नवी दिल्ली, दि. १० : केंद्रीय गृहमंत्रालयाने आज एका अधिसूचनेद्वारे टीव्हीवरील बातम्या आणि कार्यक्रमांदरम्यान सायरनचा आवाज लावू नये अशा स्पष्ट सुचना दिल्या आहेत. भारत- पाक तणाव स्थितीबाबत वृत्तवाहिन्यांवर सुरु असलेल्या अतिरंजित वार्तांकनात सायरनचा आवाज वारंवार टाकला जातो आहे. यामुळे एखादे वेळेस खरोखरच हवाई हल्ला झाला आणि त्यावेळी सतर्कतेसाठी सायरन वाजवण्यात आल्यास लोकांना त्याचे गांभीर्य लक्षात […]Read More
नवी दिल्ली, दि. १० : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून भारतीय सैन्याने धडक कारवाई सुरु केली आहे. भारताने नियोजनबद्धपणे पाकमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्याचा सपाट लावला आहे. या पाक सैन्याकडूनही भारतीय सीमाभागांतील नागरिकांवर भ्याड हल्ले चढवण्यात येत आहेत. या साऱ्या युद्धाच्या धुमश्चक्रीत आधी अलिप्त भूमिका घेतलेल्या अमेरिकेने उडी घेतली दोन्ही देशांना […]Read More
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला मुठमाती दिली पाहिजे […]Read More
मुंबई, दि. १० : गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या मत्स्यव्यवसाय विभागांनी मोठा निर्णय घेत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात सरकारने तातडीने मासेमारीसाठी ट्रॉलर्सना टोकन देणे बंद केले असून, समुद्रात असलेल्या बोटींना बंदरात परतण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागानेही […]Read More
मुंबई, दि. 10शिवसेना वरळीचे आमदार श्री.सुनील शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सिद्धेश शिंदे यांचा साखरपुडा नुकताच शिवसेना नेते माजी खासदार श्री राजन विचारे यांची सुकन्या धनश्री विचारे यांच्या सोबत संपन्न झाला. याप्रसंगी वधू-वरास शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, कामगार नेते निशिकांत शिंदे उपस्थित होते.KK/MSRead More
डेहराडून, दि. १० : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या स्थितीमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी सुरू राहील. ज्या प्रवाशांसाठी हेलिकॉप्टर बुकिंग करण्यात आले होते. त्या रद्दही केल्या जात आहेत. यूपीसीए (उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरण) नुसार, चार धाम यात्रा हेलिकॉप्टर सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित […]Read More
नवी दिल्ली, दि. १० : आर्थिकदृष्ट्या डबघाईला येऊनही भारतावर कुरघोडी करण्याची पाकची मुजोरी अजूनही कायम आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर धडक कारवाई सुरु केली आहे. यात कफल्लक पाकला आता IMF ने मदतीचा हात दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) शुक्रवारी सुरू असलेल्या विस्तारित निधी सुविधा (Extended Fund Facility : EFF) अंतर्गत पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्स तात्काळ […]Read More
जितेश सावंत India-Pakistan tensions disrupt market momentumभारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले.परिणामी, भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसली.९ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार एक टक्क्यांहून अधिक घसरला. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेली बाजारातील तेजी यामुळे खंडित झाली.जागतिक सकारात्मक संकेत असूनही भारतीय बाजार घसरला. अमेरिका-यूके व्यापार चर्चा, अमेरिका-चीन व्यापार वाटाघाटी, युरोपियन सेंट्रल […]Read More
मुंबई, दि. 10परिचारिका व्यवसायाच्या आद्य जनक फ्लोरेस नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त निमित्त 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो.संपूर्ण जगाभरामध्ये या सप्ताहामध्ये रुग्णालयातील परिचारिकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या परिचारिका दिनाचे औचित्य साधूननुकतेच कामा अँड अल्बलेस रुग्णालयामधील परिचारिकांकडून या सप्ताहाचा शुभारंभ फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावर्षीच्या “Our Nurses, […]Read More
मुंबई, दि. १० : आजची सकाळ भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरवणारी बातमी घेऊन आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे आज मुंबईत निधन झाले. आज दुपारी ४.३० च्या सुमारास दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत विक्रम गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. विक्रम गायकवाड यांना सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पानिपत, बेल बॉटम […]Read More