मुंबई दि १२ — एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदा बरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली अशी माहिती […]Read More
बुलडाणा दि १२– पाकिस्तानला चोख जबाब देण्याचे काम भारतीय सैनिक करत आहे, गोली का जवाब तोफ गोले से देंगे हा नवभारत आहे . आतंकवाद्यांनी भारतीयांच्या नादी लागू नये हे भारतीय लष्कराने दाखवून दिले आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बुलडाणा येथे केले. बुलडाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा 10 […]Read More
मुंबई, दि. 12भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस) केंद्रीय कार्यकारिणी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक दिनांक ०९ मे २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली. या बैठकीत भारत सरकारने नुकतेच यशस्वीपणे राबवलेले “ऑपरेशन सिंदूर” यासाठी भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन करण्यात आले. हे ऑपरेशन, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्ध भारताच्या ठाम धोरणाचे आणि निर्धाराचे प्रतीक आहे.या बैठकीत बीएमएसचे […]Read More
नागपूर दि १२– बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या मंद प्रकाशात जंगलात प्राण्यांची गणना करण्यात येत असते. महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर अभयारण्य आणि उमरेड करांडला अभयारण्यात गणना करण्यासाठी पर्यटक, पशुप्रेमी यांच्यासाठी 120 मचाणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर रेंजमध्ये देखील गणना होणार असून अभयारण्याच्या विविध बफर रेंजमध्ये 76 मचाण स्थापन […]Read More
मुंबई, दि. १२:– सध्या प्रचलित असलेले सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची […]Read More
मुंबई. दि.12भाजपा सरकारने आपल्या ‘मुंबई विका’ योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचेही खाजगीकरण करण्याचा घाट मुंबई महानगरपालिका प्रशासकाच्या माध्यमातून घातला आहे. या विभागात काम करत असलेल्या ३२ हजार सफाई कामगारांना, त्यांच्या वारसांना आणि मुंबईतील गरीब कष्टकरी माणसाला उध्वस्त करून हा प्रकल्प आपल्या लाडक्या कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे टिका काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी सरकारवर […]Read More
मुंबई, दि- 12 जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, जीएसटीसाठी अर्ज केलेल्या अनेक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावरविविध बँकांकडून सदर कंपनीच्या नावाने खाते […]Read More
मुंबई, दि. 12राज्यातील आरोग्य मित्र व 108 ॲम्बुलन्स चालकांच्या समस्या व मागण्यांबाबत संबंधित व्यवस्थापन यांना वेळोवेळी पत्राद्वारे समस्या मांडून त्याचबरोबर आरोग्यमंत्र्यांना देखील निवेदने दिलेली आहेत तरीसुद्धा त्यांच्या समस्या अद्याप देखील सुटलेल्या नाही. दुर्दैवाने आरोग्यमंत्र्यांकडे देखील चर्चेसाठी अद्याप वेळ मिळालेली नाही तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत व त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय सुरूच आहे.आरोग्य मित्र व […]Read More
मुंबई, दि .12 स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसारख्या शहरात दररोज हजारो लोकं उपचाराकरिता येतात. अशा रुग्णालयांतील केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच नव्हे, तर स्थलांतरित मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गोरगरीब, विद्यार्थी आणि बालक यांची देखील भूक मिटवण्यासाठी अक्षय चैतन्यच्या वतीने दररोज मोफत जेवण आणि पोषक आहार पुरविले जाते. मुंबईतील ‘अक्षय चैतन्य’ यासेवाभावी संस्थेच्या निस्वार्थ प्रयत्नांना पाठिंबा […]Read More
मुंबई, दि.12महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर डिव्हिजन मधील कामगारांनी दिनांक 29 सप्टेंबर 1999 रोजी मराठी नोटीस च्या अनुषंगाने स्वच्छा निवृत्ती घेतली होती. त्यावेळी एकूण 153 जणांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली त्यावेळी त्यांना कंपनीतून बाहेर गेल्यावर जी रक्कम नियमानुसार देय होती तीन न दिल्यामुळे प्रत्येक कामगाराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्याचा संपूर्ण अभ्यास करून कंपनीतील कामगारांनी एकत्र […]Read More