Month: May 2025

राजकीय

*उरण तालुक्यात प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्र यांच्या न्यायहक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन

मुंबई प्रतिनिधी – उरणमधील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय याचा मनस्वी आनंद आहे शिवाय पक्षपातळीवर साथ राहिलच पण उरण तालुक्यात प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्र यांच्या न्यायहक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला. उरण ( रायगड) येथील शरदचंद्र पवार गटाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]Read More

राजकीय

नामांतर झालेल्या स्थानकांची नावे आणि कोड ऍपवर बदला 

ठाणे दि २९– महायुती सरकारने राज्यातील संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर या तीन ऐतिहासिक शहरांचे नामांतर केले आहे. मात्र अद्यापही रेल्वेच्या कामकाजात जुन्या नावांचा वापर केला जात आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अॅप्सवर नवीन स्थानकांची नावे तसेच कोड बदलण्याची सूचना ठाणे लोकसभेचे खासदार, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे.  महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात […]Read More

महानगर

गणवेश नसताना सफाई कर्मचारी परिधान कसा करणार?

मुंबई, दि 29 करदात्या मतदात्या सर्वसामान्य नागरिकांना स्मार्ट सिटी चे स्वप्न दाखवणारया कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतीलसफाई कर्मचारी वर्ग यांना(आरोग्य खाते)विभागाच्या वतीने एक वर्षा आड-गणवेश गंबुट रेनकोट त्यांच्या वतीने कामगारांना दिले जातातमहापालिकेमधील सफाई कर्मचाऱ्यांना चक्क-०२/०३-वर्षापासून या वस्तू महानगरपालिकेकडून देण्यात आलेले नाही आहेया अगोदर महानगरपालिकेकडून सर्व चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांना चपला व साबण दिले जात होते आत्ता या वस्तू […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

किल्ले सिंहगड २९ मे २०२५ रोजी बंद राहणार

मुंबई, दि 29सध्या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदरील अतिवृष्टी पुढील काही दिवस राहणार असल्याबाबत हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलेला..नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी होणाऱ्या आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने, सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे.यामध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली असून कल्याण […]Read More

देश विदेश

ISI अस्तित्वात असेपर्यंत भारत-पाकिस्तान संघर्ष अटळ – अरविंद व्यं. गोखले

मुंबई, दि 29 तळेगाव दाभाडे प्रतिनिधी पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) या संस्थेचा पायाच भारत द्वेषाचा आहे. त्यामुळे ही संस्था अस्तित्वात असेपर्यंत भारत व पाकिस्तानमधील संघर्ष संपणार नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार व पाकिस्तानविषयक अभ्यासक अरविंद व्यं. गोखले यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आणि श्री गणेश मोफत वाचनालय व […]Read More

महानगर

धारावीमधील आपदाग्रस्तांना राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी..

मुंबई,दि.२९ – शनिवारी पहाटे दीड पासून ते शनिवारी दुपारी दोन पर्यंत मुंबईत संतधार पाऊस झाला. आकस्मिकपणे आलेला पाऊस आणि त्यात नाले सफाईची कामे अपूर्ण राहिल्याने धारावीमधील असंख्य झोपड्या,घरांमध्ये गुडघाभरापेक्षा अधिक पाणी साचून असंख्य धारावीवासियांचा संसार उघड्यावर आलेला आहे. राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या आपदग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त धारावीवासियांना तातडीने रोख आर्थिक सहाय्य करावे अशी जोरदार […]Read More

शिक्षण

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती

मुंबई दि. २९ :–राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला शासनाने तूर्त स्थगिती दिली आहे. जिल्हा परिषदेच्या संदर्भात न्यायालयीन आदेश झाल्यानंतरही समायोजनाची प्रक्रिया सुरू होती. समायोजनास नकार दिलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे पगारही थांबवण्यात आले होते. याबद्दल शिक्षण संचालक यांनी संचमान्यता, समायोजन आणि पगार बंदीला स्थगिती देण्याचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला […]Read More

महानगर

भाजप प्रदेश कार्यालयात मंत्री नितेश राणे यांचा 2 जून रोजी

मुंबई दि २९– राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबाराचे आयोजन प्रदेश भाजपा कार्यालयात करण्यात आले आहे. भाजपचे पक्ष संघटन व शासकीय कामकाज मुख्य समन्वयक सुधीर देऊळगावकर यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा जनता दरबार सोमवार 2 जून रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत नरिमन […]Read More

महानगर

मुंबईतील खाजगी जागांमधील झाडांची छाटणी पालिका मोफत करणार !

मुंबई, दि 29 मुंबईत पावसाळ्यात झाडे पडून निष्पाप नागरिकांचे बळी जातात. यामध्ये अशी एक बाब समोर आली आहे की, खाजगी जागेवरील जी झाडे आहेत त्यांची छाटणी पालिका करीत नाही. ही झाडे खाजगी जागेवर जरी असली तरी त्याच्या फांद्या रस्त्यावर असतात व त्या कोसळून अपघात होतात. या झाडांची छाटणी करण्यासाठी पालिका सदर खाजगी जागा मालकाकडून अथवा […]Read More

देश विदेश

अवयवदान ही मानवतेची चळवळ

मुंबई, दि 29कुटुंबातील आपला जीवाभावाचा माणूस निघून गेल्यानंतर, ज्या कुटुंबानी सामाजिक भान जागृत ठेवून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या जीवनात नवीन ज्योत प्रज्वलित झाली असून, नव्याने जीवनदान मिळाले आहे. असे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले.मुंबईतील सायन रुग्णालयातील ZTCC या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयात अवयव दान […]Read More