मुंबई दि. ३० :- इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती घेण्यात आल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. या संदर्भात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले […]Read More
मुंबई, दि 30मेट्रो प्रशासनाने मोठा गाजावाजा करत आम्ही मित्र प्रशासनासाठी तोडलेली झाडे त्वरित त्या ठिकाणीच लावणार त्यामुळे मुंबईतील झाडाचा समतोल राखणार आणि निसर्गाला कुठेही धोका पोहोचणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु आता अनेक मेट्रोचे टप्पे सुरू झाले असून मेट्रोचे अनेक कामे संपुष्टात आले आहेत. परंतु मेट्रो प्रशासनाने मंत्रालय परिसरात लावलेली अनेक झाडे सुकलेल्या अवस्थेत […]Read More
नागपूर, दि 30 :- सर्वसामान्यांकडून निवृत्तीनंतर मिळालेला अथवा इतर मार्गाने कमावलेला पैसा सुरक्षीत ठेवण्यासाठी बँकेची निवड केली जाते. परंतु नागपुरातील हजारो नागरिकांकडून इंदोरातील उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवलेला पैसा अडचणीत आला आहे. या संस्थेत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागरिकांचा पैसा पाण्यात गेला काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला […]Read More
भारतीय धावपटू अविनाश साबळेने काल आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याने ८:२०.९२ सेकंद वेळ नोंदवत ३६ वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. दक्षिण कोरियातील गुमी येथे आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ सुरू आहे.भारताने या स्पर्धेत शेवटचे सुवर्णपदक १९८९ मध्ये जिंकले होते, तेव्हा दिना रामने ही कामगिरी […]Read More
मुंबई, दि 30 मुंबईसाठी डीपीडीसीचा आर्थिक निधी केवळ ५६ कोटींनी वाढवण्यात आला असून तो मुंबईतील नागरिकांच्या गरजेनुसार विकासकामांसाठी पुरेसा नाही. सरकारने हा निधी वाढवावा तसेच मागील डीपीडीसी बैठकीपासून आतापर्यंत झालेल्या कामांबाबतचा कारवाई अहवाल (Action Taken Report) सादर करावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदास वर्षा गायकवाड यांनी केली आहे.याविषयावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, […]Read More
पुणे, दि 30 : एकीकडे ‘वायूसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून ‘संरक्षण खात्याची वास्तवता’ समोर आल्याने, सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे. राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांची भुमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत असुन देशभर प्रशंसा होत आहे. यामुळेच भाजप नेते बिथरल्याचेच् बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि 30: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. २०२० मध्ये कोरोनाच्या महासाथीने जगात जनजीवन ठप्प झालं होतं. ७० लाखांपेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. दरम्यान, या कोरोनाकाळात माणुसकीला आणि डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक घटनाही घडल्या.अशीच एक घटना लातूरमध्ये घडल्याचं समोर आलंय. लातूरच्या दोन डॉक्टरांमधल्या संवादाची ऑडिओ क्लिप […]Read More
मुंबई, दि 30 : ऑल इंडिया कौमी तंजीम या देशव्यापी संघटनेच्या राष्ट्रीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्लीतील संविधान क्लब येथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार तारीक अन्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देशभरातील प्रमुख पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा खासदार […]Read More
मुंबई, दि 30जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (वित्त) श्री. प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनाचे आज (दिनांक ३० मे २०२५) उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखूचे सेवन न करण्याची तसेच व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख कामगार अधिकारी श्री. सुनील जांगळे यांच्यासह नशाबंदी मंडळाचे […]Read More
पुणे, दि 30: रिजनल ख्रिश्चन सोसायटी यांच्या वतीने पुण्यात येत्या शनिवारी (31 मे) ख्रिस्ती हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत (लुकस) केदारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला राहुल डंबाळे, अॅड. अंतुन कदम, जॉन मंतोडे, जुबेर मेमन, […]Read More