पुणे, दि. 30 : राज्यभर चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील फरार सह आरोपी नीलेश चव्हाण याला तब्बल दहा दिवसांनी पोलिसांनी नेपाळमधून अटक केली आहे.यामुळे या प्रकरणात तपासाला वेग येणार आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रकरणात पीडित कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्या प्रकरणी नीलेश चव्हाण या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर वैष्णवीचे […]Read More
मुंबई, दि. ३०:– प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. मंत्रालयात कंपनी प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक […]Read More
रोहतास, दि. ३० : बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार हे रोहतास जिल्ह्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव विसरले. यावेळी पंतप्रधान मोदी स्वतः व्यासपीठावर हजर होते. नीतीश कुमार यांनी मोदींचे नाव घेण्याएवजी पंतप्रधान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा उच्चार केला आणि नंतर लगेच आपल्या चुकीची दुरुस्ती करत पंतप्रधान मोदींची माफी मागीतली. […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० : केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘ऑपरेशन शील्ड’ या व्यापक नागरी संरक्षण सरावाचं औपचारिक अधिसूचनाद्वारे आयोजन जाहीर केलं आहे. उद्या (31 मे) रोजी जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि चंदीगड या पाकिस्तान सीमेलगतच्या सर्व राज्यांमध्ये हा सराव पार पडणार आहे. आधी ही ड्रील 29 मे रोजी होणार होती, मात्र प्रशासकीय कारणास्तव […]Read More
चित्रकूट, दि. ३० : प्रख्यात आध्यात्मिक गुरु, संस्कृत विद्वान अनेक धार्मिक ग्रंथांचे लेखक जगद्गुरु रामभद्राचार्य हे लष्कर प्रमुखांकडे केलेल्या अनोख्या मागणीमुळे चर्चेत आले आहेत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्या आश्रमाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी लष्करप्रमुखांनी राम मंत्राची दीक्षा घेतली. या भेटीत जगद्गुरूंनी थेट पाकव्याप्त काश्मीर पुन्हा […]Read More
बँका, रेल्वे, विमा कंपन्या, मेट्रो, मोनोरेल, दूरसंचार सेवा, विमानतळ, पेट्रोल पंप, कर कार्यालये यांसारख्या सर्व केंद्र-संबंधित सेवा संस्थांना आता इंग्रजी आणि हिंदीसोबत मराठी भाषेचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.राज्य शासनाने यासंदर्भातील 2017 मधील जीआर (GR) पुन्हा जारी केला आहे. याआधी केवळ राज्य सरकारी कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू होते. मात्र केंद्र सरकारी संस्थांकडून या धोरणाचे पालन […]Read More
मुंबई, दि. ३० : IRCTC ने लॉन्च केलेले AI-संचालित चॅट बॉट AskDISHA 2.0 App वापरून तुम्ही आता तुम्हाला नुसत्या आवाजावरून तिकीट बुकिंग किंवा रद्द करू शकता. ही सुविधा हिंदी, इंग्रजी, गुजराती किंवा इतर भाषांमध्ये बोलून सुचना केल्यावर तुमचे तिकीट बुक करू देते. यासाठी तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर IRCTC मध्ये टाकावा लागेल, त्यानंतर OTP टाकून […]Read More
मुंबई दिनांक २९:– मुंबई महानगरात येणाऱ्या काळात धारावी हे सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून नावारूपाला येईल. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी ही ओळख पुसून टाकून सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचे धारावी प्रतिक ठरणार आहे. सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असून जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More
मुंबई, दि. २९–बीडिडी चाळीतील रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या येत्या श्रावणाच्या आत दिल्या जातील असे म्हाडातर्फे आज जाहीर करण्यात आले. उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रहिवाशांसमोर म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी ही माहिती दिली. वरळी बीडिडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील रहिवाशांची नव्या घरांचा उंच टाँवर उभा राहिला असून रहिवाशांचे […]Read More
मुंबई, दि 29महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज वडाळा दादर परिसरामध्ये ठीक ठिकाणी आपलं पाहणी दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वडाळा स्टेशन येथील वाहतूक कोंडी, शहर टॅक्सीचा गैरवापर, अनधिकृत पार्किंग तसेच इतर विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या या समस्यांवर त्वरित समाधान करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी […]Read More