 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी नुकतीच या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा दिला होता. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरात 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी 21 मे रोजी कथितपणे मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर जाऊन ग्रिल बसवले […]Read More
मुंबई, दि. १३ : संजय शिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवरून आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तक्रारीवरून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री लक्ष्मण हिवराळे (46, रा. क्रांतिनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. संजय शिरसाट यांनी पत्नी […]Read More
नवी मुंबई, दि. १३ : नवी मुंबईतील आज सकाळी एका कंपनीमध्ये गॅस गळतीची घटना घडली आहे. कार्बन मोनॉक्साईडच्या गळतीमुळे कंपनीतील तब्बल 25 महिला कामगार बेशुद्ध झाल्या असून, एकूण 27 जणांवर या विषारी वायूचा परिणाम झाला आहे. सर्व बाधितांना तात्काळ उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली […]Read More
पुणे प्रतिनिधी : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वर्गीकरण करून तो अन्यत्र वळवण्याचा प्रकार सातत्याने केला जात असल्याचे आरोप सर्व स्तरातून होत आहेत. या संदर्भामध्ये सत्यस्थिती लोकांना समजावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थ मंत्रालयाद्वारे मागील पाच वर्षांमध्ये अर्थ विभागाने सामाजिक […]Read More