Month: June 2025

गॅलरी

विद्यार्थी गुण गौरव समारंभाला उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि १४श्रीस्वामी समर्थ सेवा मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा परळ येथील मठाशेजारी असलेल्या सभागृहात जल्लोषात पार पडला.समाजसेवक स्वामीभक्त सचिन शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.भाजप नेते प्रसाद लाड,शलाका साळवी,नाना आंबोले,शिवसेनेचे आमदार अजय चौधरी, नगरसेवक अनिल कोकिळ, सुधाताई मसुरकर आणि युवा उद्योजक उदय पवार,किरण तावडे शाखाप्रमुख, […]Read More

देश विदेश

देशातील सर्व बोईंग ७८७ जेट्सवर देखरेख ठेवण्याचे DGCA आदेश ;

नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज माहिती दिली की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) भारतीय विमान ताफ्यात सध्या असलेल्या ३४ बोईंग ७८७ विमानांची विस्तारित देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी आठ विमानांची तातडीने तपासणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. आज नवी दिल्लीत माध्यमांना माहिती देताना मंत्र्यांनी माहिती दिली की, या […]Read More

ट्रेण्डिंग

iPhone 16 झाला स्वस्त

आयफोन 16 चा (128GB, ब्लॅक) मॉडेल आता 69,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही किंमत मूळ लॉन्च किमतीपेक्षा (79,900 रुपये) थेट 9,901 रुपयांनी कमी आहे. सध्या ही सवलत केवळ 128GB स्टोरेज असलेल्या ब्लॅक रंगाच्या मॉडेलसाठीच उपलब्ध आहे.ॲपल आयफोन 17 सीरिजच्या लॉन्चपूर्वी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने आयफोन 16 च्या किमतीत ही मोठी कपात केली आहे. फ्लिपकार्ट या फोनवर एक्सचेंज […]Read More

देश विदेश

दक्षिण आफ्रिकेने जिंकले जागतिक कसोटी (WTC) अजिंक्यपद

इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज World Test Championshipचा अंतिम सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने विजय मिळवून पहिल्यांदा ICC World Test Championship जिंकली आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेने त्यांचा 27 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ सुद्धा संपवला आहे. मागील 27 वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, […]Read More

ट्रेण्डिंग

अहमदाबाद विमान अपघाताचा पहिला व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणाची झाली चौकशी

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा पहिला व्हिडिओ शूट करणाऱ्या १७ वर्षीय आर्यन या तरुणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. आर्यनने टेकऑफच्या क्षणी मोबाईलमध्ये हा भीषण अपघात कैद केला होता, आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. आर्यन मेघानीनगरचा रहिवासी असून, तो त्या भागातच अपघात घडला तेव्हा उपस्थित होता. त्याने हा व्हिडिओ आपल्या […]Read More

खान्देश

मराठी लिहिता- वाचता येत असेल तरच मिळणार रिक्षाचा परवाना

नाशिक, दि. १४ : नाशिकमध्ये आता रिक्षा चालवण्यासाठी फक्त वाहनचालक परवाना असून चालणार नाही, तर उमेदवाराला मराठी भाषा लिहिता-वाचता येणंही आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) अलीकडेच हा नवा नियम लागू केला असून, यामुळे अनेक रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. मराठी भाषेची परीक्षा पास होणं बंधनकारक केल्यामुळे गेल्या आठवड्यात तब्बल 145 अर्जदार अपात्र ठरले आहेत. अनेक […]Read More

ट्रेण्डिंग

NEET UG 2025 चा निकाल जाहीर

नवी दिल्ली, दि. १४ : राष्ट्रीय चाचणी संस्थाने (NTA) आज नीट-यूजी २०२५ (NEET UG 2025) परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या हनुमानगड येथील महेश कुमार याने देशात पहिला क्रमांक पटकावला. त्याला ७२० पैकी ६८६ गुण मिळाले आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूर येथील उत्कर्ष अवधिया याने दुसरा, तर महाराष्ट्राच्या कृषांग जोशी याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. […]Read More

बिझनेस

लवकरच बाजारात येणार Meesho चा IPO

प्रसिद्ध ई-कॉमर्स स्टार्टअप Meesho आयपीओ आणण्याच्या प्रक्रियेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. Meesho आपले मुख्यालय अमेरिकेच्या डेलवेअर येथून भारतात हलवत आहे आणि ही प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे मुख्यालय भारतात आणणे हे आयपीओ आणण्याच्या प्रयत्नांमधील एक मोठे पाऊल आहे, कारण यानंतरच ते बाजार नियामक सेबीकडे आयपीओचा ड्राफ्ट रेड […]Read More

देश विदेश

अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या 275 वर, 248 मृतदेहांची DNA

अहमदाबाद, दि. १४ : अहमदाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्याच बरोबर विमान ज्या इमारतीवर आदळले त्या मेडिकल कॉलेज हॉस्टेलमधील काही डॉक्टर्स आणि परिसरातील काही सामान्य नागरिकांचाहा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे उपसिव्हिल अधीक्षक रजनीश पटेल यांनी सांगितले की,आजपर्यंत २४८ मृतदेहांचे डीएनए नमुने क्रॉस व्हेरिफाय झाले आहेत, त्यापैकी ६ […]Read More

गॅलरी

इलेक्ट्रीकल वाहनांचे गैरसमज दूर होण्याची गरज

पुणेः प्रतिनिधीइलेक्ट्रीकल वाहने भारतासह जगाचे भविष्य आहेत. परंतू, अद्यापही काही गैरसमज असल्याने लोक अपेक्षितरित्या इलेक्ट्रीकल वाहनांची खरेदी करत नाहीत. इलेक्ट्रीक चारचाकी वाहनांना चालविण्यासाठीचा खर्च इतर इंधनांपेक्षा अतिशय अल्प आहे. केवळ या वाहनांबद्दल आणि त्यांच्या बॅटरी आयुष्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याची गरज असून ते केल्यास भारतात इलेक्ट्रीक वाहनांची विक्रमी विक्री होईल, असे मत टाटा मोटर्सचे मुख्य मानव […]Read More